मुंबईः विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने पक्षाला भरभरून मतदान दिलं. पण ‘२२० के पार’ चा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा दावा फोल ठरलाय.
सत्तेचा गैरवापर आणि काहीही बोलायचं हे जनतेला पटलेलं नाही. जनतेनं सत्तेचा उन्माद पसंत पडलेला नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीचा सन्मान आम्ही कायम ठेवू, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार. जनतेनं विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलाय, असंही ते म्हणाले.
- कार खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 12 मे ला लॉन्च होणार मारुती सुझुकीची ‘ही’ भन्नाट कार, फिचर्स आणि किंमत पहा….
- Ahmednagar News : अहमदनगरमध्ये काही तासांच्या अंतराने दोन अपघात ! दोघांचा मृत्यू
- Bank Holidays 2024 : ‘या’ महिन्यात 14 दिवस बंद राहतील बँका, कधी आहेत सुट्ट्या जाणून घ्या…
- मोदींची अहमदनगरमधील सभा ! पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी अभिवादन..असे म्हणत सुरवात, विखेंना केलेले मतदान मोदींना मजबूत करेल असे म्हणत शेवट,आरक्षणावरही भाष्य, पहा
- Cotton Seeds: कापूस बियाण्याची 16 मे पूर्वी विक्री केली तर होणार थेट कारवाई कारण की…