अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी व वादळी पावसामुळे फळबागांच्या झालेल्या नुकसानीची तातडीने पाहाणी करुन पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे केली आहे. नागवडे यांनी म्हटले आहे … Read more