मुंबईः विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने पक्षाला भरभरून मतदान दिलं. पण ‘२२० के पार’ चा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा दावा फोल ठरलाय.
सत्तेचा गैरवापर आणि काहीही बोलायचं हे जनतेला पटलेलं नाही. जनतेनं सत्तेचा उन्माद पसंत पडलेला नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीचा सन्मान आम्ही कायम ठेवू, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार. जनतेनं विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलाय, असंही ते म्हणाले.
- Ahmednagar News : विहिरी कोरड्या, भूजल पातळी ९ मीटरपर्यंत खालावली ! ‘अशी’ आहे अहमदनगर जिल्ह्यातील स्थिती
- Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेतून कमवा दुप्पट पैसे, आजच करा गुंतवणूक…
- अहो आश्चर्यम ! आंबा बागेच्या सुरक्षेला ११ विदेशी कुत्रे व ८ सीसीटीव्ही कॅमेरे, अडीच लाख रुपये किलोने विक्री..
- Axis Bank : ॲक्सिस बँकेचे ग्राहक असाल तर वाचा ही महत्वाची बातमी….
- ‘या’ यंत्राचा वापर करा आणि एका दिवसात करा दीड ते दोन हेक्टर भाजीपाला रोपांची लागवड! वाचा कसे काम करते हे यंत्र?