नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागाला पावसाने झोडपले : जामखेड तालुक्यातील ‘हे’ प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’
Ahmednagar News : जिल्ह्यात सलग दोन दिवस कोसळत असलेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. हा पाऊस जिल्ह्याच्या दक्षिणेतील जवळपास सर्वच तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाला आहे. या पावसाने अनेक भागातील खरीप पिकांना जीवदान मिळाले असून, पाणीटंचाईचा प्रश्न शंभर टक्के मिटला आहे. गेल्या आठ दिवसांपासून शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले होते. आता मात्र हे संकट टळले आहे. … Read more