Ahmednagar News : नगरमधील प्रसिद्ध बन्सी महाराज मिठाईवाले दुकानाच्या मालकावर प्राणघातक हल्ला, जागेवर तलवार, गावठी कट्टा आढळला

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील गुन्हेगारी, हाणामारीचे प्रकार अलीकडील काळात खूपच वाढलेले दिसतात. आता अहमदनगर शहरातील किर्लोस्कर कॉलनी (गुलमोहर रोड) या भागातील बन्सी महाराज मिठाईवाले या दुकानाचे मालक धीरज जोशी यांच्यावर काल (दि.१० फेब्रुवारी) रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला असल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. मिठाई व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याच्या या घटनेने … Read more

Ahmednagar News : समृद्धीमहामार्गावर अपघात ! तीन ठार, दोन जखमी

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात समृद्धी महामार्गावर कार व कंटेनरचा अपघात झाला. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री हा अपघात झाला. त कार चालक उमेश उगले, राहुल श्रीमंत राजभोज (रा. निमखेडा, ता. जाफराबाद), भाऊसाहेब नामदेव पैठणे (रा. दहेगाव, ता. जाफराबाद) या तिघांचा जागीच मृत्यू झाला … Read more

आमदार आशुतोष काळे म्हणाले चार वर्षात मतदारसंघासाठी २९०० कोटीचा निधी आणून मतदार संघ…

Ahmednagar News

Ahmednagar News : ज्यांना ४० वर्षांत करता आले नाही, ते मी चार वर्षांत केले, हे जनतेने पाहिले आहे. तेव्हा जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी उगाच आकांत तांडव करू नका. जनतेची काळजी घेण्यासाठी मी सक्षम आहे. कोल्हे यांनी स्वतःच्या राजकीय अस्तित्वाची चिंता करावी, असा टोला आमदार आशुतोष काळे यांनी लगावला. शुक्रवारी (दि. ९) कोपरगाव तहसील कचेरी येथील … Read more

Ahmednagar Politics : आ. आशुतोष काळेंकडून राजकीय अस्वस्थता लपवण्याचा प्रयत्न !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पक्षाचे चिन्ह आणि अधिकार मिळाले, त्याचा साधा जल्लोषही आमदार आशुतोष काळे यांनी केला नाही, याचा अर्थ ते त्यांची राजकीय अस्वस्थता लपवत आहेत. तेव्हा कोल्हे यांच्या अस्तित्वाची चिंता तुम्ही करू नये, असा टोला भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे यांनी लगावला आहे. याबाबत पत्रकात पाचोरे यांनी म्हटले, की कोल्हे यांना राजकीय … Read more

Ahmednagar News : सामान्य जनता हिच गडाख कुटुंबाची ताकद !

Ahmednagar News

Ahmednagar News : विकासकामांसाठी निधी मिळवताना अनेक अडचणी येत आहेत, तरी माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख नेवासा तालुक्यातील विकासकामांसाठी नेहमीच प्रयत्न करत आहेत. सामान्य जनता हिच गडाख कुटुंबाची ताकद असल्याचे प्रतिपादन जयश्रीताई गडाख यांनी केले. कुकाणा येथे आयोजित एका कार्यक्रमात गडाख बोलत होत्या. मंचावर माजी उपसभापती राजनंदिनी मंडलिक, सरपंच लताताई अभंग, ज्येष्ठ नेते भैय्यासाहेब देशमुख, … Read more

आ. बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं ! निळवंडे धरणाला विरोध करणाऱ्यांना ओळखा…

Ahmednagar News

Ahmednagar News : निळवंडे धरण बांधतानाच अनंत अडचणी आणण्याचे काम झाले. एका राजकीय नेत्याने निळवंडे धरण होणार नाही, असे सांगत थट्टा केली होती; परंतु तेच नेते आता निळवंडे धरणाच्या पाण्याचे पूजन करण्यात आघाडीवर आहेत. राहुरी परिसरातील २१ गावांमध्ये हुलगे लावण्याची वेळ आणु, अशी भाषा ज्यांनी केली होती त्यांना ओळखा, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब … Read more

Ahmednagar Crime : अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा ‘तो’ मुलगा जेरबंद

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : श्रीगोंदा तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फुस लावून आमिष दाखवत पळवून नेलेल्या आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी कर्जत तालुक्यातील राशीन येथून ताब्यात घेतले. अमोल धनाजी गोडसे (रा. थेरवडी ता. कर्जत) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग करत आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील पूर्वेकडील एका गावातील एका १७ वर्षीय अल्पवयीन … Read more

अहमदनगर : शेतकऱ्याच्या लेकीची गगन भरारी; कठोर मेहनतीतून मिळवले MPSC मध्ये घवघवीत यश

Ahmednagar News : शेतकऱ्याची मुलं आता कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेले नाहीत. प्रत्येक क्षेत्रात शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या कार्याचा आणि कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे. एमपीएससी सारख्या खडतर परीक्षांमध्ये देखील आता शेतकऱ्यांच्या मुलांनी बाजी मारली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये एमपीएससी क्रॅक करणाऱ्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचा मोठा वाटा पाहायला मिळत आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्याच्या एका शेतकरी बापाच्या लेकीने … Read more

…तर रेशदुकानदारांची लाखोंची फसवणूक टळली असती !

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुका पुरवठा अधिकारी कार्यालयात खाजगी व्यक्ती बसु देवु नये, यासाठी मी तिन वर्षे लढा दिला आहे. तहसीलदार पाथर्डी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना मी लेखी तक्रारी केल्या आहेत. माझ्या तक्रारीची दखल घेतली असती तर पाथर्डीच्या रेशदुकानदारांची झालेली झालेली लाखो रुपयांची फसवणुक टाळता आली असती. आता दोषी असलेल्या पुरवठा शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची … Read more

साई भक्तांसाठी चिंताजनक बातमी ! शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीसोबत होतंय असं काही….

Shirdi News : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भाविक साईनगरी शिर्डीत दाखल होत असतात. श्री क्षेत्र तिरुपती बालाजीनंतर श्रीक्षेत्र साईनगरी शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. दरम्यान शिर्डी येथील साईबाबांच्या ऐतिहासिक मूर्तीसंदर्भात आता चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. खरेतर शिर्डीच्या ऐतिहासिक मंदिरात 1954 मध्ये साईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी इकडे लक्ष द्या ! जिल्हाधिकाऱ्यांनी दिला हा महत्वाचा आदेश

Ahmednagar News : गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला. जून ते सप्टेंबर 2023 या चार महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची हजेरी लागली. मान्सूनमध्ये कमी पाऊस झाला असल्याने याचा परिणाम म्हणून खरीप हंगामातून अपेक्षित असे उत्पादन मिळाले नाही. एवढेच नाही तर त्या चार महिन्यात झालेल्या कमी पावसामुळे आता काही ठिकाणी … Read more

Ahmednagar News : दोन महिने उलटले तरी गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाई नाहीच, शेतकरी आक्रमक

पारनेर तालुक्यातील निघोज मंडळातील काही गावांतील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दोन महिने झाले तरी नुकसान भरपाई मिळाली नाही. महसूल विभागाच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. खात्यावर पैसे वर्ग झाले नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आठ दिवसांत ही मदत न मिळाल्यास तहसीलसमोर आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. पारनेर तालुक्यातील पानोली, वडुले, सिद्वेवरवाडी, सांगवी सूर्या, गांजी भोयरे, … Read more

लाखोंच्या विकासकामांना सुरवात.., आ. नीलेश लंके म्हणतात विकासकामांत राजकारण केल्याने गावांचा विकास थांबतो..

MLA Nilesh Lanke

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील वासुंदे गावाचे व माझे वेगळे नाते आहे. वासुंदे गावासाठी अद्याप पर्यंत वेगवेगळ्या निधीतून जवळपास १२ ते १३ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. परंतु विकास कामे व राजकारण या दोन भिन्न गोष्टी असून विकास कामात राजकारण आणता कामा नये. विकास कामात राजकारण आल्यास गावचा विकास खुंटतो अशी खंत आमदार नीलेश लंके … Read more

जरांगे पाटलांनी अहमदनगरचेही मैदान गाजवले ! जाहीर सभेत भुजबळांसह राज ठाकरेंचाही खरपूस समाचार

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला असून विविध आंदोलने सुरु आहेत. मुंबई मोर्चा सफल झाल्यानंतर आता जे अध्यादेश निघाले आहेत त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी ते उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान त्या आधी त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात दौरे केले. काल (९ फेब्रुवारी) अहमदनगरमधील श्रीगोंद्यात त्यांची जाहीर सभा होती. या सभेत त्यांनी … Read more

शेवटच्या श्वासापर्यंत मराठ्यांशी गद्दारी करणार नाही : जरांगे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचे कल्याण व्हावे म्हणून कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, म्हणून आज पासून उपोषण सुरू करणार आहे. मरेपर्यंत मराठा आरक्षणासाठी लढणार असून शेवटच्या श्वासापर्यंत मराठ्यांशी गद्दारी करणार नाही. असे मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांनी श्रीगोंदा येथे बोलताना सांगितले. लाखो मराठ्यांच्या पोरांच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू दिसण्यासाठी टोकाची लढाई होणार असल्याने मराठ्यांनी या … Read more

Ahmednagar News : पती असावा तर असा ! पत्नी झोपलेली, बिबटयाने तिच्याकडे झेप घेतली, पतीने चाबकाने बिबट्याला फटकारले…

Ahmednagar News

Ahmednagar News : पती पत्नीचे जन्मोजन्मीच्या रेशीम गाठी जुळलेल्या असतात. ती संसारासाठी तर पती संसार उभा करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत असतात. पण एकमेकांवर संकट आले तर मात्र दोघेही एकमेकांना साथ देतात.. अगदी जीवाची पर्वा न करता.. असच काहीस अहमदनगर जिल्ह्यात घडलं आहे. ऊस तोडीसाठी शेताच्या दिशेने ऊस तोडणी कामगार बैलगाडीतून चालले होते. बैलगाडीत गाडीवानाची पत्नी … Read more

Ahmednagar News : शिर्डीकडे येणाऱ्या कार व कंटेनरचा भीषण अपघात, चार ठार

Ahmednagar News

Ahmednagar News : अनियंत्रित झालेली कार कंटेनरवर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चार जण ठार झाले. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत समृद्धी महामार्गांवर हा अपघात झाला. या अपघातामध्ये स्विफ्ट डिझायर कार चक्कचचूर झाली होती. ही घटना काल शुक्रवार (दि.९ फेब्रुवारी) रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब … Read more

मुंबईचा सोन्याचा व्यापारी नगर जिल्ह्यातुन झाला बेपत्ता…!

Ahmednagar News

Ahmednagar News : मूळ राहणार मुंबई येथील मात्र कामासाठी नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात आलेले सोन्याचे व्यापारी दिपेश जैन हे अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, सोन्याचे व्यापारी दिपेश जैन गेल्या अनेक वर्षापासुन पाथर्डीत येत होते. येथील दुकानदारांना सोने देवुन त्यांच्याकडुन पैसे घेवुन ते मुंबईला जात असत. याच कामासाठी ते आले होते. … Read more