मागील भांडणाच्या कारणावरून ऊस पेटवला, तिघांवर गुन्हा दाखल
अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :-मागील भांडणाच्या कारणावरुन तिघा जणांनी पाच एकर ऊस जाळण्याचा प्रकार शेवगाव तालुक्यातील सोनविहीर येथे घडला आहे. याबाबत मंदा ज्ञानदेव विखे (वय-३५, रा.सोनविहीर ता. शेवगाव) यांनी फिर्यादीवरुन पोलिसांनी तिघा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तीन दिवसापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादावरुन याच दोन गटातील १४ जणांवरीध्द गुन्हा दाखल झाला होता. याबाबत मंदा … Read more