काजवा महोत्सवाला यंदाही पर्यटकांची गर्दी होणार

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परीसरातील कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात काजवा महोत्सवात यावर्षी पर्यटकांनी हाऊसफुल होणार आहे. या महोत्सवासाठी अगोदरच बुकींग फिक्स झाल्या आहे असून काजव्यांसाठी भंडारदरा सजला आहे. अकोले तालुक्यातील पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असणाऱ्या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभायाण्यात पावसाळ्याच्या अगोदर काजव्यांची चमचम सुरु होत असते. ही काजव्यांची चमचम म्हणजे पावसाची चाहुल असते. हिरडा, बेहडा, सादडा यासारख्या … Read more

अकोले तालुक्यात दोन गावांसह २० वाड्यावर टँकरने पाणी पुरवठा

Ahmednagar News

Ahmednagar News : धरणाच्या अकोले तालुक्यात सध्या पाणीटंचाई जाणवायला लागली असून तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. सध्या टँकरची गरज भासणाऱ्या गावे व वाड्यावस्त्यांची संख्याही वाढली आहे. दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्या तोकड्या पडत असल्याचे चित्र दिसत आहे. तर मन्याळे, मुधाळणे या २ गावासह २० वाड्यावर टँकरने पाणीपुरवठा सुरू असून … Read more

अखेर मुळा डाव्या कालव्यातून आवर्तन सोडले

Ahmednagar News

Ahmednagar News : मुळा धरणाच्या मुळा डावा कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याच्या आमदार लहू कानडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. तीन दिवसांपासून मुळा धरणातून आवर्तन सोडण्यात आले आहे. आवर्तन सोडण्यात आल्याने या कालव्यावरील लाभार्थी नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहेत. वाढत्या उन्हाळ्यात श्रीरामपूर विधानसभा मतदार संघांतर्गत राहुरी तालुक्यातील ३२ गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला … Read more

गळफास घेत एकाची आत्महत्या ! पंचक्रोशीत खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : तळेगाव दिघे येथील जोर्वेकर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यादरम्यान स्टोन क्रशर परिसरात गळफास घेत एकाने आत्महत्या केली. भागवत बाळा दिघे (वय ४५), असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. काल मंगळवारी (दि. १४) दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली होती. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव दिघे येथील रहिवासी भागवत बाळा दिघे यांचा … Read more

मध्यरात्री जोरदार अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसह वीट उत्पादकांचे मोठे नुकसान

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर शहर व तालुक्यामध्ये काल मंगळवारी मध्यरात्री जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. तब्बल दोन तास पडलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांसह तालुक्यातील वीट उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे शहरातील काही भागांमध्ये १५ तास वीज परवठा विस्कळीत झाला. संगमनेर शहर व परिसरातील गावांमध्ये मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अवकाळी पावसात प्रारंभ झाला. विजेच्या कडकडाटासह तब्बल दोन … Read more

कांद्याची माळ घालून, दुधाची बाटली घेऊन केले मतदान

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील उस्थळ दुमाला येथे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष त्रिंबक भदगले यांनी शेतकऱ्यांच्या समवेत काल सोमवारी (दि. १३) मतदानावेळी गळ्यात कांद्याची माळ घालून हातात दुधाची बाटली धरून मतदान केले व दुध व शेतमालाच्या भावाकडे सरकारचे लक्ष वेधले. सरकारचे कांदा व दुधाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. इतर शेतीमाल बरोबर आणू शकत नसल्याने … Read more

पशुखाद्याचे दर वाढल्याने दुध धंदा अडचणीत

Ahmednagar News

Ahmednagar News : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आधीच अडचणीत आला असून त्यात भर म्हणून की काय, शेतमालाला बाजार भावही नाही. त्यामुळे शेतकरी संकटामध्ये भरडला जात आहे. पूर्वीपासून शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाला प्राधान्य देत आला आहे; परंतु दुधाला पाव नसल्याने हाही धंदा आता आतबट्ट्याचा झाला आहे. त्यात चारा व पशुखाद्याचे भाव गगनाला भिडल्याने शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे … Read more

बस बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय !

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले या आदिवासी तालुक्यातील सर्वाधिक दुर्गम भागातील, रतनवाडी, शेणीत मुक्कामी एसटी बस बंद केली. वाघापूर, देवगाव- राजूर, बलठन मुक्कामी देवगाव मार्गे जात नाही. अनेक गावच्या बसच्या फेऱ्या बंद केल्या आहेत, त्या चालू करा, असे निवेदन ग्राहक पंचायतीच्या वतीने एस.टी. महामंडळाला देण्यात आले आहे. ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष दत्ता शेनकर, मच्छिद्र मंडलिक, रमेश राक्षे … Read more

मजूरी वाढल्याने उन्हाळी बाजरीची हार्वेस्टरने सोंगणी !

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात उन्हाळी बाजरीचे पीक घेतले आहे. निसर्गाचा कोप आणि वन्यप्राण्यांकडून होत असलेल्या नासाडीमुळे बाजरीचे पीक घेणे काही वर्षापासून कमी होत चालले होते. परंतु यंदा प्रथमच शेतकरी पुन्हा उन्हाळी बाजरीला प्राधान्य देत पाचेगाव भागातील शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरीचे पीक घेतले आहे. मात्र उन्हाळी बाजरी सोंगणीसाठी मजूर एकरी तीन … Read more

तळेगाव दिघे गावानजीक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील विद्युत सबस्टेशन परिसरात अंदाजे ४५ वर्षीय अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. काल रविवारी (दि. ११) वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव दिघे गावानजीक असलेल्या विद्युत सबस्टेशन परिसरात श्रीरंग रेवजी दिघे यांच्या मालकीच्या शेतात अज्ञात पुरुषाचा मृतदेह काल रविवारी आढळून आला. सदर इस्माने … Read more

Ahmednagar Unseasonal Rain : विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची हजेरी ! उकाड्यापासून काही काळ नागरिकांना दिलासा

विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतात उघड्यावर असलेले कांदे झाकण्यासाठी धावपळ झाली. या पावसाने हवेत गारवा निर्माण झाल्याने असह्य उकाड्यापासून काही काळ नागरिकांना दिलासाही मिळाला. काल शुक्रवारी दिवसभरातील वातावरणातुन पावसाचे संकेत मिळत होते. काल दुपारनंतर ढग जमा झाले आणि सव्वापाच वाजता या अवकाळी पावसाने हजेरी लावली. राहाता तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली नसली, तरी … Read more

Kharif Season 2024 : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! बियाणे, खते तपासणीसाठी जिल्ह्यात १५ भरारी पथके

खरीप हंगाम २०२४ साठी यंदा शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्वक व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होण्याचे कृषि विभागाने नियोजन केले आहे. जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यात निविष्ठा उपलब्धता तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. १५ भरारी पथकांमार्फत निविष्ठा विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जाणार आहे. शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्धतेमध्ये अडचण उद्भवल्यास तक्रार निवारण कक्षाशी संपर्क … Read more

Ahmednagar Rain : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पावसाने हजेरी लावली ! उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा

कोपरगाव तालुक्यात घारी, चांदेकसारेसह परीसरात १० मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पावसाने हजेरी लावली असून अर्धा पाऊण तास जोरदार वारा व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र निर्माण झाले. गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील तापमान प्रचंड प्रमाणात वाढलेले असल्यामुळे उष्णतेने व उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. … Read more

मोठयाचं पोरगं एवढीच भाजपा उमेदवाराची गुणवत्ता ! बाळासाहेब थोरात यांचे टीकास्त्र

समोरच्या उमेदवाराने पाच वर्षाच्या खासदारकीच्या कार्यकाळात काय काम केेले ? किती फिरले ? किती वेळा मतदारसंघात आले ? कोणते प्रश्‍न सोडविले? त्यांनी काहीच काम केले नाही. मोठयाचं पोरगं आहे, पैसा भरपूर आहे, सत्तेची ताकद आहे म्हणून खासदार व्हायचंय ! यापेक्षा कोणतीही गुणवत्ता त्यांच्याकडे नाही ही वस्तूस्थिती असल्याचे सांगत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी खा. डॉ. … Read more

देशाला नीलेश लंकेंची गरज, त्यांना दिल्लीला पाठवा ! खा. सुप्रिया सुळे यांचे आवाहन

एक सुसंस्कृत, कष्ट करणारा, तुमच्या आमच्या बरोबर असणारा अतिशय प्रेमळ लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्यांना विधीमंडळात पाठविले. आता त्यांना दिल्लीला पाठवायचे असून देशाला नीलेश लंके यांची गरज असल्याचे खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ शेवगांव तालुक्यातील भातकुडगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये सुप्रिया सुळे बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार … Read more

विजेच्या लपंडावामुळे नागरिकांसह शेतकरी हैराण

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यात तापमान ४०-४१ अंशापर्यंत पोहचले आहे. सूर्य आग ओकत असल्याने तापमानाचा ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यातच चांदेकसारे, घारी, सोनेवाडी, देर्डे कोऱ्हाळे, डाऊच बुद्रुक आदीसह पोहेगाव परीसरात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांसह, शेतकरी वर्ग हैराण झाले आहे. चांदेकसारे आदीसह … Read more

घाटमाथ्याचे पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ahmednagar News

Ahmednagar News : समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे नगर- नाशिक विरूद्ध मराठवाडा असा संघर्ष होत आहे. हा संघर्ष कायमचा मिटवण्यासाठी पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविल्यास या सर्व भागाच्या दुष्काळावर कायमची मात करता येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ना. फडणवीस कोपरगाव येथे तहसील कार्यालय मैदानात आयोजित महायुतीचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांच्या शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ विजय … Read more

Onion Price : कांदा लिलावात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Onion Price

Onion Price : नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील बाजार समितीत कांदा विक्रीस घेऊन आलेल्या एका शेतकऱ्याने कांदा भाव पडल्याने शासनाच्या धोरणाचा निषेध करत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कांदा निर्यात बंदी उठवल्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा गेली आठवडभर सर्वत्र झाली. त्यानुसार एक ते दोन बाजार कांद्याचे भाव प्रति क्विंटल ४०० ते ५०० रुपयांनी … Read more