Ahmednagar Politics : महसूलमंत्री विखे पाटील यांचे कोणी पाय धरले, हे उघड करण्यास भाग पाडू नका !
Ahmednagar Politics : गणेश कारखाना बंद पडल्यानंतर या भागातील ऊस संगमनेर आणि संजीवनीने अक्षरशः लुटून नेला, तेव्हा आपल्या नेत्यांना गणेश कारखान्याची काळजी वाटली नाही. तुमच्या नेत्यांच्या कर्तृत्वामुळेच बंद पडलेल्या गणेश कारखान्यातील कामगार आणि ऊस उत्पादकांची कशी वाताहत झाली, कारखान्यावर ७५ कोटींहून अधिक रक्कमेचे कर्ज करुन, कारखाना तोट्यात कोणी घातला ? कामगारांच्या ४२ महिन्यांच्या पगाराचे काय … Read more