अहमदनगरचं अहिल्यानगर नामानंतरण ! प्राजक्त तनपुरेंनी ‘राजकीय’ डाव टाकला अन महाराष्ट्रात चर्चा ….
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याचं राजकारण महाराष्ट्राच्या अग्रस्थानी नेहमीच राहिलं आहे. सध्या अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा जास्त पेटला आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री शिंदे यांनी एका कर्यक्रमात अहमदनगरच ‘अहिल्यानगर’ करण्याची घोषणाही केली. पण त्यावर काही हालचाल नंतर झाली. परंतु हा विषय पुन्हा घेण्याचं कारण म्हणजे प्राजक्त तनपुरे यांची सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यावेळी केलेली एक पोस्ट ! सुप्रिया सुळे … Read more