श्रीगोंदे :- तालुक्यातील पेडगाव येथील शेतकरी रमेश बळीबा घोडके (वय ४५) यांनी गुरुवारी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
घोडकेंवर पतसंस्था व सावकारांचे कर्ज होते. सकाळी त्यांनी घरचे दूध डेअरीला घातले. गॅसची टाकी आणली, किराणा मालही भरला. नंतर शेतात जाऊन आत्महत्या केली.
त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, मुलगी आहे. धाकटा मुलगा पुण्यात शिक्षण घेत आहे. थोरल्या मुलाचे लग्न २१ तारखेला होते. लग्नाला अवघे दहा दिवस उरले असताना त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
- राहुलची चायनीज, तर नरेंद्र मोदी यांची गॅरंटी भारतीय : अमित शाह
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! DA 50% झाल्यानंतर HRA, ग्रॅच्युईटीसह ‘या’ गोष्टी बदलल्यात, वाचा सविस्तर
- Ahmednagar Breaking : यात्रे दरम्यान भलतंच घडलं ! युवकाला गमवावा लागला जीव…
- पराभवाच्या भीतीने विरोधकांकडून हा रडीचा डाव! महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडे घडलेल्या घटनेचा खुलासा
- पोस्टाच्या ‘या’ योजनेत 417 रुपयांची गुंतवणूक केल्यास मिळणार 40 लाख ! कोणती आहे ही योजना