दिंडीमधील वारकऱ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने विळद बायपास ते पुणतांबा फाट्यापर्यंतची अवजड वाहतुक पर्यायी मार्गाने !

avajad vahan

पत्रकार चौक ते एसपीओ चौकादरम्यान रोडचे काँक्रीटीकरण, शिंगणापुर फाटा ते राहुरी दरम्यान रोड दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गावरुन अवजड वाहतुक मोठया प्रमाणात होत असते. या अवजड वाहनांचा दिंडीतील भाविकांना धक्का लागुन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिंडीमधील वारकऱ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१) … Read more

दुधातील भेसळ बंद झाल्यास दूधाला ५० रुपयांपर्यंत भाव मिळेल – शेतकरी नेते सुरेशराव लांबे

dudh bhesal

गेल्या आठवड्यात दूध दरवाढ व इतर मागण्यांसाठी राहुरीत झालेले रास्ता रोको आंदोलन व भाषणबाजी हा निव्वळ राजकीय स्टंट असून, जखम डोक्याला व मलम गुडघ्याला असा प्रकार पाहायला मिळत आहे. दूध दरवाढ व इतर मागण्यांसाठी ओरडणारे राजकीय नेते व कार्यकर्ते हे दूध भेसळीबाबत काहीच बोलत नाहीत, अशी टिका करीत दूधातील भेसळ थांबल्यास दूधाला प्रतिलिटर ५० रुपये … Read more

योजनेचा लाभ घेता यावा यासाठी मोफत अर्ज व माहिती पत्रक उपलब्ध करणार माजी मंत्री कर्डिले !

kardile

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. अजित पवार यांनी राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा राहुरी मतदारसंघातील सर्व पात्र लाभार्थी महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, माजी मंत्री कर्डिले यांनी राहुरी … Read more

देवळाली परिसरातील धक्कादायक घटना, विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू !

shocking daeth

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील खटकळी परिसरातील रहिवासी असलेल्या ३० वर्षीय तरुणाचा विजेच्या मुख्य तारेला स्पर्श होऊन झटका बसल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवार घडली. नारळाच्या झाडाच्या फांद्या तोडत असताना ही घटना घडली असून विद्युत विरोधी साधने न देता हलगर्जीपणा करुन त्यास नारळाच्या फांद्या तोडण्यास लावल्याने एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खटकळी येथील रहिवासी … Read more

बारा दिवसात काम पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन, ‘नगर-मनमाड’साठी शिवसेना उतरली रस्त्यावर !

highway

नगर मनमाड महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा मार्ग नागरिकांसाठी मृत्युचा सापळा बनला आहे. अपघात तर नित्याचेच झाले आहेत. तरीदेखील प्रशासनास जाग का येत नाही? प्रशासन व ठेकेदाराला धारेवर धरत वेळ पडल्यास नगर- मनमाड मार्गासाठी गुन्हें झेलण्यास तयार आहोत. परंतु मागे हटणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनी … Read more

वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी, राहुरीत रिंगरोड तयार करण्यात यावा !

ringrod

अहमदनगरच्या राहुरी शहरामधून नगर- मनमाड हा राज्यमार्ग जातो. या रस्त्याने दक्षिण व उत्तरेकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यातच या रस्त्याची दुरवस्था हा काही आजचा प्रश्न नाही. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीची परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. त्यामुळे या रस्त्यास पर्याय म्हणून याठिकाणी रिंगरोड होणे गरजेचे आहे. त्याबाबत राहुरी नगरपालिकेने लक्ष द्यावे, … Read more

पाण्यासाठी राहुरीत शेतकरी संघटनेचा रास्तारोको ! आमच्या हक्काचे राखीव असलेले पाणी…

Ahmednagar News

Ahmednagar News : मुळा डावा कालव्यानजिकच्या शेतकऱ्यांची पिके पाण्यावाचून जळून चालल्याने आम्हाला आमच्या हक्काचे राखीव असलेले पाणी तातडीने उपलब्ध करून द्यावे, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी मोरे यांनी दिला. सुटलेले पाणी शेतीच्या सिंचनासाठी नसून ते पिण्यासाठी मुसळवाडी तलाव, ओढे, नाले याला सोडण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पाटबंधारे … Read more

तरुणाच्या खूनप्रकरणी एका आरोपीला सुनावली ७ दिवसांची पोलिस कोठडी

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथील मुळा नदीपात्रातील विहिरीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खून प्रकरणातील एका आरोपीला गुरुवारी राहुरी न्यायालयात उभे केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. विजय अण्णासाहेब जाधव, वय ३०, रा. आरडगाव, बिरोबानगर असे मृताचे नाव आहे. तालुक्यातील शिलेगाव येथील मुळा नदीपात्रातील विहिरीत विजय जाधव, वय ३० या तरुणाचा … Read more

Rahuri Railway Station : राहुरी रेल्वे स्टेशनचे स्वरूप बदलणार!

Rahuri Railway Station

Rahuri Railway Station : राहुरी तालुक्याच्या विकासाचा महत्वाचा घटक असलेले राहुरी रेल्वे स्टेशन विकसित केले जात असून प्रवासी व नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. त्यामुळे रेल्वे स्टेशन कात टाकणार असून त्यामुळे पुढील काळात नक्कीच वैभव प्राप्त होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. राहुरी रेल्वे स्टेशन येथे गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारच्या … Read more

अखेर निळवंडेच्या उजव्या कालव्यात पाणी सोडले

Ahmednagar News

Ahmednagar News : आग्रही मागणीनंतर निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यात अखेर पाणी सोडण्यात आले. यापूर्वी २६ एप्रिल २०२४ रोजी निळवंडे उजवा कालव्याचे लाभार्थीस आमदार प्राजक्त तनपुरे यांनी तहसीलदार आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर काल बुधवारी (दि.१५) निळवंडे धरणातून उजव्या कालव्यास पाणी सोडण्यात आले असून सदर पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहोचून त्याचे योग्य वाटप … Read more

राहुरीत विनानंबर, फॅन्सीनंबर प्लेटच्या वाहनांवर कारवाई

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरातील विनानंबर प्लेट तसेच फॅन्सीनंबर प्लेट असलेल्या ७६ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. राहुरी पोलिसांनी काल बुधवारी (दि. १५) या कारवाईत ४६ हजाराचा दंड आकारला आहे. भविष्यात पुन्हा दंडात्मक कारवाई होऊ नये, यासाठी नागरिकांकडून तात्काळ नंबर प्लेट बसवून घेतल्या आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागीला वर्षी सन २०२३ मध्ये एकूण … Read more

शिलेगाव येथे तरुणाचा खून, विहिरीत हातपाय बांधलेला मृतदेह आढळला

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील शिलेगाव येथे पाच ते सहा जणांनी मिळून विजय जाधव या तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण करुन त्याचे हातपाय बांधले. त्यानंतर त्याला मुळा नदीपात्रातील एका विहिरीत टाकून त्याचा खून केला आहे. काल बुधवारी (दि. १५) सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे मुळानदीच्या पात्रात असलेल्या एका … Read more

Ahmednagar Crime News : वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : राहुरी रेल्वे स्टेशन येथे मुळा नदीच्या पात्रातून बेकायदा वाळूचा उपसा करणारा टेम्पो महसूल पथकाने ताब्यात घेतला आहे.राहुरी रेल्वे स्टेशन येथील लोखंडी पुलाजवळ मुळा नदीच्या पात्रातून बेकायदा वाळूचा उपसा सुरू असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली. त्यानुसार दि. ९ मे रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात महसूल विभागाचे पथक नदी पात्रात दाखल होताच … Read more

Ahmednagar Breaking : आई वडिलांना मारण्यासाठी सुरा घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : आई वडिलांनी लग्न करून दिले नाही म्हणून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार सुरा हातात घेऊन फिरणाऱ्या तरुणाला राहुरीस पोलीस पथकाने शिताफीने अटक करून ताब्यात घेतले. ही घटना राहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथे दि. २९ एप्रिल २०२४ रोजी घडली. आई वडिलांनी लग्न करून दिले नाही म्हणून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने एक तरुण धारदार सुरा … Read more

नगर-मनमाड महामार्गावरील वाईन्स दुकानात आग !

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी शहर येथील नगर-मनमाड राज्य महामार्गावर असलेल्या एका वाईन्स दुकानात २४ तासात दोनदा आग लागल्याची घटना (दि.२८) घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी शहरातील नगर-मनमाड राज्य महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर एक मोटवाणी वाईन्स नावाचे दारुचे दुकान आहे. सदर दुकानात (दि.२७) एप्रिल रोजी रात्रीच्या दरम्यान शॉर्टसर्किट होऊन आग लागली होती. ती आग ताबडतोब … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला ! बिबट्याने अंगावर झेप घेतली आणि…

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : राहुरी तालुक्यातील चिचोली येथे रात्री शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने नुकताच हल्ला केला. परंतु या शेतकऱ्याच्या प्रसंगावधनाने त्याचे प्राण वाचले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चिंचोली येथील मच्छिद्र तुकाराम पठारे यांची गंगापूर, चिंचोली शिवरस्त्याच्या कडेला गट नंबर ६२ मध्ये शेती असून ही शेती महामार्गापासून हाकेच्या अंतरावर आहे. मच्छिद्र पठारे हे रविवारी (दि.२८) … Read more

Ahmednagar Crime : १० लाखांची खंडणी दिली नाही म्हणून व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न !

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : १० लाखांची खंडणी दिली नाही म्हणून राहुरी तालुक्यातील एका व्यापाऱ्याला पहाटेच्या दरम्यान शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न नुकताच झाला. तसेच खंडणी दिली नाहीतर कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी देण्याऱ्या चार आरोपींना एलसीबीच्या पथकाने अखेर गजाआड केले आहे. पोलिसांनी आरोपींना काल सोमवारी (दि.२९) राहुरी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस … Read more

Mula Dam Water Stock : मुळा धरणात फक्त इतका पाणीसाठा शिल्लक ! नागरिक संकटात…

Mula Dam Water Stock

Mula Dam Water Stock : राहुरी तालुक्यातील जिल्ह्याला वरदान ठरलेल्या व सुमारे २६ हजार दशलक्ष घनफुट साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सद्यस्थितीला ९ हजार १७५ दशलक्ष घनफूट (३५ टक्के) इतके पाणी शिल्लक राहिले आहे. तर मृतसाठा वगळता ४ हजार ६७५ दशलक्ष घनफुट (२१ टक्के) पाणीसाठा आहे. उन्हाची तीव्रता अजूनही वाढत असल्याने धरणावरील पिण्याच्या पाणीपुरवठा योजना … Read more