Samsung Galaxy : अचानक कमी झाली सॅमसंगच्या ‘या’ फोनची किंमत, होणार हजारोंची बचत!

Samsung Galaxy

Samsung Galaxy : सॅमसंगने गेल्या महिन्यात भारतात आपला नवीन मिड-रेंज स्मार्टफोन Galaxy A35 लॉन्च केला. लॉन्च झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांनीच कंपनीने गेल्या वर्षी लॉन्च केलेल्या Galaxy A34 ची किंमत कमी केली आहे. मार्च 2023 मध्ये लॉन्च झालेल्या या फोनच्या किंमतीतील ही तिसरी कपात आहे. पहिल्या किंमतीतील कपातीनंतर, Samsung Galaxy A34 ची किंमत 28,999 रुपये होती … Read more

Multibagger Stocks : अबब…! 2 रुपयांवरून तब्बल 85 च्या वर गेला ‘हा’ शेअर; फक्त तीन वर्षात दिला इतका परतावा!

Multibagger Stocks

Multibagger Stocks : जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी असा शेअर घेऊन आलो आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना मागील काही दिवसांपासून खूप चांगला परतावा दिला आहे. या शेअरमध्ये तीन वर्षात कमालीची वाढ पाहायला मिळाली. आम्ही सध्या सर्व्होटेक पॉवर सिस्टीम्सच्या शेअरबद्दल बोलत आहोत, मंगळवारी कंपनीचे शेअर्स 5 टक्केच्या वाढीसह 85.50 रुपयांवर पोहोचले. … Read more

Ahilyanagar News : अजूनही लसूण बसलाय रुसून ! लसणाचे भाव दोनशे रुपयांच्या पुढे, आवक घटली, भाव आणखी वाढण्याची शक्यता

garlic

Ahilyanagar News : हायब्रीड पिकांची लागवड करण्याची पद्धत विकसित झाल्याने गेल्या काही वर्षांत गावरान लसणाच्या लागवडीत घट झाली. शक्यतो घरगुती खाण्यापुरता गावरान लसूण लावला जातो. त्यामुळे इतर राज्यांतून लसूण आवक होतो. परिणामी गेल्या काही महिन्यांपासून लसणाचे दर चांगलेच वाढले असून गृहिणींचे महिन्याचे अंदाजपत्रक बिघडले आहे. नगरचा विचार केला तर गावरान लसूण २०० रुपये प्रतिकिलो अशा … Read more

अजितदादा सुजय विखे यांच्यासाठी मैदानात, लंकेंनी पक्ष सोडल्यानंतर 4 एप्रिलला पक्षाचा पहिला मेळावा, विखे विजयाची रणनीती ठरणार !

Ajit Pawar On Sujay Vikhe News

Ajit Pawar On Sujay Vikhe News : अहमदनगर हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रवेशद्वार म्हणून अहमदनगर जिल्ह्याकडे पाहिले जाते. जिल्ह्याने सहकार क्षेत्रात मोठी नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. विठ्ठलराव विखे पाटील यांनी खऱ्या अर्थाने नगर जिल्ह्याला सहकारात अग्रेसर बनवले. त्यांनी प्रवरा हा सहकारी तत्त्वावर चालणारा आशिया खंडातील पहिला साखर कारखाना उघडला होता. तेव्हापासून जिल्ह्याने … Read more

Ahilyanagar Politics : अहमदनगरमधील कर्डीले-जगताप-थोरात-राजळे-गडाख सगेसोयरे कात्रीत ! कोण कुणाचे काम करतो पाहण्यासाठी पक्षश्रेष्ठींची ‘खास’ माणसे ‘वॉच’वर

soyarepolitics

Ahilyanagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी व अहमदनगर लोकसभा मतदार संघ येत असून या दोन्ही मतदार संघात उमेदवार फायनल झाले आहेत. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात ‘सोधा’ फॅक्टर अर्थात सोयरेधायरे फॅक्टर जास्त चालतो हे सर्वश्रुत आहे. कर्डीले-जगताप-थोरात-राजळे-गडाख-घुले ही मातब्बर मंडळी एकमेकांची सोयरी आहेत. वेगवेगळ्या पक्षात असले तरी विजयाची माळ कुणाच्या गळ्यात घालायची आणि करेक्ट कार्यक्रम कुणाचा करायचा, … Read more

Dry Fruits in Summer : उन्हाळ्यात अशा प्रकारे करा ड्राय फ्रूट्सचे सेवन, मिळतील अनेक फायदे

Dry Fruits in Summer

Dry Fruits in Summer : ड्राय फ्रुट्सला उर्जेचे पॉवर हाउस म्हटले जाते. यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजांपासून ते फायबर, पोटॅशियम आणि अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. लोकं हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात ड्राय फ्रुट्सचे सेवन करतात. लोकांचा असा विश्वास आहे, की ड्राय फ्रुट्सचा स्वभाव गरम असतो म्हणूनच शरीर गरम राहते. पण उन्हाळ्यात आपण ड्रायफ्रूट्सचे … Read more

पोलीस शिपायांच्या ‘घरगडी’ म्हणून वापराविरोधात याचिका

Maharashtra News

Maharashtra News : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही वरिष्ट पोलीस अधिकाऱ्यांच्या घरी पोलीस शिपायांना घरगड्यांची कामे करावी लागत आहेत. याकडे लक्ष वेधणाऱ्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने राज्य सरकारसह सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई शहरात १२७ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या … Read more

बारामतीत तिरंगी लढत ! सुप्रिया सुळे अन सुनेत्रा पवार यांच्या विरोधात ‘हा’ बडा नेता लोकसभा निवडणूक लढवणार

Baramati Loksabha Election

Baramati Loksabha Election : बारामती लोकसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे विविध राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांनी आता प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. अशातच आता बारामती लोकसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर येत … Read more

पुण्याच्या ससून रुग्णालयातील आयसीयूत उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू

Maharashtra News

Maharashtra News : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामुळे गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत असलेल्या पुण्याच्या ससून रुग्णालयातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या तरुणाचा उंदीर चावल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. सागर रेणुसे (३०) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाच्या निधनानंतर नातेवाईकांनी उंदीर चावल्याचा आरोप केला होता. सुरुवातीला ससूनच्या डॉक्टरांनी … Read more

Ahmednagar Politics : सुप्यातील खंडणीखोरांचा वेगळा विचार करावा लागेल ! पालकमंत्री राधाकृष्ण विखेंचा नेमका इशारा काय व निशाणा कुणीकडे? पहा..

vikhe patil

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण आता चांगलेच तापू लागले आहे. विविध राजकीय गणिते जो तो आपल्या पद्धतीने आखत आहे. दरम्यान आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. सुपा एमआयडीसीत सगळे खंडणीखोर जमा झाले आहेत. त्यांचा वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय. शिर्डीतील माध्यमांशी बोलताना … Read more

Horoscope Today : काही राशींसाठी खूप खास असेल आजचा दिवस, वाचा…

Horoscope Today

Horoscope Today : ग्रह आणि नक्षत्रांचा माणसाच्या जीवनावर खोलवर प्रभाव पडतो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ज्या प्रकारे ग्रहांची स्थिती असते, तशाच घटना त्याच्या आयुष्यात घडतात. ग्रहांची स्थिती शुभ असेल तर सर्व काही चांगले असते पण ग्रहांची स्थिती कमकुवत असेल तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीची दैनंदिन कुंडली देखील ठरवली जाते. … Read more

राष्ट्रीय महामार्गाचे काम वेळेत पूर्ण न केल्यास काम बंद पाडू : भोसले

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम नियमानुसार व जलदगतीने पूर्ण करावे. अन्यथा सदरचे काम बंद पाडले जाईल व ५ फेब्रुवारी रोजी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांनी दिला आहे. जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गचे काम नियमबाह्यारितीने होत असून, यामध्ये महामार्गालगत राहणारे ग्रामस्थ व व्यावसायिकांचा कोणात्याही … Read more

उष्माघात रुग्णसंख्या वाढतीच…!गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्येही होतेय वाढ

Health News

Health News : उन्हाच्या तडाख्यामुळे राज्यात उष्माघाताचे रुग्ण वाढू लागले आहेत. मार्चअखेरपर्यंत ही संख्या २३ वर पोहोचली आहे. २० मार्चपर्यंत १३ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मात्र १० दिवसांत १० रुग्णांची वाढ झाल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.  त्यामुळे उष्णतेशी संबंधित कोणताही आजार झाल्यास डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे. सकाळी … Read more

ग्रामसेवकावर आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्ह्यात ग्रामसेवकावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाल्याने ग्रामसेवक संघटना आक्रमक झाल्या असून सदरचा गुन्हा मागे घेतल्याशिवाय काम न करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील ग्रामविकास अधिकारी नारायण घेरडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. चापडगाव ग्रामपंचायत बाजार तळावर इलेक्ट्रिक पोलवर फ्लेक्स बोर्ड झाकलेला नव्हता याबाबत … Read more

Mangal Gochar : मेष राशीमध्ये मंगळ-शुक्र करेल प्रवेश, उजळेल ‘या’ 4 राशींचे नशीब!

Mangal Gochar

Mangal Gochar : धन, समृद्धी आणि प्रेमाचा कारक शुक्र आणि ग्रहांचा सेनापती मंगळ मेष राशीत प्रवेश करणार आहे, जे अनेक राशींसाठी वरदानापेक्षा कमी नाही. ज्योतिष शास्त्रानुसार, सध्या शुक्र मीन राशीमध्ये स्थित आहे, जो येथे 24 एप्रिलपर्यंत राहील आणि त्यानंतर 25 एप्रिल रोजी तो मंगळाच्या राशीत मेष राशीत प्रवेश करेल जो 19 मे 2025 पर्यंत येथे … Read more

‘गौरी शुगर’च्या सांडपाण्यामुळे सजीव धोक्यात

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील हिरडगाव फाटा येथील ओंकार ग्रुपच्या गोरी शुगर अँड डीस्लरिज या खाजगी साखर कारखान्याने परिसरातील महाराष्ट्र शासनाच्या पाझर तलावात सोडलेल्या मळी आणि आरोग्यास घातक असलेले रसायन मिश्रित पाण्यामुळे पशू-पक्षी, जनावरांसह माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकाराकडे वनविभाग, कारखाना प्रशासन, पर्यावरण नियंत्रण महामंडळ यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून … Read more

रेंज मिळत नसल्याने जळवाडीकर करणार सीमकार्डची होळी

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील वाळकीतील जळवाडी येथील मोबाईलधारकांना कुठल्याही टॉवरची रेंज मिळत नसल्याने सर्व सीम कार्डची होळी करण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे. सध्याच्या काळात मोबाईल हे जनसंपर्काचे प्रभावी माध्यम आहे. विविध कामांसाठी मोबाईलचा वापर अपरिहार्य झाला आहे. असे असताना रेंज अभावी जळवाडीच्या ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाळकी येथे सर्व कंपन्याचे टॉवर … Read more

सवलतींमुळे एसटी होतेय मालामाल !

Maharashtra News

Maharashtra News : एसटी आणि आर्थिक तोटा असेच समीकरण पाहत असताना आजमितीला एसटी आर्थिक डबघाईतून बाहेर पडत आहे. महिला, ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतींमुळे एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दर महिन्याला नाशिक विभागाला सुमारे ८० लाख रुपयांचे निश्चित उत्पन्न मिळत आहे. सवलतींबरोबरच एसटीने आपल्या कारभारातही सुधारणा केली असून, इलेक्ट्रिक बसेसमुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी … Read more