मुकुंदनगर भागाला सपत्नीक वागणूक दिले जात असल्याचा आरोप
अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- मनपा प्रशासन व सत्ताधारीचा हेतू मुकुंदनगर भागाला कायम दुर्लक्षित केल्याचे आरोप नगरसेवक आसिफ सुलतान यांनी मनपा सर्वसाधारण सभेमध्ये आयुक्त शंकर गोरे व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केला आहे. वेळोवेळी पत्रव्यवहार व आंदोलने करून देखील अद्यापही फेस टू चे काम पूर्ण झालेले नाही मोठी मशीद पासून खालच्या भागात … Read more