अहमदनगर :- आमदार संग्राम जगताप शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी शहरात सुरू झाली.
या चर्चेमुळे अस्वस्थ झालेले शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.
आ. जगताप यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये, असा आग्रह या वेळी सेना पदाधिकारी व नगरसेवकांनी धरला होता.
आता दहीहंडी उत्सवात जगताप समर्थकांनी जय श्रीराम… जय भवानी जय शिवराय, अशी नारेबाजी केल्याने राठोड यांच्यासह त्यांचे समर्थक पुन्हा अस्वस्थ झाले आहेत.
- OnePlus Nord : वनप्लसचा ‘हा’ जबरदस्त फोन 3000 रुपयांनी स्वस्त! येथे सुरु आहे ऑफर…
- Growing Stock : भविष्यात उत्तम परतावा देईल ‘हा’ शेअर, आजच करा खरेदी…
- SBI Home Loan: एसबीआय कडून 50 लाख रुपयांचे होमलोन 25 वर्षासाठी घेतले तर किती ईएमआय भरावा लागेल? वाचा कॅल्क्युलेशन
- High cholesterol : कोलेस्ट्रॉल जास्त असल्यास मिठाई खाणे योग्य आहे का?, वाचा सविस्तर…
- कुठलेही सरकारी योजना असो किंवा सरकारी काम असो; ‘हे’ 3 ॲप मोबाईलमध्ये नक्की ठेवा! कोणत्याही वेळेला येतील कामाला