आमचा पाणी प्रश्न सोडवा, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना नागरिकांचे साकडे !
अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील नागरिकांना ८ दिवसातून एकदा पिण्याचे पाणी मिळत असल्याने ऐन पावसाळ्यात ते तहानलेले आहे. जलसंपदा विभागाची भेंडाळी परिसरातील जमीन हस्तांतरित करावी. पाटबंधारे विभागाने निधी उपलब्ध करुन साठवण बंधारा करावा, असे साकडे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना घुलेवाडीकरांनी घातले आहे. घुलेवाडी गावाला अनेक समस्यांनी वेढले आहे. … Read more