Maharashtra Havaman Andaj : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात यलो अलर्ट

Maharashtra News

Maharashtra Havaman Andaj : राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पुढील काही दिवस ‘यलो अलर्ट’ दिला असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि. १) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. गेली काही दिवस राज्याच्या अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. संपूर्ण ऑगस्टमध्ये … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 च्या लोकसभेत पुण्यातून निवडणुक लढणार ?

Pune Politics : पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्यासोबतच पुढल्या वर्षी महाराष्ट्रात देखील विधानसभा निवडणुका राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये शासनाने सर्वसामान्य जनतेला खुश करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नुकताच 30 ऑगस्ट रोजी केंद्रातील मोदी सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील माता भगिनींना दिलासा देण्यासाठी घरगुती गॅस सिलेंडर … Read more

बागायती 10 आणि जिरायती 20 गुंठे खरेदी-विक्रीला परवानगी, वाचा कोणत्या जिल्ह्यात लागू आहे हा आदेश

land sale and purchase

बऱ्याचदा शेतकऱ्यांमध्ये जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात. काही आर्थिक कारणांमुळे असले व्यवहार पार पडतात. यामध्ये बरेच शेतकरी दहा ते वीस गुंठे या प्रमाणामध्ये जमिनीची खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. परंतु यामध्ये जर आपण विचार केला तर तुकडेबंदी कायद्यानुसार इतक्या कमी क्षेत्राची म्हणजेच अर्धा एकर पर्यंत क्षेत्राची खरेदी विक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आलेले होते व त्यामुळे … Read more

सातबारा उतारा, आठ-अ, आणि फेरफार उतारा लोकांनी डाउनलोड केला आणि सरकारने कमवले १२५ कोटी !

Maharashtra News

Maharashtra News : सातबारा उतारा, आठ-अ, मिळकत पत्रिका आणि फेरफार उतारा, अशी डिजिटल कागदपत्रे नागरिकांनी डाऊनलोड केल्याने या माध्यमातून राज्य शासनाला तब्बल १२५ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. आतापर्यंत राज्यभरातून ४.८९ कोटींपेक्षा जास्त सातबारा उतारे, १.४९ कोटी खाते उतारे, १० लाख मिळकत पत्रिका आणि १५ लाख ऑनलाइन फेरफार डाऊनलोड केले आहेत. आतापर्यंत ‘महाभूमी’ संकेतस्थळावरून चार … Read more

Teacher Recruitment : खुशखबर! पुढील २ महिन्यांत ३० हजार शिक्षकांची भरती करणार

Teacher Recruitment

Teacher Recruitment : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आज, १ सप्टेंबरपासून पवित्र पोर्टल प्रणाली खुली होत असून, पात्र उमेदवारांची ‘पवित्र’ वर नोंदणी सुरू करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. २० सप्टेंबरनंतर पवित्र पोर्टलवर रिक्त जागांच्या भरतीसाठी जाहिरात येतील. त्यानंतर २ महिन्यांत ३० हजार शिक्षकांची भरती केली जाईल, असेही केसरकरांनी स्पष्ट … Read more

मला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे आहे, त्यांना फोन द्या, मी मंत्रालयात बॉम्ब ठेवला आहे !

Maharashtra News

Maharashtra News : मला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे आहे, त्यांना फोन द्या, मी मंत्रालयात बॉम्ब ठेवला आहे, अशी धमकी दिली. डायल ११२ वर फोन करून पोलिसांची दिशाभूल करत सार्वजनिक सुरक्षेस बाधा येईल, असे कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बाळकृष्ण भाऊसाहेब ढाकणे, रा. हसनापूर, ता. शेवगाव याला पोलिसांनी पाथर्डी अटक केली आहे. याबाबतची माहिती अशी की, … Read more

दिवाळीत कांदा होणार महाग ! नाशिक, सोलापूर, पुणे, अहमदनगर आणि धुळे जिल्ह्यांत लागवड झाली कमी

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रासह अन्य राज्यांत यंदा कांद्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा दिवाळीत कांद्याचे दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे. सध्या कांदा १७०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल दराने बाजार समितीत विक्री होत आहे. हाच कांदा दिवाळीत पाच ते सहा हजार रुपये क्विंटल या दराने विक्री होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर कांदा दर वाढतील, या भीतीनेच … Read more

Big Breaking : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी तब्बल १४९९ ठिकाणी महाविद्यालये सुरू होणार !

Big Breaking

Big Breaking : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे कारण राज्यात आता तब्बल १४९९ ठिकाणी महाविद्यालये सुरू होणार आहेत.सन २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक स्थळबिंदू आराखड्यामध्ये १५३७ नवीन महाविद्यालयांची प्रस्तावित ठिकाणे होती. त्यापैकी १४९९ ठिकाणे पात्र ‘ठरली असून या आराखड्याला बुधवारी मान्यता देण्यात आली. राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये आणि परिसंस्था सुरु करण्यासाठी स्थळबिंदू … Read more

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरच काय ? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं !

छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद शहराच्या छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादच्या “घाराशिव’ नामांतराबाबत अद्याप अंतिम अधिसूचना काढण्यात आली नसल्याची कबुली देताना राज्य सरकारने जिल्हा व महसूल पातळीवरील दस्तावेजांवर तूर्त जुन्याच नावांचा वापर करणार असल्याची हमीच बुधवारी उच्च न्यायालयात दिली. याची दखल घेत मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने जिल्हा आणि महसूल पातळीवरील प्रस्तावित नामांतराला आव्हान … Read more

महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर ! जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचे संकटही

Maharashtra News :- ऐन पावसाळ्यात उन्हाळ्यासारखे तापत आहे. खरीप हंगामातील पिकेच करपू लागलीत. त्यामुळे रब्बीचीही चिंता सतावू लागली आहे. पावसाअभावी ऑगस्ट कोरडा गेला. आता सप्टेंबरमध्ये तरी भरपूर पाऊस पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. राज्यातल्या दहा जिह्यांतल्या 21 तालुक्यांमध्ये आजच्या तारखेपर्यंत 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. राज्यातल्या 297 महसूल मंडळांमध्ये 21 दिवसांपासून वरुणराजा रुसला आहे. … Read more

Onion Subsidy : शिंदे फडणवीस सरकार विरोधात शेतकऱ्यांमध्ये नाराजी ! पाच महिने उलटूनही मिळेना राज्यातील शेतकऱ्यांना कांदा अनुदान

कांद्याचे दर मागील दोन वर्षे कमीच आहेत. हमीभावात खरेदीची सातत्याने मागणी केली जाते.सरकारने कांद्याला प्रतिक्विंटलला साडेतीनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोनशे क्विंटलच्या मर्यादेत शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार होते. तसेच फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार होते. ज्यांनी मुदतीत कांदा विक्री केली त्यांच्या अद्याप अनुदान मिळालेले नाही. यामुळे शेतकरी … Read more

नाशिक नगर सह मराठवाड्यातील ६ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित

Maharashtra News

Maharashtra News : गोदावरी खोऱ्याला कायमचं दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचं समुद्राला वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा राज्य शासनाचा निर्णय स्वागताहार्य असून या निर्णयाने नाशिक नगर सह मराठवाड्यातील ६ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्याची प्रतिक्रिया शेवगाव-नेवासा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार नरेंद्र घुले यांनी दिली. नेवासा तालुक्यातील भेंडा येथे पत्रकारांशी संवाद साधताना घुले पुढे … Read more

Cloud seeding : आता कृत्रिम पाऊस पाडणे म्हणजे ‘बैल गेला आणि झोपा केला !

Cloud seeding

Cloud seeding : खरीप हंगाम पूर्णतः हातचा गेल्यामुळे आता शासनाने कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी सुरू करणे म्हणजे ‘बैल गेला आणि झोपा केला’ अशी स्थिती असल्याची टीका भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी केली आहे. जून महिन्यातील २१ दिवस कोरडे गेल्यानंतर लगेचच आपण कृत्रिम पाऊस पाडा अशी मागणी शासनाकडे केली होती. याचे कारण असे होते की … Read more

ST Employees Da Allowance : एसटी कर्मचारी महागाई भत्त्याच्या प्रतीक्षेत ! फाईल मंत्रालयात धूळखात पडून

ST Employees Da Allowance

ST Employees Da Allowance : मोठा गाजावाजा करत एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांना शासनाप्रमाणे महागाई भत्ता दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटीच्या अमृत महोत्सवी वर्षांच्या सांगता समारंभात केली. मात्र दोन महिने उलटले तरी यासंदर्भातील कोणत्याही हालचाली झाल्या नसल्याचे एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तर यासंदर्भातील फाईल मंत्रालयात धूळखात पडून असल्याचा आरोप एसटी संघटनांकडून करण्यात … Read more

महाराष्ट्रासह भारतात दुष्काळ, हवामान विभागाने स्पष्टच सांगितलं !

Maharashtra News

Maharashtra News : यंदाचा ऑगस्ट देशातील १९०१ सालापासूनचा सर्वात कोरडा महिना आहे. तसेच यंदाचा मान्सून २०१५ नंतर सर्वात कोरडा हंगाम असल्याचे भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. अल निनोमुळे यंदा पाऊस घटला असून यामुळे महाराष्ट्रासह देशावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. मान्सूनचा तिसरा महिना संपत आला असून देशातील अनेक राज्यांमध्ये पुरेसा पाऊस झालेला नाही. सध्या ईशान्य … Read more

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील बळीराजाला मोठा दिलासा ! ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 210 कोटी, शिंदे सरकारचा निर्णय

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या छायेत वावरत आहे. 125 वर्षात जे घडलं नव्हतं ते यंदा घडल आहे. तब्बल सव्वाशे वर्षानंतर महाराष्ट्रात प्रथमच ऑगस्ट महिन्यात 21 दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड राहिला आहे. सध्या राज्यात भर पावसाळ्यात पाऊस गायब झाला असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कपाळावर चिंतेचे मलभ पसरलेले आहे. शेतकऱ्यांसहित महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता देखील … Read more

नांदेडच्या शेतकऱ्याने करून दाखवलं ! माळरानावर फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती, शिक्षकी पेशा सांभाळत मिळवलं यश

Nanded Successful Farmer

Nanded Successful Farmer : यंदा संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. राज्यातील काही भागात यापूर्वी देखील दुष्काळ पडत राहिला आहे. मात्र यंदा ज्या भागात कधी दुष्काळ आठवतही नव्हता त्या भागातही दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. खरंतर मराठवाड्याला याआधी देखील दुष्काळाची झळ बसलेली आहे. तीन वर्षांपूर्वी मराठवाड्यात कायमच दुष्काळी परिस्थिती राहत होती. मात्र गेल्या … Read more

लंम्पीचा प्रसार वाढला ! ह्या तालुक्यातील जनावरांचा आठवडे बाजार बंद

Maharashtra News

Maharashtra News : लम्मीच्या आजाराने तालुक्यातील हंडाळवाडी परीसरात संसर्ग वाढत असल्याचे तालुका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. जनावरामधे लंम्पीचा प्रसार होवु नये यासाठी पाथर्डी बाजार समितीचा जनावरांचा बाजार भरणार नाही. अशी माहीती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाषराव बर्डे यांनी दिली. याबाबत शेतकऱ्यांसाठी बुधवारच्या आठवडा बाजाराची माहीती व्हावी, यासाठी बाजार समितीने प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. … Read more