खड्डे दुरुस्ती झाली नाही तर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फसणार

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-  जिल्ह्यात सर्वत्रच खड्ड्यांचे साम्राज्य वाढू लागले आहे. यामुळे नागरिकांमधून तसेच वाहनधारकांमधून देखील एक संतापाची लाट पसरली जात आहे. नुकतेच जामखेड शहरांमध्ये नगर रोड तसेच बीड रोड व करमाळा रोड येथील रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यांची आणि खड्डयांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावेत अन्यथा १० दिवसात … Read more

कुकडी प्रकल्पात १८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. अक्षरश नद्या नाले दुथडी भरून वाहिले होते. मात्र पुन्हा एकदा वरुणराजाने पाठ फिरवली आहे. यातच अनेक धरणांमधील पाणीसाठी देखील खालावला आहे. कुकडी प्रकल्प लाभक्षेत्रात यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी असून, पाणलोट क्षेत्रातील पाऊस ओसरला आहे. कुकडीत यंदा गेल्या … Read more

टाकळी ढोकेश्वर विद्यालयाच्या खेळाडूंची सुवर्ण पदकांला गवसणी

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-  देशात सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च कामगिरी करत खेळाडू देशासाठी पदके मिळवत आहे. यातच अहमदनगर जिल्ह्यातील खेळाडूंनी देखील सुवर्णकामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना संलग्न युथ गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित युथ गेम्स ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप 2021 स्पर्धेत टाकळी ढोकेश्वर येथील ढोकेश्वर विद्यालय च्या दोन खेळाडूंनी सुवर्ण पदकांना … Read more

लग्नात नाचताना झालेल्या वादातून एकाला भोकसले..

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- लग्नात नाचण्याच्या कारणावरुन झालेल्या वादाचा राग धरुन एका तरुणाच्या पोटात चाकुने वार करुन खून केला आहे. ही घटना पाथर्डी तालुक्यातील खेर्डे येथे घडली आहे. राजेंद्र रामकिसन जेधे (वय ३० वर्षे) असे त्या मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी याच गावातील बबन जगन्नाथ शेळके व प्रविण बबन शेळके … Read more

दुर्दैवी घटना: भावासोबत खेळताना विहिरीत पडली अन..!

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- भावासोबत खेळत असताना बारा वर्षाच्या बहिणीचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला . ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दु. येथे घडली असून, साक्षी श्रीकांत शेळके असे त्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी निलेश शेळके यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात खबर दिली असून, त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत … Read more

पाळलेल्या कुत्र्याच्या कारणावरून दोन कुटुंबात जोरदार हाणामारी

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- पाळलेला कुत्रा घरासमोर येऊन घाण करतो. या कारणावरुन दोन कुटूंबात लाथा बूक्क्यांनी व लाकडी दांड्याने हाणामारी झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील आरडगांव येथे दिनांक ३ सप्टेंबर रोजी घडली. याबाबत राहुरी पोलिसांत परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रवी सिताराम कांबळे यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, … Read more

दुबईला जाण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी,विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- मुलगी झाली म्हणून नाराज झालेल्या पतीने दुबईला जाण्यासाठी पत्नीकडे ५० हजार रूपयांची मागणी केली. त्यासाठी विवाहित तरूणीचा शारीरीक व मानसिक छळ केल्याची घटना २०१५ ते २०१८ दरम्यान राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे घडली आहे. जयश्री संदिप रन्नवरे वय २५ वर्षे राहणार कराळेवाडी, राहुरी फॅक्टरी तालूका राहुरी. या विवाहित … Read more

डाँ.तनपुरे कामगारांसाठी आता ‘प्रहार’ स्टाईलने आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- राहुरीतील डाँ.तनपुरे कारखान्याचे कामगार गेल्या तेरा दिवसापासुन आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे. कामगारांची ग्र्याजुटी व भविष्य निर्वाह निधी भरला गेला नाही. तर सरकारी अधिकारी इतर ठिकाणी मालमत्ते टाच आणतात. याच कारखान्यातील कामगारांसाठीदुजा भावाची वागणूक का? ग्र्याजुटी व भविष्य निर्वाह निधी साठी सरकारी अधिकाऱ्यांनी टाच का आणली नाही.दोन … Read more

फायनान्सच्या धाकाने तरुणाने गळफास घेत केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- फायनान्सच्या धाकाने तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे घडली आहे. येथील नितीन मोतीराम भालेराव (३८ वर्ष) असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटने बाबत राहुरी पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी कि, नितीन मोतीराम भालेराव हा तरूण रोजंदारीवर मिळेल … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तीन तालुक्यांत 700 पेक्षा अधिक कुटुंबांना बसला पावसाचा फटका

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाचा मोठा फटका शेवगाव, पाथर्डी, नगर तालुक्यांत शेतकऱ्यांना बसला आहे. प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार या तीन तालुक्यांत 700 पेक्षा अधिक कुटुंबांना या पावसाचा फटका बसला असून, 300 पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू झाले आहेत. तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाने … Read more

बळीराजाची व्यथा जाणून घेण्यासाठी मंत्री महोदय तनपुरे पोहचले शेतात…

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. याच पार्शवभूमीवर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी मंत्री तनपुरे म्हणाले, मी नुकसानीची पाहणी करायला आलोय तुम्हाला भरपाई मिळवून देणारच. मात्र तुम्ही धीर खचून देऊ नका या शब्दात हताश झालेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना धीर देण्याचे काम मंत्री प्राजक्त … Read more

नगरमधील आयटी पार्कच्या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांमध्ये तू तू में में…

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- नगर शहरातील आयटी पार्क हा राजकीय मुद्दा करून निवडणुकांमध्ये या मुद्द्याचा प्रभावी वापर देखील करण्यात आला. आता पुन्हा एकदा हाच मुद्दा उपस्थित झाला असून यामुळे काही राजकीय नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आले आहे. यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद विकोपाला गेला आहे. नगर शहरातील एमआयडीसी येथील आयटी पार्कच्या … Read more

शेतातच सुरु केला बनावट नोटा छापण्याचा उद्योग

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- कळी ढोकेश्वर येथील एटीएम चोरट्यांची चौकशी करताना पोलीसांना एक धक्कादायक माहिती समजली आहे. पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथे शेतातील घरात बनावट नोटा छापण्याच्या त्यांचा उद्योग समोर आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाहून नोटा छापणारे मशीन, कटींग मशिन, पाचशे, शंभरच्या बनावट नोटा, खराब झालेल्या, चुरगळलेली नोटा त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. … Read more

अतिवृष्टी ग्रस्त भागात सरसकट पंचनामे करा : घनश्याम शेलार

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-  नगर -श्रीगोंदा मतदार संघातील आणि नगर तालुक्यातील आगडगाव, देवगाव, रतडगावमध्ये अतिवृष्टी होवून पाच दिवस झाले तरी पंचनामे झालेले नाहीत. राजकीय नेत्यांनीही या भागाकडे दुर्लक्ष केले आहे. नश्याम शेलार यांनी गावांची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्याबाबत तहसीलदारांना सांगितले. नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी वरीष्ठ … Read more

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

राहुरी तालुक्याच्या वरवंडी येथील नितीन भालेराव (वय ३८ ) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन रोजंदारीचे काम करत होता. प्रातर्विधीनिमित्त नितीन कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रात गेला. मात्र परतला नाही. मुलगा आर्यन नितीनला पहायला गेला असता त्याला नितीन एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची खबर परिसरात पसरताच गावकरी व नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव … Read more

आत्महत्येने खळबळ : मायलेकीचे मृतदेह आढळले विहिरीत

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- राुहरी तालुक्यातील टाकळीमिया येथून बुधवार दि. १ सप्टेंबरला बेपत्ता झालेल्या माय लेकींचे मृतदेह टाकळीमियॉ येथील विहिरीच्या पाण्यावर तरंगताना आढळून आले आहेत. या घटनेतील मयत विद्या दिलीप कडू वय २७ ही विवाहिता व ४ वर्षाची मुलगी सिद्धी राहणार लाख (कडुवस्ती) या दोघी मायलेकी १ सप्टेंबरला घरातून बेपत्ता झाल्या होत्या. … Read more

सहा महिन्यांपूर्वी बांधलेला पुल पहिल्याच पावसात गेला वाहून !

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-  पाथर्डी शहरालगत असणाऱ्या हंडाळवाडी येथे अवघ्या सहा महिन्यांपूर्वी बांधलेल्या पुलाचा काही भाग पहिल्याच पावसामुळे वाहून गेला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुलासह रस्ता देखील वाहून गेल्याने वाहतुक ठप्प झाली आहे. शहर व तालुक्यात दोन दिवसापूर्वी मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. अशातच हंडाळवाडी येथील मोहरी … Read more

अखेर नेप्ती उपबाजारात कांदा लिलाव सुरु !

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-वाराई हमाली वरून वाहतूक संघटना व व्यापारी संघटना यांच्यात झालेल्या वादावर तुर्त पडदा पडला असुन, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मध्यस्तीनंतर पुढील निर्णय होईपर्यत कांदा लिलाव सुरू राहणार आहेत . कांदा वाहतुक करण्याचे आश्वासन वाहतुक संघटनेने दिल्याने कांदा लिलाव शनिवारी होणारे लिलाव सुरू राहणार आहेत . वाराई हमाली वरून … Read more