Ahmednagar News : ‘निळवंडे’चे आवर्तन बंद न केल्याने तीन जवानांसह तरुणाचा मृत्यू, पालकमंत्री विखे यांनी कोणतेही लेखी पत्र न देता दिले होते पाणी सोडण्याचे आदेश?
Ahmednagar News : कोणतेही लेखी पत्र न देता पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्या आवर्तनात दोन युवक व तीन जवानांसह स्थानिक तरुण बुडाले. त्यांचा शोध घेण्यास काही काळासाठी निळवंडे धरणातून आवर्तन बंद न केल्यामुळेच तीन जवानांसह एक युक्क बुडून मरण पावले असा आरोप करत सुगाव बुद्रुक येथील दुर्घटनेस पालकमंत्री राधाकृष्ण … Read more