कुकडीचे पाणी वेळेत न आल्याने पिके जळाली
अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- कर्जत तालुक्यात आतापर्यंत कुकडीचे एकच आवर्तन आल्याने तालुक्यातील ऊस, कांदा, कलिंगड तसेच फळबागा व पालेभाज्या जळून गेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात कुकडीची तीन ते चार आवर्तने सुटायची. त्यानुसार शेतकऱ्यांनी शेतातील पिकांचे नियोजन केले. मात्र पाण्याअभावी पिके जळून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कोलमडलेल्या कुकडी आवर्तनाच्या नियोजनामुळे कर्जत … Read more












