आता सातबारा उतारा ‘या’ मोबाईल एप्लीकेशनवरूनही डाउनलोड करता येणार, 15 रुपये फि लागणार, पहा प्रोसेस

Satbara Utara Mobile Application

Satbara Utara Mobile Application : गेल्या काही दशकात शासकीय कामांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठा वाढला आहे. शासकीय कागदपत्रे आता ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शेतकऱ्यांसाठी जमिनीचे सातबारे, आठ अ उतारे देखील ऑनलाइन उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे डिजिटल स्वाक्षरी असलेले हे ऑनलाईन उतारे शासकीय कामांसाठी वैध आहेत. यामुळे सातबारा उतारा काढण्यासाठी शासकीय कार्यालयात जाण्याची … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; ‘त्या’ 4 लाख 88 हजार 603 शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार रुपये ! तुम्हालाही मिळणार का लाभ? वाचा….

Ahmednagar News

Ahmednagar News : केंद्र शासन आणि राज्य शासन आपापल्या स्तरावर देशातील शेतकऱ्यांचा हितासाठी कायमच नवनवीन निर्णय घेत असते. 2014 मध्ये सत्तेत आलेले मोदी सरकार देखील याला अपवाद नाही. मोदी सरकारने 2014 पासून ते आत्तापर्यंत शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय घेतले आहेत. यातील काही निर्णयामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला आहे तर काही निर्णयामुळे शेतकऱ्यांचे थोडे नुकसानही झाले असेल. मोदी … Read more

Soybean Farming : कमी पाऊस पडला तरी सोयाबीनच्या ‘या’ वाणातून मिळणार विक्रमी उत्पादन, वाचा…

Soybean Farming

Soybean Farming : संपूर्ण भारत वर्षात सोयाबीन या प्रमुख तेलबिया पिकाची लागवड केली जाते. एका आकडेवारीनुसार आपल्या देशात सोयाबीनचे जवळपास 12 मिलीयन टन उत्पादन घेतले जाते. विशेष बाब म्हणजे यापैकी जवळपास 45% उत्पादन एकट्या मध्य प्रदेश राज्यात आणि 40 टक्के उत्पादन आपल्या महाराष्ट्रात घेतले जाते. सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत मध्यप्रदेशचा एक नंबर लागतो आणि महाराष्ट्राचा दुसरा … Read more

सोयाबीन पेरणी करताय ? मग हवामान तज्ञ पंजाब डख यांनी सुचवलेल्या ‘या’ वाणाची लागवड करा, उत्पादनात होणार मोठी वाढ, वाचा….

Soybean Farming

Soybean Farming : महाराष्ट्रासह भारताच्या मुख्य भूमीवर अद्याप मान्सूनचे आगमन झालेले नाही. म्हणून खरीप हंगामाची सुरुवात धामधूडाक्यात झाली नसली तरीही दबक्या पावलात खरीपासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनी जमिनीची मशागतीची सर्व कामे उरकून घेतली आहेत. पीक पेरणीसाठी वावरदेखील तयार झाले आहे. आता आतुरता लागली आहे ती मान्सूनच्या पावसाची. दरम्यान भारतीय हवामान विभागाने येत्या … Read more

शेतकऱ्यांनो, सोयाबीन पेरणी करतांना ‘अशी’ जमीन असेल तर विशेष काळजी घ्या ! पहा काय म्हणताय तज्ञ

Soybean Farming

Soybean Farming : सोयाबीन हे मराठवाडा, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात उत्पादित होणार खरीप हंगामातील एक मुख्य नगदी आणि तेलबिया पीक आहे. वाशिम जिल्ह्यात देखील सोयाबीनचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते. यंदा वाशिम जिल्ह्यात तीन लाख 4 हजार 80 हेक्टर शेत जमिनीवर सोयाबीन पीक लागवड होणार असा अंदाज आहे. दरम्यान यावर्षी सोयाबीन पीक पेरणी करताना … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; तूर पिकाला ‘या’ खतांची मात्रा द्या, हेक्टरी 40 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवा

Tur Crop Management

Tur Crop Management : यंदा मान्सूनचे आगमन उशिराने होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र मानसून आगमन झाल्यानंतर शेतकरी बांधव खरीप हंगामासाठी पुढे सरसावणार आहेत. खरीप हंगामात सोयाबीन, मका, तूर, कापूस यांसारख्या नगदी पिकांची शेती शेतकरी करणार आहेत. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार तुरीला या हंगामात चांगला विक्रमी दर मिळाला असल्याने येणाऱ्या खरिपामध्ये तुरीची लागवड वाढणार आहे. निश्चितच … Read more

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! तुरीचे दर 11 हजार 111 रुपये प्रतिक्विंटलच्या विक्रमी भावपातळीवर पोहचले, पण….

Tur Rate

Tur Rate : या हंगामात सोयाबीन आणि कापूस या दोन नगदी पिकांनी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी केली आहे. मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागातील बहुतांशी शेतकरी सोयाबीन आणि कापूस या मुख्य पिकावर अवलंबून आहेत. कापूस पिकाची खानदेशात देखील मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. पण या हंगामात सोयाबीन आणि कापूस खूपच कमी दरात विकला गेला आहे. यामुळे … Read more

शेतकऱ्यांच्या मुलांसाठी राजू शेट्टीची मोठी घोषणा; स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार ‘हे’ काम, शेतकरी पुत्रांच्या शिक्षणाला लागणार मोठा हातभार

Raju Shetti

Raju Shetti : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित मात्र तरीही या कृषी प्रधान देशांमध्ये बळीराजा गेल्या कित्येक वर्षांपासून आर्थिक संकटातच आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीमधून फारसे उत्पादन मिळत नाही आणि जरी शेतीमधून चांगले उत्पादन मिळाले तरी उत्पादित केलेल्या शेतमालाला बाजारात चांगला दर मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होते. … Read more

कौतुकास्पद ! प्रयोगशील शेतकऱ्याने 20 गुंठ्यात गुलछडीची लागवड केली, चांगले उत्पादन मिळवत साधली आर्थिक प्रगती

Successful Farmer

Successful Farmer : अलीकडे राज्यातील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये मोठे बदल करत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नवनवीन नगदी पिकांच्या शेतीमधून चांगले उत्पन्न मिळवून दाखवले आहे. विशेष म्हणजे जाणकार लोक देखील शेतकऱ्यांना शेतीमध्ये बदल करत आधुनिक पद्धतीने शेती कसण्याचा सल्ला देत आहेत. मात्र असे असले तरी काही प्रयोगशील शेतकरी पारंपारिक पिकांची शेती पारंपारिक पद्धतीनेच पण योग्य नियोजनाच्या जोरावर … Read more

जुन्नरच्या तरुण शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग ! ‘या’ जातीच्या मिरचीच्या पिकातून मिळवला एकरी साडेचार लाख रुपयांचा नफा

Junnar Successful Farmer

Junnar Successful Farmer : पुणे जिल्हा डाळिंब, अंजीर, द्राक्ष, कांदा, भात तसेच भाजीपाला उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. येथील शेतकऱ्यांनी विविध पिकं लागवडीतुन चांगले उत्पन्न मिळून दाखवले आहे. येथील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग राबवले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे पाण्याची शाश्वत उपलब्धता असल्याने बागायती जिल्हा म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख आहे. खरंतर, जुन्नर परिसरात आणि संपूर्ण तालुक्यात भात तसेच … Read more

शेतकऱ्यांनो, ‘या’ पद्धतीने अवघ्या पाच मिनिटात सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासता येणार ! कृषी तज्ञांनी दिली मोठी माहिती

Soybean Farming

Soybean Farming : आपल्या राज्यात सोयाबीन या तेलबिया पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. एका आकडेवारीनुसार, राज्यात देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी जवळपास 40 टक्के उत्पादन घेतले जाते. सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत राज्याचा देशात दुसरा क्रमांक लागतो. विशेषता गेल्या तीन ते चार वर्षांपासून महाराष्ट्रात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस वधारत आहे. यंदा मात्र गेल्या हंगामात सोयाबीनला अपेक्षित असा … Read more

नादखुळा ! नोकरी सांभाळत सुरू केली शेती, अंजीरच्या बागेतून साधली आर्थिक प्रगती

Success Story

Success Story : पुणे जिल्हा हा अंजीर उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. विशेषता जिल्ह्यातील पुरंदर तालुका हा अंजीर उत्पादनासाठी संपूर्ण जगात ख्यातीप्राप्त बनला आहे. येथील शेतकरी अंजीर या पिकातून चांगली कमाई करत आहेत. पुरंदर व्यतिरिक्त जिल्ह्यातील इतरही तालुक्यात अंजीरचे कमी अधिक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. दरम्यान, भोर तालुक्यातील वेळू येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने नोकरी सांभाळात अंजीरच्या … Read more

पीएम कुसुम योजना : 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप हवा असेल तर ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा, इथं करा अर्ज

Pm Kusum Yojana

Pm Kusum Yojana : पीएम कुसुम योजनेअंतर्गत 17 मे 2023 पासून नव्याने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना 90 ते 95 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जात आहेत. अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदानावर आणि इतर सर्वसाधारण शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप उपलब्ध … Read more

अहमदनगरच्या शेतकरी पुत्रांनी विकसित केलं कांदा लागवडीचे यंत्र; शेतकऱ्यांचा होणार मोठा फायदा

Onion Farming

Onion Farming : राज्यात गेल्या काही वर्षांपासून शेती व्यवसायात शेतकऱ्यांना वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिक उत्पादनात घट झाली आहे. शिवाय शेतकऱ्यांना मजूरटंचाईचा देखील मोठा फटका बसत आहे. यामुळे आता शेती व्यवसायात यांत्रिकीकरणाला मोठी पसंती लाभत असून शेतकरी बांधव शेतीची सर्व कामे यंत्राने करण्यास उत्सुक आहेत. आता शेतीत ट्रॅक्टर चलीत यंत्रांचा मोठ्या … Read more

खरीप हंगामात मका पिकाच्या ‘या’ जातीची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळणार, वाचा….

Maize Farming

Maize Farming : राज्यासह संपूर्ण भारत वर्षात येत्या काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. खरंतर काल भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली. ती म्हणजे यंदा मान्सूनचे आगमन केरळात जवळपास आठ दिवस उशिराने होणार आहे. याआधी भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये मान्सूनचे आगमन 4 जूनला होणार असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र … Read more

Cotton Farming : मराठवाड्यात पांढऱ्या सोन्याचे क्षेत्र वाढणार ! इतकी होणार लागवड

Cotton Farming

Cotton Farming : मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणारे कपाशी म्हणजेच पांढऱ्या सोन्याखालील क्षेत्रात यंदा सुमारे २० हजार हेक्टरने वाढ होणार आहे. म्हणजेच १४ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. त्यासाठी ६३ लाख २ हजार बियाणे पाकिटांची मागणी करण्यात आल्याची माहीती कृषी अधिकाऱ्यांनी दिली. यंदा मान्सून … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ एका कारणामुळे कांद्याच्या दरात येणार तेजी, किती वाढणार भाव? वाचा….

Onion Price Will Increase : महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकऱ्यांचे कांदा या नगदी पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. राज्यातील नासिक, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणेसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याव्यतिरिक्त खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातही कांदा लागवड विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील इतरही विभागात कमी-अधिक प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. मात्र … Read more

शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी! तुरीचे दर 11000 वर पोहोचतात केंद्र शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, दरात घसरण होण्याची दाट शक्यता

Tur Rate

Tur Rate : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी महत्त्वाची आणि अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे तुरीच्या दराने 11,000 रुपयाचा पल्ला गाठताच केंद्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाने तुरीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आता हालचाली तेज केल्या आहेत. खरंतर गेल्या काही दिवसांपासून तुरीच्या दरात सातत्याने तेजी पाहायला मिळाली … Read more