Ahmednagar News : ‘या’ गावात वेश्याव्यवसाय जोरात? महिलेची ग्रामस्थांवरच दादागिरी

Ahmednagar News

Ahmednagar News : पोलीस प्रशासन अवैध धंद्यांवर, समाजाला विघातक अशा कृतींवर नेहमीच कारवाई करत असतात. परंतु काहींची मुजोरी इतकी वाढलेली असते की ते त्यांनाही दाद देत नाहीत. असच काहीसे अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यातील टाकशीवाडी पोखरी बाळेश्वर येथे सुरु आहे का असा प्रश्न पडला आहे. टाकशीवाडी पोखरी बालेश्वर येथील ग्रामस्थांनी याबाबत निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. या वस्तीमध्ये … Read more

तंत्रज्ञानाची कमाल अन पोलिसांची धमाल..? अवघ्या अर्ध्या तासात कार घेऊन पळालेले तिघे जेरबंद

Ahmednagar News

Ahmednagar News : गाडीमध्ये प्रवासी म्हणून बसलेल्या प्रवाशांनी चालकावर चाकूने हल्ला करत कारसह मोबाईल घेऊन फरार झाले. मात्र बेलवंडी पोलिसांनी कारमध्ये असलेल्या जीपीएस लोकेशनच्या मदतीने अवघ्या अर्धा तासात कारसह तिघांना ताब्यात घेतले. अमोल रमेश गोटे , दिपक बाळु ढेरंगे, निलेश कैलास पगारे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, नगर येथील … Read more

‘त्या’ दोघांनी चक्क धर्मग्रंथच चोरून नेले

Ahmednagar News

Ahmednagar News : धर्मग्रंथ चोरी प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध येथील पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शहरातील खडकी परिसरात घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अरबाज शाकीर शेख (रा. खडकी, मस्जिदमागे, कोपरगाव) यांनी येथील शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, सुनील अरुण दाभाडे (वय २४, रा. बोकटे, ता. येवला, जिल्हा … Read more

Ahmednagar News : जिल्हाभरातील पोलीस ठाण्याचे प्रभारी बदलले ! तालुक्यांसह शहराला मिळाले ‘हे’ नवीन पोलीस निरीक्षक

Ahmednagar News

Ahmednagar News : आगामी लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्या अनुशंघाने प्रशासन देखील कामाला लागले आहे. आता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. आता महसूल विभागात देखील खांदेपालट लवकरच होईल. दरम्यान पोलीस प्रशासनातील पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या व नेमणुका मंगळवारी (दि.१६) करण्यात आल्या. यामध्ये २४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे आदेश जिल्हा पोलीस … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांत जमिनीला हादरे ! पत्रे, खिडक्यांचा खळखळाट

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यात जमिनीला हादरे बसले. जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहुरी, राहाता, नगर तालुक्यातील काही गावात हे हादरे जाणवले. काल मंगळवारी ही घटना घडली. या धक्क्यांमुळे घरांचे पत्रे, खिडक्या खळखळल्या. दरम्यान यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. भूकंपसदृश धक्के जाणवल्याची चर्चा सोशल मीडियावर दिवसभर रंगलेली पाहायला मिळाली. श्रीरामपूर शहरातील काही भाग तसेच तालुक्याच्या … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्येही कोयता गॅंग ! पोलिसांची धडक कारवाई, तिघांची धरपकड

Ahmednagar News

Ahmednagar News : कोयता गँगची पुण्यात चांगलीच दहशत होती. परंतु याचे लोन नगरमध्येही पसरल्याचे दिसते. नगरमध्येही कोयता गँगने हातात कोयते घेत शहरात दहशत करण्याचा प्रयत्न केला. मकरसंक्रांतीच्या दिवशी सायंकाळी सावेडी उपनगरात गॅंग कोयता घेऊन फिरत होती. तोफखाना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने त्वरित कारवाई करत त्या गॅंगला अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन कोयते व दुचाकी … Read more

शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने तो काँग्रेसच्या वाट्याला यावा

Ahmednagar News

Ahmednagar News : शिर्डी लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील विकास कामाचे श्रेय हे काँग्रेस पक्षाचे आहे. राज्यात सध्या कार्यरत असलेले खोके सरकार सर्वसामान्य जनतेला मान्य नाही. राज्यातील ४८ पैकी ४२ जागावर इंडिया आघाडी ला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने तो काँग्रेसच्या वाट्याला यावा, यासाठी कार्यकर्ता म्हणून आपण प्रयत्न करणार असल्याचे … Read more

बिबट्यांच्या शोधासाठी ड्रोन टिम कार्यरत करणार ! लहामगे परिवाराला २५ लाखांची मदत

Ahmednagar News

Ahmednagar News : बिबट्याच्या हल्ल्यात अथर्व लहामगे याच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी असून, बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. परंतू परीसरातील बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन वन विभागाची ड्रोन टिम पुढील काही दिवस बिबट्यांचा शोध घेण्यासाठी कार्यरत राहाणार असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तालुक्यातील लोणी येथील अथर्व लहामगे या ९ … Read more

….तर ‘त्यांनी’आमची साखर घेऊ नये : खा.सुजय विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : देशातील पहिला सहकारी साखर कारखाना विखे पाटील कुटुंबियांनी सुरू केला आहे. त्या माध्यमातून सहकार चळवळ उभी राहिली. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना घेऊन जाण्याचे काम झाले आहे. ‘आमची साखर सर्वांना गोड लागते असे नाही ज्यांना कडू लागत असेल त्यांनी साखर घेऊ नये’, अशी खोचक टीका खा. सुजय विखे यांनी केली. नगरमध्ये विविध … Read more

पारनेरच्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार १७ कोटींचे अनुदान ४९ गावांतील शेतकऱ्यांना फायदा

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिला आहे. या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना१६ कोटी ७६ लाख ८५ हजार ३६८ रूपयांचे अनुदान मंजुर केले आहे. मागील वर्षी नोहेंबर २६ व २७ रोजी पारनेर तालुक्याच्या विविध भागामध्ये झालेल्या गारपीटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. लहान मुलांप्रमाणे काळजी घेतलेली पिकं … Read more

उत्तर प्रदेशसरकार करू शकते तर महाराष्ट्र सरकारने का करू नये : आमदार तांबे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Ahmednagar News : अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्या निमित्त उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही सार्वजनिक सुटी जाहीर करावी, अशी आग्रही विनंती आ. सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यातील उत्सवी वातावरण लक्षात घेता रस्त्यांवर मोठ्या संख्येने मिरवणुका निघतील. त्यामुळे रस्त्यांवर वाहतुकीची अडचण होऊ शकेल. नोकरीधंद्यासाठी बाहेर पडणाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना याचा फटका बसू नसे … Read more

मी कर्जत – जामखेडमधूनच विधानसभा लढणार अन् जिंकणार देखील…परंतु

Ahmednagar News : आगामी लोकसभा निवडणुकीला दक्षिण मतदार संघातून विजयी होईल असा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देऊन त्याला निवडून ही आणण्याची जबाबदारी आमची आहे. तरी येत्या चार दिवसात तुम्हाला गोड बातमी कळेल. कर्जत जामखेडच्या मतदारांनी व सर्वसामान्य नागरिकांनी मला कसे लढायचे आहे ते शिकवले आहे. त्यामुळे मी पुन्हा कर्जत जामखेड मधूनच विधानसभा निवडणूक लढवणार आणि तेही … Read more

हुकुमशाही पध्दतीच्या राजकारणाचा शेवट व्हायला जास्त काळ नाही लागत …! आमदार राम शिंदे यांची आ. रोहीत पवार यांच्यावर टीका

Ahmednagar News : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मतदारसंघात अहंकारी राजकारण्यांकडुन सुरू झालेल्या हुकुमशाही, दडपशाही पध्दतीच्या राजकारणाचा शेवट व्हायला जास्त काळ लागला नाही. कारण विचारात आणि स्वभावात राम असलेला नेता पराभवानंतरही कर्जत जामखेडकरांसोबत होता. मतदारसंघातील निष्ठावंत मतदारांना आलेलं अपयश पक्षनिष्ठेने भरून निघालं आणि अडीच वर्षाच्या संघर्षानंतर पुन्हा कर्जत-जामखेडमध्ये रामराज्य स्थापन झालं.आयुष्यात दु:ख आल्याशिवाय सु:खाची किंमत कळत … Read more

मुलांना नेमकी किती तास झोप हवी? तुम्ही किती वेळ झोपले पाहिजे? पहा, तज्ज्ञ सांगतात..

झोप हा एक दैनंदिन आयुष्यातील महत्वपूर्ण काम. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी व शरीर पुन्हा रिफ्रेश होण्यासाठी झोप आवश्यक असते. ज्याला पुरेशी झोप मिळते तो अनेक आजारांपासून दूर राहतो असे तज्ज्ञ म्हणतात. परंतु बऱ्याचवेळा किती झोपले पाहिजे असा प्रश्न अनेकांना पडतो. किती तास झोप शरीरासाठी आवश्यक आहे हे आपणा सर्वाना माहित असणे आवश्यक आहे. तर झोपेचे तास … Read more

नाफेड मार्फत २४०० रुपये प्रमाणे कांदा खरेदीचा प्रयत्न, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांची महत्वाची माहिती…

Ahmednagar News

सध्या कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे. कांद्यावर निर्यात बंदी केल्याने भाव अगदीच गडगडले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी यावर नाराजगीही व्यक्त केली. दरम्यान आता शेतकऱ्यासांठी एक दिलासादायक बातमी आहे. भविष्यात नाफेड मार्फत २ हजार ४०० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांचा कांदा विकत घेण्याचा विचार असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. नगरमध्ये आयोजित महायुतीच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी … Read more

दारू पिण्याचा परवाना कसा व कोठून काढला जातो? किती खर्च येतो? वाचा सविस्तर..

Ahmednagar News : मद्यप्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जास्त दारू पिणे हे शरीरासाठी हानिकारक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. परंतु तुम्हाला हे देखील माहित असेल की दारू पिण्यासाठी परवाना आवश्यक असतो. दारू विकण्यासाठी जसा परवाना लागतो अगदी तसाच दारू पिण्यासाठीही परवान्याची आवश्यकता असते. विनापरवाना ढाब्यांवर दारू विक्री करणारे, दारू पिणारे यांच्याविरुद्ध पथकांकडून कारवाई केली जाते. दारू … Read more

Ahmednagar News : अबब ! चोरट्यांचा कहर, शेतातून साडेतीन लाखांचे टरबुजच नेले चोरून

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील चोऱ्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. आता चोरटयांनी शेतकऱ्यांच्या मालाला देखील टार्गेट केले आहे. मध्यंतरी तूर, डाळिंब आदी चोरीच्या घटना ताजा असतानाच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतातील साडेतीन लाख रुपयांच्यावर टरबुजाची चोरी चोरटयांनी केली आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील साकूर येथे घडली. अलीभाई मोमीन यांच्या शेतामधील माल चोरून नेला … Read more

Ahmednagar News : शासकीय,प्रशासकीय अनास्थेचा फटका जेव्हा पालकमंत्री विखेंनाच बसतो तेव्हा.. चढाव्या लागल्या शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या

Ahmednagar News : बऱ्याचवेळा शासकीय कार्यालयांमधील दुरावस्था समोर येत असते. ही दुरावस्था दूर करण्यासाठी शासन तर कधी प्रशासकीय अनास्था अडसर ठरते. परंतु आता या अनास्थेचा फटका महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनाच अहमदनगरमध्ये बसला. त्याचे झाले असे की, मंत्री विखे हे, काल रविवारी (दि. १४) संगमनेरात होते. तेथे त्यांची विविध शासकीय विभागांतील अधिकाऱ्यांसमवेत यशवंतराव … Read more