ऊसतोड कामगारांची दिवाळी उसाच्या फडातच ! पोटासाठी संघर्ष आमच्या पाचवीला पुजला…

Agricultural News

Agricultural News : दसरा सण साजरा केल्यानंतर ऊसतोड कामगारांनी कुटुंबासह साखर कारखान्यांच्या दिशेने धाव घेतली आहे. कारण १ नोव्हेंबरपासून ठिकठिकाणच्या साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु झाले आहेत. त्यामुळे उसतोडणी कामासाठी हे कामगार रवाना झाले आहेत. मुकादमाकडून अगोदरच ऊसतोड कामगार उचल घेतात. त्यानंतर साखर कारखान्यास जाऊन ऊस तोडीच्या कामातून हे पैसे फेडले जातात. यावर्षी ऊसाचे क्षेत्र … Read more

Black Wheat Sowing: ‘या’ रब्बीत गव्हापासून कमवायचा असेल पैसा तर करा काळा गव्हाची लागवड ! मिळतो इतका भाव

Black Wheat Sowing :- भारतातील रब्बी हंगामाचा विचार केला तर भारतामध्ये प्रामुख्याने रब्बी हंगामात गहू आणि हरभरा ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. गव्हाच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये भारत जगात अव्वल स्थानी आहे. तसे पाहायला गेले तर गहू हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक देखील आहे आणि शेतकऱ्यांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून देखील या पिकाला खूप महत्त्व आहे. जर आपण सध्या … Read more

Farmer Success Story : उच्चशिक्षित जोडप्याने तर कमालच केली ! 5 महिन्यात केशर शेतीतून 8 लाख रुपये उत्पन्न

Farmer Success Story :- शेती क्षेत्र आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने खूपच प्रगत झालेले असून अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील आता शेतीमध्ये शक्य होऊ लागलेले आहेत. भारतामध्ये जर आपण हवामानाचा विचार केला तर ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असून राज्यनिहाय देखील त्यामध्ये बरीच तफावत आहे. त्यामुळे भारतातील शेतकरी त्या त्या ठिकाणच्या हवामानाला अनुकूल अशा पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर … Read more

भंडारदरा धरणाच्या परीसरात अवकाळी ! भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परीसरात व पाणलोटात अवकाळी पावसाने दणका देत भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अचानक आलेल्या या पावसाने आदिवासी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अकोले तालुक्यातील भंडा- करदरा धरणाच्या पाणलोटात तसेच परिसरात गुरुवारी चार वाजेच्या सुमारास अचानक अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या भातपिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. … Read more

महाराष्ट्रातील सोयाबीनवर रोगाचे संकट ! महाराष्ट्रातील सोयाबीन पिकावर वाईट परिणाम

Maharashtra News  : सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च केले. मात्र दुष्काळ आणि रोगराईमुळे पिकांवर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांना सोयाबीनची दोन ते तीन वेळा पेरणी करावी लागली. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला. सोयाबीनवर वारंवार रोग होत राहिले, त्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी महागडी औषधांची फवारणीही केली, पण त्याचाही काही परिणाम झाला नाही. आधी दुष्काळ आणि … Read more

कांद्याला विक्रमी ५ हजार मिळाला भाव ! कांदा मार्केट बंद राहणार

Onion News

Onion News : नेवासे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात दिवाळीच्या सुटीपूर्वी अखेरच्या दिवशी कांद्याला विक्रमी ५ हजार रुपयांचा बाजारभाव मिळाला. बुधवारी दिवसभरात १२९ वाहनांमधून २३ हजार ५८८ कांदा गोण्या विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्या. एकूण कांद्याचे वजन १२ लाख ९७ हजार ३४० किलो भरले. यापैकी नवीन उन्हाळ गावरान कांद्याच्या एक दोन लॉटला ४७०० ते ५ … Read more

कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने घ्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणी

Maharashtra New

Maharashtra News : रब्बी हंगामाच्या नियोजनासाठी गोदावरी डाव्या उजव्या कालव्याच्या शेती सिंचनाचे तातडीने नियोजन व्हावे, यासाठी कालवा सल्लागार समितीची तातडीने बैठक घेण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे आमदार आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. याबाबत पत्रकात म्हटले आहे की, कोपरगाव तालुक्यात या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे संपूर्ण … Read more

महाराष्ट्रातील बळीराजाची दिवाळी होणार गोड ! ३५ लाख शेतकऱ्यांना मिळणार…

Maharashtra News

Maharashtra News : राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात ३५ लाख ८ हजार शेतकऱ्यांना १ हजार ७०० कोटी ७३ लाख रुपये पीक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. बहुतांश ठिकाणी दिवाळीपूर्वीच पीक विम्याची ही अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार … Read more

Encroachment On Land : खाजगी जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची कायदेशीर प्रक्रिया काय आहे ? अतिक्रमण काढण्याचे जबाबदारी कुणाची असते ? वाचा माहिती

Encroachment On Land :-अतिक्रमण हा मुद्दा शहरी भागापुरताच मर्यादित नसून आता ग्रामीण भागामध्ये देखील महत्त्वाचा ठरताना दिसून येत आहे. या प्रकरणांमध्ये एखाद्याच्या मालकीच्या जागेमध्ये दुसराच व्यक्ती काही निमित्ताने अतिक्रमण करताना दिसून येते व एवढेच नाही तर संबंधित जमिनीवर मालकी हक्काचा दावा देखील सांगायला लागते. जर आपण अतिक्रमणाची व्याख्या पाहिली म्हणजे कुठल्याही प्रकारचा कायदेशीर व्यवहार किंवा … Read more

Land Ownership : जमिनीच्या मालकी हक्कामध्ये कोणत्या गोष्टींमुळे बदल होणे शक्य आहे ? वाचा ए टू झेड माहिती

Land Ownership :- जमिनीच्या बाबतीत अनेक प्रकारचे वाद निर्माण होताना आपण बघतो. प्रामुख्याने शेतजमीन असेल तर जमिनीची हद्द म्हणजेच बांधाच्या बाबतीतील वाद, शेत रस्त्यांच्या बाबतीत निर्माण झालेले वाद, बांधावरील झाडांचा मालकी हक्क अशा अनेक गोष्टींमुळे जमिनीच्या संदर्भातील वाद निर्माण होतात. कधी कधी हे वाद कोर्ट कचेरी पर्यंत देखील पोहोचतात. परंतु या व्यतिरिक्त जमिनीच्या बाबतीत वेगळेच … Read more

तुमच्या गावात मनरेगाची कोणती कामे सुरू आहेत ? तपासा अगदी घरबसल्या ! वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Marathi News : ग्रामीण भागामध्ये अनेक विकासाची कामे चालू असतात व यामध्ये जर आपण मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा विचार केला तर या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेततळे बांधणे तसेच फळबागांची लागवड इत्यादी स्वरूपाची कामे … Read more

Custard Apple Processing Business : सिताफळावर करा प्रक्रिया आणि कमवा लाखोत ! सरकारतर्फे मिळवा 35% अनुदान

Custard Apple Processing Business :- विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आणि बहुतेक शेती पिकांचे घसरलेले बाजारभाव यामुळे शेतकरी चहूबाजूने घेरले गेले असून खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. रक्ताचे पाणी करून शेतकरी विविध प्रकारचा शेतीमाल शेतामध्ये पिकवतात. परंतु हातात उत्पन्न येईल तेव्हाच अवकाळी पाऊस किंवा गारपीट, वादळी वारे,दुष्काळ सारख्या नैसर्गिक आपदांमुळे हातात … Read more

विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचे काम !

Maharashtra News

Maharashtra News : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासण्याची भूमिका घेतली आहे. कितीही आव्हान असली तरी मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करेल, असा विश्वास कारखान्याचे चेअरमन कैलासराव तांबे यांनी व्यक्त केला. पद्मश्री डॉ. विखे पाटील सहकारी साखर … Read more

राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचे पाप केले ! शेतकरी संघटना फोडून….

Ahmednagar News

Ahmednagar News : आजचे साखरेचे व इथेनॉलचे दर बघता पाच हजार रुपये प्रति टन दर कसा देता येत नाही, याबाबत कारखानदारांनी व सरकारने समोरासमोर बसून चर्चा करावी. राज्यकत्यांनी शेतकरी लुटण्यासाठी स्व. शरद जोशींची शेतकरी संघटना फोडून खोत, पाशा पटेल, शेट्टी यांच्यासारख्या नेत्यांना पद, प्रतिष्ठाचे प्रलोभन देऊन शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचे पाप केले, असे प्रतिपादन शेतकरी … Read more

Satbara Utara : बोगस सातबारा कसा ओळखायचा ? ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवा !

Satbara Utara :- जमिनीचा व्यवहार किंवा जमिनीच्या बाबतीत जर सर्वात महत्त्वाचे कागदपत्र कोणते असेल तर ते म्हणजे सातबारा उतारा हा होय. सातबारा उतारा हा जमिनीचा आरसा असतो असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण सातबारा उताऱ्यावर जमिनीच्या मालकाविषयी किंवा त्या जमिनीची संपूर्ण कुंडलीच असते. परंतु कधीकधी बनावट किंवा बोगस सातबारा तयार करून किंवा असा सातबाराचा … Read more

अवघ्या ४ तासात शेतकरी बनला करोडपती ! औषध घेण्यासाठी गेला अन नशीबच पालटले

Marathi News

Marathi News : ‘नशीब ही फार विचित्र गोष्ट आहे, कधी पलटी मारेल हे सांगता येत नाही असं लोक म्हणताना तुम्ही अनेकदा ऐकले असेल. उप्परवाला जब भी देता देता छप्पर फाडके अशीही एक म्हण आपल्याकडे आहे. परंतु असं कधी तुमच्या बाबतीत घडलं आहे का? आता आम्ही तुम्हाला येथे असच एक उदाहरण देणार आहोत की तो शेतकरी … Read more

ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त भाव देण्याची परंपरा जपली !

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दिपावली सणानिमित्त कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस व ३० दिवसांचे अनुदान, असा २९.६२ टक्के बोनस देणार असल्याची घोषणा कारखान्याचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ या गळीत हंगामाच्या पहिल्या साखर पोत्याचे काल रविवारी आमदार … Read more

राहुरी तालुक्यात कांदा @ २ हजार ५००

Onion News

Onion News : राहुरी तालुक्यातील वांबोरी उपबाजारात गोल्टी कांद्याला २००० रुपये ते २ हजार ५०० रुपये भाव मिळाला आहे. शनिवारी (दि.४) झालेल्या कांदा लिलावात ४ हजार २२२ कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा गावराण कांदा २ हजार ८०५ रुपये ते ३ हजार ६०० रूपये, दोन नंबरचा कांदा २ हजार ५ रुपये ते २ हजार ८०० … Read more