नागरिकांनीच पकडून दिले काळ्या बाजारात विक्रीसाठी चालवलेले धान्य!
अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांना रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. तर दुसरीकडे रोजगार कमी आणि महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या संकट काळात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून सरकारकडून रेशन कार्डवर धान्य दिले जाते. मात्र अनेकजण त्याचा काळा बाजार करतात. नुकतेच श्रीगोंदा तालुक्यात काळ्या बाजारात विक्रीसाठी … Read more