Ahmednagar News : नगर शहर विकास आराखडा कामकाजाला सुरुवात, आठ जणांची टीम तयारीला, काय असणार नवीन आराखड्यात? पहा..

nagar arakahada

Ahmednagar News : नगर शहराच्या विकास आराखडा कामकाजाला प्रारंभ झाला आहे. तब्बल २० वर्षानंतर आराखडा तयार करण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजे आता २० वर्षानंतर नगर आराखड्यात बरेच बदल होताना दिसतील. डेव्हलपमेंट प्लॅन युनिटला मंजुरी मिळाल्यानंतर शासनाने उपसंचालकांची नियुक्ती केल्याने नगर शहराच्या विकास आराखडा कामकाजाचा रस्ता मोकळा झाला आहे. उपसंचालकांसह आठ जणांची टीम यासाठी आता कार्यरत … Read more

Ahmednagar News : विहिरी व बोअरवेलने गाठला तळ ; फळबागांनी टाकल्या माना

Ahmednagar News : खरीप हंगामात जोरदार पाऊस न झाल्याने सध्या अनेक लहान मोठ्या तलावांसह मोठी धरणे देखील खपाटीला गेली आहेत. त्या तुलनेत विहिरी व बोअरवेलने तर कधीच तळ गाठला आहे. त्यामुळे फळबागांचे क्षेत्र धोक्यात आले असून, पारनेर तालुक्यात पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात डाळींब, सिताफळ, चिकू, संत्रा, लिंबु आदी फळबागांची लागवड करण्यात आली आहे. … Read more

Ahmednagar Breaking : बुडून मेलेल्या दोघांच्या मृत्यूमागे घातपात? वडीलही वर्षभरापूर्वी गेलेत, खुनाचा प्रकार? ग्रामस्थ आक्रमक

Ahmednagar News

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात मागील काही महिन्यात बुडून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे. नुकतेच प्रवरेच्या सहा जण मृत्युमुखी पडल्याची घटना ताजीच आहे. साधारण महिनाभरापूर्वी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दोन सख्खे भाऊ देखील शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडले होते. रितेश सारंग पावसे आणि प्रणव सारंग पावसे असे या भावांचे नाव होते. ही घटना १७ एप्रिलला … Read more

Ahmednagar News : औद्योगिकीकरणाच्या नावाखाली वनजमिनींची खरेदीविक्री ? ‘बडे’ लोकांचा हात? महसूलमंत्री विखे-पाटील काय भूमिका घेणार? पहा..

vikhe

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक अवैध गोष्टी सुरु असल्याचे चित्र आहे. ताबेमारीसारखे काही प्रकारही काही शहरात सुरु असल्याचे आरोप तर अनेकदा होतात. दरम्यान आता औद्योगिकीकरणाच्या नावाखाली वनजमिनींची खरेदीविक्री केल्याची तसेच या जागेंवर अद्यापही उद्योह उभे नसल्याचा आरोप करण्यात आलाय. संगमनेर तालुक्यात औद्योगिकीकरणाच्या नावाखाली मागील काही वर्षांत संगमनेर तालुक्यात झालेल्या वनजमिनींच्या व्यवहारांची सखोल चौकशी व्हावी, … Read more

Ahmednagar News : उष्माघातामुळे अहमदनगरमधील प्रसिद्ध मठाधिपती महाराजांचा मृत्यू

heat

Ahmednagar News : उष्णतेची सध्या प्रचंड लाट असून अनेक ठिकाणी उष्माघाताने मृत्यू होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. आता याच उष्माघातामुळे अहमदनगरमधील प्रसिद्ध मठाधिपती महाराजांचे निधन झाले असल्याचे वृत्त आले आहे. शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील दध्नेश्वर शिवालयाचे मठाधिपती वारकरी संप्रदायाचे नवनाथ महाराज काळे यांचे उष्माघाताने निधन झाले. ते वृंदावन (उत्तरप्रदेश) याठिकाणी देवदर्शनासाठी गेले होते. ते ४२ वर्षांचे … Read more

Ahmednagar News : निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी हजारो वर्षांपूर्वीपासून अहमदनगरमध्ये सुरु आहे ‘हा’ उत्सव

Ahmednagar News : निसर्गाने मानवाला भरभरून वरदान दिले आहे. माणसाची घेण्याची शक्ती, कुवत संपेल परंतु निसर्गाचे हात रिते होत नाहीत. हिरवेगार डोंगर झाडे, वेली, पशु, पक्षी काय काय बघावे आणि कितीदा बघावे. निसर्ग सौंदर्य बघून डोळ्याचे पारणे फिटते पण वारंवार पहात रहावे डोळ्यात मनात साठवत ते सौंदर्य हृदयात जतन केले जाते. त्यामुळे निसर्गाचे मानवावर खूप … Read more

Ahmednagar News : पारा @ ४१ ! दुपारी उष्णता संध्याकाळी आभाळ, बदलत्या हवामानामुळे रुग्ण वाढले, व्हायरल तापासोबत जंतुसंसर्गही

Ahmednagar News

Ahmednagar News : एकीकडे उष्णतेचा कहर वाढत आहे. त्यात अहमदनगर जिल्ह्याचे तापमान ४१ अंशावर गेले आहे. दिवसा प्रचंड तापमान व रात्री ढगाळ हवामान असे विषम वातावरणास सध्या तोंड द्यावे लागत आहे. या विषम हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यसमस्या वाढीस लागल्या आहेत. उन्हामुळे ताप, थकवा, बाहेरचे खाण्यात आल्याने उलट्या, जुलाब आदी आजारांचे प्रमाण सध्या वाढल्याचे दिसते. मागील काही … Read more

Ahmednagar News : ‘मुळा’चे पाणी तळाला, सुपा एमआयडीसीवर संकटाची चाहूल, सूक्ष्मनियोजनाची गरज

supe

Ahmednagar News : मुळा जलाशयातील पाणी पातळी तळाला गेली आहे. पावसाचे झालेले अत्यल्प प्रमाण व जायकवाडीला सोडलेले पाणी यामुळे मुळाची पाणीपातळी खालावली आहे. मुळावर अवलंबून असणाऱ्या पाणीयोजना देखील सध्या पाणीकपातीच्या संकटावर आहेत. परंतु आता यावर अवलंबून असणाऱ्या पारनेर तालुक्यातील सुपा उद्योगनगरीवर देखील आता पाणीटंचाईचे सावट उभे राहिले आहे. त्यामुळे उद्योगांची धडधड वाढली आहे. उद्योजकांना आतापासून … Read more

Ahmednagar News : कार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांचा ४ जून नंतर हिशोब चुकता करणार : निलेश लंके यांचा इशारा

lanke

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीनंतर सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आकसबुद्धीचे राजकारण करून कार्यकर्त्यावर खोटेनाटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, ते त्यांनी करू नयेत अन्यथा दि. ४ जून नंतर सर्व हिशब चुकता केल्याशिवाय गप्प बसणार नाही.असा इशारा माजी आमदार निलेश लंके यांनी दिला आहे. शेवगाव तालुक्यातील कोनोशी येथील एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत … Read more

Ahmednagar News : देशाच्या राजधानीसह उत्तर भारताला ताप; बिहारमध्ये८० विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास

Ahmednagar News : सध्या एकीकडे नागरिकांना मान्सूनचे वेध लागले आहेत तर दुसरीकडे तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे दिल्लीसह उत्तर भारतातील जनता होरपळून निघत आहे. राजधानी दिल्लीतील तापमानाने तर आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. येथील मुंगेशपूर या भागात बुधवारी सर्वाधिक विक्रमी ५२.९ अंश सेल्सिअसच्या ऐतिहासिक तापमानाची नोंद करण्यात आली. यापूर्वी २०१६ साली राजस्थानच्या फलोदी येथे नोंदवण्यात आलेले ५१ … Read more

Ahmednagar News : प्रवरेत बुडून परत एका विद्यार्थ्यांचा अंत ; दोघेजण बचावले

Ahmednagar News : प्रवरा नदीत बुडालेल्या दोघांना वाचवण्यासाठी गेलेल्या आपत्ती व्यवस्थापन टीम मधील पाच व एक स्थनिक असे सहा जणांना जलसमाधी मिळालेल्या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच परत प्रवरा नदीतच पोहायला गेलेल्या एका शालेय विद्यार्थ्यांचा करूण अंत झाला. बुधवारी (दि. २९ ) दुपारी दीडच्या सुमारास राहाता तालुक्यातील कोल्हार येथील नदीपात्रात तीन मित्र पोहायला गेले … Read more

Ahmednagar News : अबब ! अहमदनगरमधील ‘या’ गावातून तब्बल पाच हजार किलो गोमांस जप्त

Ahmednagar Crime

Ahmednagar News : बेकायदेशीररित्या गोमांसाची वाहतूक करणारा ट्रक पकडून तालुका पोलिसांनी पाच टन गोमांस जप्त केले. संगमनेर तालुक्यातील कसारे गावच्या शिवारातील जांभुळवाडी फाटा ते विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी ही कारवाई करून साडेबारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जाकीरखान नसीरखान पठाण, रा. मोगलपुरा व अय्युब मेहबुब कुरेशी, रा. कुरणरोड, संगमनेर हे दोघे आयशर ट्रकमधून (एमएच … Read more

Ahmednagar Politics : विखे-कोल्हेंना टक्कर द्यायला अजितदादांचा भिडू मैदानात, शिक्षक विधानपरिषदेसाठी अहमदनगरमधील आणखी एक दिग्गज नेता रिंगणात

ahmednagar politics

Ahmednagar Politics : नाशिक विभाग शिक्षक विधानपरिषदेची निवडणूक दि. २६ जून २०२४ रोजी होत आहे. यासाठी आता अहमदनगर, नाशिक मधील अनेक राजकीय दिग्गज मैदानात उतरले आहेत. आता अजित पवार गटाचे श्रीगोंद्यातील नेते दत्ता पानसरे यांनी नाशिक शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी तयारी सुरु केलीये. दत्ता पानसरे यांच्या एन्ट्रीमुळे आता विवेक कोल्हे आणि राजेंद्र विखे यांच्यात अजित दादांचा … Read more

Ahmednagar Politics : विधानसभेलाही पारनेरच ठरेल लक्षवेधी ! ‘ही’ आहे इच्छुकांची फौज, अजित पवारांसोबतच विखेंचाही निघेल घाम

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : ऑक्टोबर मध्ये साधारण विधानसभेच्या निवडणुका होतील असे अंदाज आता वर्तवण्यात येऊ लागले आहेत. त्यानुसार सर्वच पक्ष व इच्छुक तयारीला लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदार संघ असून विधानसभेलाही शक्यतो पारनेर लक्षवेधी ठरेल असे चित्र आहे. याचे कारण असे की येथे विधानसभेला इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे चित्र आहे. त्यात अनेकांना लोकसभेवेळी वरिष्ठांनी आमदारकीचा … Read more

Ahmednagar News : प्रदूषण करणाऱ्या शिर्डीतील ‘त्या’ ३३५ हॉटेलना नोटिसा ; चालकांमध्ये खळबळ

Ahmednagar News : प्रदूषण नियामक मंडळाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या शिर्डीतील ३३५ व अकोलेतील १४ हॉटेलना प्रदूषण नियामक मंडळाकडून नोटिसा बजावण्या आल्या आहेत. प्रदूषण नियामक मंडळाच्या या धडक कारवाईने हॉटेल, रेस्टॉरंट मालकांत चांगलीच खळबळ उडाली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी प्रदूषण नियामक मंडळाचा परवाना आवश्यक असतो अथवा जे सुरु आहेत त्यांना प्रदूषण नियामक मंडळाचा दाखल … Read more

Ahmednagar News : वाढण्याच्या कारणातून जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात हाणामाऱ्या, अहमदनगरधील घटना

hanamari

Ahmednagar News : जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात जेवण करण्यासाठी बसलेल्या पंगतीस जेवण वाढण्यास नकार दिल्याने आरोपींनी आकाश खिलारी या तरुणाला शिवीगाळ करत त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन तोडून चोरली. नंतर त्याला लाथा- बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथे दि. २६ मे २०२४ रोजी घडली. एकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गळयातील सोन्याची चैन ओढून घेण्याचा प्रकार राहुरी … Read more

Ahmednagar News : ‘पाण्यासाठी आम्ही संघर्ष करणार आणि ते मिळवणारच’ ; पारनेरकरांनी केला निर्धार

Ahmednagar News : अनेक मोठमोठी व अशक्य वाटणारी कामे जनतेचा रेटा व राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर पूर्ण झाली आहेत. असाच आशिया खंडातील सर्वात मोठा असणारा टेंभु उपसा सिंचन प्रकल्प देखील राजकीय इच्छाशक्ती व जनतेचा रेटा यामुळेच मार्गी लागला आहे. या प्रकल्पातून तब्बल २२ टीएमसी पाणी वितरीत करण्यात येत आहे. त्या तुलनेत आपल्या तालुक्यातील पाण्याची मागणी केवळ … Read more

Ahmednagar News : नियमबाह्य पद्धतीने महामार्गाची कामे सुरु, वृद्धाच्या अपघातानंतर युवासेना उपजिल्हाप्रमुख कांडके आक्रमक

Ahmednagar News

Ahmednagar News : खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने महामार्गांचे काम सुरु आहे. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचा आरोप अहमदनगर जिल्ह्याचे युवासेना उपजिल्हाप्रमुख सोमनाथ कांडके यांनी केला आहे. नगर तालुक्यातील कौडगाव या ठिकाणी मंगळवारी (दि. 28 मे) महामार्गावरील साईडपट्टा भरण्याचे काम सुरू होते. मात्र यावेळी कोणतेही दिशादर्शक … Read more