सोशल मीडियावरून साई भक्तांची फसवणूक केली मात्र आता…?

Ahmednagar News: साईभक्तांची फसवणूक करणाऱ्या विविध संस्था व वेबसाईट्स तसेच सामाजिक माध्यमांवरील व्यक्तींविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संस्थानने पोलिसांना यादीच दिली आहे. साईबाबा संस्थान हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून ते नोंदणीकृत आहे. साई दर्शनासाठी देश- विदेशातून मोठ्या प्रमाणावर साईभक्त येत असतात. साईंची ख्याती जगभर असल्याने कोट्यवधी साईभक्त संस्थानची माहिती वेगवेगळ्या माध्यमातून … Read more

50 Hajar Protsahan Anudan : अहमदनगर जिल्ह्यातील 32 हजार शेतकऱ्यांना मिळाल प्रोत्साहन अनुदान ; 19.92 कोटी खात्यात जमा

50 hajar protsahan anudan

50 Hajar Protsahan Anudan : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देणे हेतू गत ठाकरे सरकारने अनुदान देण्याची घोषणा केली होती. 2019 मध्ये सत्तेत रूढ झाल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रणित ठाकरे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. त्यावेळी पीक कर्जाची नियमित फेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंतच अनुदान दिलं जाणार अशी योजना तत्कालीन सरकारने आखली. … Read more

शेतकऱ्यांनो सावधान ! अहमदनगर जिल्ह्यात ‘या’ तारखेला कोसळणार पाऊस ; हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वांबुरीत कार्यक्रमादरम्यान वर्तवला अंदाज

Panjabrao Dakh Breaking News

Panjabrao Dakh : परभणीतील हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजावर शेतकऱ्यांचा मोठा गाढा विश्वास आहे. शेतकरी बांधवांच्या मते, हवामान विभागाच्या अंदाजाच्या तुलनेत पंजाबरावांचा अंदाज समजायला सोपा आणि तंतोतंत खरा ठरत आहे. याचा त्यांना शेतीचे नियोजन करताना फायदा होत आहे. दरम्यान पंजाबराव डख अहमदनगर जिल्ह्यात आले असता त्यांनी आपला नवीन हवामान अंदाज सार्वजनिक केला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी खासदार तुकाराम गडाख यांचे निधन

AhmednagarLive24 : माजी खासदार तुकाराम गडाख (वय ७२) यांचे ह्रदयविकाराने निधन. शुक्रवारी रात्री खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना झाले निधन. पानसवाडीच्या (ता. नेवासा) अमरधाममध्ये दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. गडाख यांच्या पश्चात पत्नी, त्यांचे बंधू किसन गडाख (पेशवे), पाच बहिणी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

अहमदनगर : श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लांबणीवर ! सर्वसामान्य शेतकरी पण लढणार ; ‘या’ तारखेला वाजणार निवडणुकीचा बिगुल

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या बाबतीत एक महत्त्वाच अपडेट हत्या आला आहे. खरं पाहता या बाजार समितीची निवडणूक 30 नोव्हेंबर पर्यंत घेणे आवश्यक होते. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला एपीएमसीची निवडणूक 30 नोव्हेंबर पर्यंत घेण्यासाठी उच्च न्यायालयाने आदेशित केले होते. मात्र जसं की आपणास ठाऊकच आहे राज्य शासनाने बाजार समिती … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नादखुळा ! अडीच लाखात खरेदी केल्या ‘राणी’ अन ‘चांदणी’ गाई ; ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूकही…

ahmednagar news

Ahmednagar News : ज्या शेतकऱ्यांच्या दावणीला गाई बैलाची जोड नाही तो शेतकरीच नाही असं ग्रामीण भागात म्हटलं जातं. बळीराजाच आपल्या जमिनीवर आणि आपल्या गाई-बैलांवर अपार प्रेम असतं. अहमदनगर जिल्ह्यातील एका नादखुळा शेतकऱ्यानेही मनपसंत गाई लाखो रुपये देऊन खरेदी केल्या आणि या गाईंची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुक काढली. यामुळे सध्या अहमदनगर मधील हा अवलिया शेतकरी सर्वत्र चर्चेचा … Read more

दौंड-अहमदनगर-कोपरगाव रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडावा, नगर-पुणे साठी या रेल्वेची तपासणी करण्याचे राज्य रेल्वेमंत्रीच्या सूचना

Ahmednagar News : दौंड-अहमदनगर-कोपरगाव रेल्वे स्थानक सोलापूर विभागाला ऐवजी पुणे विभागाला जोडण्याची व नगर-पुणे शटल रेल्वे सेवा सुरु होण्याबाबत राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी हरजितसिंह वधवा, संजय सपकाळ, प्रशांत मुनोत, भाजपचे भानुदास बेरड, सचिन पारखी, अभय आगरकर, वसंत लोढा, अर्शद शेख, संदेश रपारिया, अशोक कानडे, सुनिल … Read more

अवघ्या १६ दिवसात साईबाबांच्या झोळीत १८ कोटींचे दान…!

Ahmednagar News:संपूर्ण जगाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या श्री साईबाबांची महती सातासमुद्रापार पोहोचली असल्याने मोठ्या श्रद्धेने भाविक शिर्डी तिर्थक्षेत्री साईदरबारी येत असतात. श्री साईबाबांच्या प्रमुख उत्सवापैकी एक असलेल्या दिपावली उत्सवादरम्यान देशविदेशातून लाखो भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली होती. दि. २० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२२ यादरम्यान साईसमाधी दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी साईबाबांच्या झोळीत सुमारे १७ कोटी ७७ लाख … Read more

खासदारांसमोर पन्नास खोक्यांच्या घोषणा …अन ते सातजन एकदम ओके…!

Maharashtra News:शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे एका बैठकीसाठी आले होते. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट व उद्धव ठाकरे यांचा गट आमनेसामने आले. यावेळी ठाकरे गटाच्या वतीने ५० खोक्यांच्या घोषणा देणाऱ्या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत सूत्रांनी सांगितले, की खासदार लोखंडे टाकळीमियॉँ येथे आले असता शिंदे व ठाकरे गट समोरासमोर आले. दोन्ही गटांनी … Read more

Surat Chennai Greenfield expressway : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाचपट मोबदला ! पण आधी ‘हे’ काम होणार , एकाही बाधित शेतकर्‍याचे…

surat chennai greenfield expressway

Surat Chennai Greenfield expressway :- अहमदनगर जिल्ह्यातून जाणार्या प्रस्तावित असलेल्या सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वेसाठी जमीन संपादित होणाऱ्या नगर तालुक्‍यातील शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले देखील उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रत्येक मुद्याचे आणि शंकांचे सविस्तर निरसन करताना जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले बाधित होणाऱ्या शेतकऱ्याचे प्रत्येक मुद्दे प्रशासन ऐकून … Read more

पुणे ,नाशिक, अहमदनगर करांसाठी आनंदाची बातमी ! 10 पदरी एक्सप्रेसवे होणार, फ्लाइट लँडिंग आणि टेकऑफ सह असतील ह्या सुविधा…

nashik ring road

Nashik Pune Expressway : महाराष्ट्रातील जनतेसाठी एक सुखद बातमी समोर येत आहे. मित्रांनो खरं पाहता कोणत्याही विकसित राष्ट्राच्या विकासात त्या राष्ट्राची दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावत असते. अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनाकडून राज्यात जिल्हा जिल्ह्यातील अंतर कमी करण्यासाठी रस्त्यांचे जाळे तयार केले जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देखील देशात भारतमाला परियोजना अंतर्गत रस्त्यांचे कामकाज … Read more

Shala Sodlyacha Dakhala Online : शंभर वर्षापासूनचे शाळा सोडल्याचे दाखले डिजिटल ! एका क्लिकवर क्षणात मिळतोयं ‘शाळा सोडल्याचा दाखला

Ahmednagar News:कोपरगाव तालुक्यातील ‘संवत्सर’ येथील जिल्हा परिषद शाळेने ‘शाळा सोडल्याचा दाखला’ डिजिटलरित्या जतन करण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे. या शाळेने १९०८ पासूनचे दाखले डिजिटल केल्यामुळे शंभर वर्षापूर्वीचा दाखला क्षणाचा विलंब न होता एका क्लिकवर उपलब्ध होत आहेत. ‘संवत्सर’ शाळेने राबविलेला हा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. ‘संवत्सर’ जिल्हा परिषद शाळेच्या अखत्यारित विविध वाड्या-वस्त्यांवरील ८ जिल्हा … Read more

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणाले, विखेंचा आम्हाला फायदाच…

Maharashtra News: ‘महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ज्या पक्षात जातात, तो पक्ष जिल्ह्यात कमकुवत होतो. त्यामुळे आता नगरमध्ये भाजप कमकुवत होऊन राष्ट्रवादीला फायदाच होईल,’ असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केले. ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पक्षाच्या निवडक पदाधिकाऱ्यांसाठी ४ व ५ नोव्हेंबर रोजी शिर्डीत राज्यस्तरीय ‘राष्ट्रवादी मंथन: वेध भविष्याचा’ हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे,’ अशी … Read more

50 Hajar Protsahan Anudan : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याच्या 3561 शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात मिळाले अनुदान ; अजून इतक्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

50 hajar protsahan anudan

50 Hajar Protsahan Anudan : मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून राज्यात 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाबाबत (Subsidy) खूपच चर्चा रंगली आहे. खरं पाहता नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना (Farmer) प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान (Anudan) देण्याचा निर्णय अडीच वर्षांपूर्वी घेण्यात आला. तत्कालीन ठाकरे सरकारने (Thackeray Government) हा शेतकरी हिताचा निर्णय घेतला होता. मात्र तद्नंतर … Read more

पीक विमा कंपन्यांबाबत कठोर निर्णय घेण्याची वेळ – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे -पाटील

 Ahmednagar Politics : पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या कंपन्यांच्या बाबतीत कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. महसूल, कृषी आणि विमा कंपन्यांच्या प्रतिनिधीची एकत्रित बैठक पुढील आठवड्यात घेणार असल्याची माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. श्रीरामपूर तालूक्यात अतिवृष्टीमुळे … Read more

ह्यामुळेच विखे पाटील राज्यात मोठ्या मंत्रीपदावर पोहचले ! आता…

 Ahmednagar Politics  : पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍याचा प्रवास आता यशस्‍वी दिशेने सुरु झाला आहे. चांगले वाईट दिवस आणि प्रदिर्घ संघर्ष करुन, सहकार चळवळ टिकवून ठेवण्‍यासाठी इतर कारखान्‍यांनाही सहकार्य केले, परंतू आता डॉ.विखे पाटील कारखाना स्‍वतंत्र झाला असल्‍याने प्रवरा कुटूंबातील सभासदांच्‍या उत्‍कर्षासाठीच यापुढे वाटचाल असेल असा विश्‍वास व्‍यक्‍त करतानाच भावाच्या स्पर्धेत आपला कारखाना … Read more

Karjmafi Yojana : आताची सर्वात मोठी बातमी ! ‘या’ शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, अहमदनगरच्या शेतकऱ्याने दाखल केली होती याचिका

karjmafi yojana

Karjmafi Yojana : राज्यातील शेतकरी बांधवांसाठी (Farmer) एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना (Yojana) राबवण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांची दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी (Farmer Loan Waiver Scheme) करण्यात आली होती. मात्र या योजनेच्या (Farmer Scheme) … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी !

Ahmednagar News :- अहमदनगर- मनमाड या महामार्गांचे दुरुस्तीच्या कामामुळे १५ ऑक्टोबर पासून अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. पर्यायी मार्गाबाबत नागरिकांच्या हरकती असतील तर त्या १४ ऑक्टोबर २०२२ पूर्वी नोंदवाव्यात. असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. हे पण वाचा : सोने खरेदीची हीच ती संधी ! दरात 3 … Read more