‘ती’ चौघे भावंडे आंघोळीसाठी गेली अन् काळाने घात केला

लहान तळ्यात आंघोळीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील चार भावंडांचा वीजवाहक तारेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी संगमनेर तालुक्यातील वांदरकडा येथे घडली. अनिकेत अरूण बर्डे (वय ८), ओंकार अरुण बर्डे (वय ७), दर्शन अजित बर्डे (वय ६), विराज अजित बर्डे (वय ५) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. शनिवारी दुपारी ही चौघे … Read more

Ahmednagar Politics : सौ शहरी, एक संगमनेरी, थोरतांचा विखे पाटलांना इशारा

Ahmednagar Politics : राज्यात सत्तांतर होऊन राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूलमंत्री पद मिळाले. तेव्हापासून त्यांनी आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना लक्ष्य केले आहे. त्यांच्या काळातील कामांच्या चौकशीचे इशारे तर कधी संगमनेरमध्ये जाऊन कार्यक्रम घेतले जात होते. अखेर थोरात यांनी विखे यांचे नाव न घेता त्यांना … Read more

अहमदनगर, संगमनेरमधूनही PFI चे कार्यकर्ते ताब्यात, NIA-ATS चे देशभर पुन्हा छापे

Ahmednagar News:पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांविरूद्ध एनआयएसह इतर तपास संस्थांनी देशात मध्यरात्री पुन्हा एकदा कारवाई केली. यामध्ये अहमदनगर शहर आणि संगमनेर येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक येथेही मोठी कारवाई करण्यात आली. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना देशविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे. यावरूनच काही दिवसांपूर्वी देशभर … Read more

आठ दिवसांत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करा – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagar News:महसूल, कृषी व ग्रामविकास या विभागांनी समन्वयाने कामकाज करत अतिवृष्टीने बाधित झालेल्या क्षेत्राचे ३० सप्टेंबरपर्यंत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करावेत. त्याचबरोबर अवैध वाळू उपसा, खडी क्रशर ही शंभर टक्के बंद झाली पाहिजे. अशा सक्त सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिल्या. राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी तालुक्यात अतिवृष्टीने … Read more

‘तो’ सर्जा राजासोबत शेतात गेला मात्र विपरीत घडले अन…

Ahmednagar News

Ahmednagar News:सध्या जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतातील कामे ठप्प झाली आहेत. अशातच त्याने आपले दोन्ही बैलं गाडीला जुंपली व चारा आणायला शेताच्या दिशेने निघाला. मात्र रस्त्यावर पडलेल्या विजेच्या तारेचा शॉक बसून डोळ्यासमोर दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून या दुर्दैवी घटनेतून शेतकरी वाचला.ही घटना संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव शिवारात घडली आहे. … Read more

जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धुराळा ‘या’ दोन नेत्यांची प्रतिष्ठा लागली पणाला…!

Ahmednagar News:राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला असून, एकूण ६०८ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली आहे. राज्यातल सत्तांतर झाल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. यात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आंबितखिड, बाभुळवंडी, चिचोंडी, चिंचावणे, धामणवन, गोंदुशी, जामगाव, करंडी, कातळापूर, केळी कोतूळ, केळी ओतूर, केळी रुम्हणवाडी, केळुगण, खिरविरे, खुंटेवाडी, कोहडी, कोंदनी, लव्हाळी ओतूर, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिर्डी संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त

Ahmednagar News:महाविकास आघाडीच्या काळात नियुक्त करण्यात आलेले शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ उच्च न्यायालयाकडून बरखास्त अखेर बरखास्त करण्यात आले. आठ आठवड्यांत नवे विश्वस्त मंडळ नियुक्त करण्यात यावे, तोपर्यंत पूर्वीप्रमाणे त्रिसदस्यीय समितीकडे देवस्थानचा कारभार सोपविण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. हे विश्वस्त मंडळ नियमानुसार नियुक्त करण्यात आलेले नाही, निकष पाळले गेले … Read more

शिर्डीला जाऊ नका सांगणाऱ्या या शंकराचार्यांचे निधन

Maharashtra News:हिंदू धर्माचे धर्मगुरु शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती (वय ९९) यांचे मध्य प्रदेशच्या नरसिंहपूरमध्ये निधन झाले. अयोध्येतील राम मंदिर लढ्यात शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांचा मोठा वाटा आहे. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. वेगवेगळ्या धार्मिक मुद्द्यांवरही त्यांनी रोखठोक मतं मांडली होती. १९८१ मध्ये त्यांना शंकराचार्य उपाधी देण्यात आली. १९५० मध्ये त्यांनी ज्योतिषपीठाचे ब्रह्मलीन शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंदर सरस्वती … Read more

ना लोखंडे, ना आठवले, शिर्डीत भाजपचे वेगळेच प्रयत्न

Ahmednagar News:शिर्डी लोकसभा मतदारसंघातील खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे पुढे ते शिदे गटाचे उमेदवार मानले जातात. तर दुसरीकडे भाजपसोबत युती असलेले रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनीही या जागेवर दावा केला आहे. भाजपने ही जागा आपल्यासाठी सोडावी अशी त्यांची मागणी आहे. असे असले तरी भाजपचे मात्र येथे … Read more

मुस्लिम मुलीशी लग्न केले म्हणून हिंदू तरुणाचे अपहरण

Ahmednagar News:श्रीरामपूरमध्ये एका हिंदू तरुणाने मुस्लिम मुलीशी लग्न केले म्हणून त्याचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्याचा घाlपात झाल्याचा संशयही कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले असले तरी त्या तरुणाचा अद्याप तपास लागलेला नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येतील आदिवासी समाजातील दीपक बर्डे याचे एका … Read more

चिंताजनक : जिल्ह्यात ‘लंपी’चा विळखा घट्ट ११६ जनावरे बाधित तर ३ दगावले

Ahmednagar News:शेतकऱ्यांच्या पाठीमागील अडचणी थांबण्याचे काही नाव घेत नाहीत. एकीकडे अतिवृष्टी, दुष्काळ, शेतमालाचे कोसळलेले दर वाढती महागाई त्यापाठोपाठ आता लंपी स्किन रोगाचा विळखा दिवसंदिवस आणखी घट्ट होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ११६ जनावरांना या आजाराची लागण झाली असून, यात ११५ गायी व १ म्हशीचा समावेश असून, यातील राहाता, राहुरी व पाथर्डी या तालुक्यातील बाधित असलेल्या तिन … Read more

शेतकऱ्यांनो आपल्या जनावरांची काळजी घ्या रे….!जनावरांसाठी घातक असलेल्या ‘लंपी’चा प्रादुर्भाव वाढतोय

Ahmednagar News : आधीच विविध प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागत असलेल्या शेतकऱ्यांना परत एकदा नवीन समस्या निर्माण झाली आहे. ती म्हणजे जनावरांना होत असलेल्या लंपी या आजाराची. सुरूवातीला अकोले आणि श्रीरामपूर तालुक्यात मर्यादित असणाऱ्या जनावरांतील लंपी स्किन या आजाराचा आता जिल्ह्यातील १० तालुक्यात प्रसार झाला आहे. यामुळे पशूसंवर्धन विभागाची धावपळ वाढली असून, या आजाराने पिडीत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नवा पक्ष काढायला निघालेल्या करुणा मुंडेंना ३० लाखांना गंडा, आरोपी संगमनेरमधील

Ahmednagar Breaking :- जानेवारी महिन्यात नवीन राजकीय पक्षाची घोषणा केलेल्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांची संगमनेरमधील तिघांनी तीस लाख रुपयांची फसवणूक केली आहे. पक्षासाठी पैसे हवेत तर आमच्या बांधकाम कंपनीत गुंतवणूक करा, चांगला नफा मिळवून देतो, असे सांगून त्यांची फसवणूक करणाऱ्यात आली. यातील आरोपी धनंजय मुंडे यांच्या चांगल्या परिचयाचे असून पैसे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचं प्रशासनाचं आवाहन

Ahmednagar News

Ahmednagar News :- “श्रावण अमावस्या”, “श्रीगणेश चतुर्थी”, “ऋषिपंचमी” व “अनंत चतुर्थी हे सण व उत्सव जिल्ह्यात साजरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) अन्वये जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२२ या कालावधीत अहमदनगर शहर व जिल्ह्यात … Read more

Ahmednagar Breaking : राहुरीच्या तनपूरे काऱखान्यासंबंधी जिल्हा बँकेचा मोठा निर्णय

Ahmednagar Breaking: राहुरी तालुक्यातील डॉ. बी. बी. तनपुरे सहकारी साखर कारखाना २०२२-२३ या गाळप हंगामासाठी कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाच्या ताब्यात देण्याचा निर्णय जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेने घेतला आहे. त्यामुळे येत्या हंगामात हा कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्ज थकल्याने या कारखान्यावर जिल्हा बँकेचा ताबा आहे. कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळाने येत्या गाळप हंगामासाठी कारखाना … Read more

आठवलेंचे शिर्डीत पुन्हा स्वागत करणार का? विखे पाटील म्हणाले…

Maharashtra News:केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अर्थात यासाठी त्यांची संपूर्ण मदार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर आहे. त्यामुळे आठवले यांच्या या इच्छेसंबंधी काय वाटते? त्यांचे स्वागत करणार का? या प्रश्नाला खासदार डॉ. विखे पाटील यांनी … Read more

Ahmednagar News : अधिवेशनात मंत्री विखे पाटील यांनी संगमनेर जिल्हा घोषित करावा !

Ahmednagar News

Ahmednagar News :- अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण हे प्रशासकीय, वैद्यकीय, शैक्षणिक कामकाजासाठी जिल्हायातील उत्तर भागातील आदिवासी आणि ग्रामीण जनतेला गैरसोयीचे ठरते. तथापी नगर जिल्हा विभाजित करून संगमनेर जिल्हाची निर्मिती करून अदिवासी व ग्रामीण भागातील नागरिकांची वर्षानुवर्षे प्रलंबित असणारी न्याय्य मागणी आता राज्याचे नवे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी … Read more

Ahmednagar breaking : धक्कादायक ..! ‘या’ ठिकाणी नदीत कोसळली पिकअप ; पोलिसांचे शोधकार्य सुरू

Ahmednagar breaking Shocking Pick-up fell into the river at 'this' place

Ahmednagar breaking : अहमदनगर जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पाऊसामुळे जिल्ह्यातील भंडारदरा धरण (Bhandardara Dam) ओव्हरफ्लो झाले आहे. तसेच निळवंडे धरणासह प्रवरा नदीपात्रात देखील मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला आहे. प्रवरा नदी (Pravara River) देखील दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे संगमनेर … Read more