Goa Exit Poll Result : गोव्यात पुन्हा भाजपची सत्ता? कि कॉंग्रेस वाचा सविस्तर

Goa Exit Poll Result :- गोव्यातील सत्ताधारी भाजपसाठी ही विधानसभा निवडणूक थोडी कठीण होती कारण पक्षातील अनेक बडे नेते नाराज होऊन इतर पक्षात गेले. गोव्यात पक्ष सतत नेतृत्वाच्या संकटाशी झुंजत होता आणि यावेळी आम आदमी पक्षाने आव्हाने वाढवली. एक्झिट पोलमध्ये गोव्यात कोणाचं सरकार बनतंय ते जाणून घ्या. काँग्रेस-भाजपमध्ये चुरशीची लढत ZEE NEWS च्या एक्झिट पोलनुसार, … Read more

अहमदनगर ब्रेकींग …भाजपला धक्का, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादीत दाखल

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-   माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांचे निकटवर्तीय व राहुरी तालुका भाजप अध्यक्ष अमोल भनगडे व काही विश्वासू समर्थकांनी आज दुपारी २.०० वाजता भाजपला रामराम करून मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील,ना.जितेंद्र आव्हाड, ना.प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान माजी आ.शिवाजीराव कर्डीले हे … Read more

बिग ब्रेकिंग : नवाब मलिक यांना ईडीकडून अटक !

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी करण्यात आली होती. इक्बाल कासकर यानं नाव घेतल्यानंतर नवाब मलिक यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर आता ईडीनं अटकेची कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने बुधवारी … Read more

राज्य सरकारचा निर्णय! ! भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन अखेर मागे

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरलेल्या १२ भाजपा आमदारांचं निलंबन अखेर मागे घेण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं देखील यासंदर्भात निलंबन कायदेशीर नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर हे निलंबन मागे घेण्यासंदर्भात राज्य सरकारवर दबाव वाढू लागला होता. आमदारांविरोधात ६० दिवसांपेक्षा जास्त काळ निलंबनाची कारवाई करण्याचा विधानसभेला … Read more

अण्णा हजारे भडकले…लोक व्यसनाधीन झाले तरी चालतील पण सरकारचा महसूल वाढला पाहिजे

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला महाराष्ट्र सरकारने नुकताच परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर भाजपकडून टीका होत असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी यावर महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना अण्णा म्हणाले, वास्तनिक पाहता संविधानानुसार लोकांना व्यसनांपासून, अंमली पदार्थांपासून, मद्यापासून परावृत्त करणे, तसा प्रचार-प्रसार आणि … Read more

न केलेल्या कामाचे आ. पवारांनी श्रेय घेऊ नये ..!

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- निवडणूक होऊन सुमारे अडीच वर्ष पूर्ण होत असताना सुद्धा माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांचीच विकास कामे अजून पूर्ण होत आहेत. मात्र त्यांच्या कार्यकाळात मंजूर असलेली अनेकविकास कामे न करता ती जाणीवपूर्वक षडयंत्राने दाबून ठेवली जात असून, ती लवकरात लवकर सुरू व्हावीत. त्यांनी मंजूर केलेल्या कामांचे श्रेय तुम्ही घेऊ … Read more

अमित शाह म्हणाले महाराष्ट्र सरकार कुठे आहे?

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. महाराष्ट्र सरकार कुठे आहे? असा खोचक सवाल करतानाच हे तीन चाकी ऑटो रिक्षा सरकार आहे आणि आता या ऑटोची चाकं पंक्चर झाली असल्याचा हल्लाबोल शाह यांनी केला आहे.(Minister Amit Shah) पुण्यातील महत्वाच्या … Read more

राज्यातील महाविकास आघाडी सरकारबाबत राज ठाकरेंचे मोठे विधान

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-   भाजपचे नेते महाविकासआघाडी सरकार कधी कोसळणार याबाबत दररोज नवे दावे आणि मुहूर्त करत आहे. दरम्यान नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी सरकार बाबत एक महत्वाचे विधान केले आहे.(Raj Thackeray) राज्यातील महाविकासआघाडी सरकार पडेल असे वाटत नसल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार आहे, भाजपा यात मग्न आहे … Read more

भाजप सरकारमुळेच महावितरणची ‘ही’दुर्दशा राज्यमंत्री ना. तनपुरे यांचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :-   भाजप सरकारच्या काळात जरी वीज बिल वसुली झाली नसली तरी तत्कालीन राज्य सरकारने महावितरण कंपनीला तेवढ्या प्रमाणात अनुदान देणे गरजेचे होते. मात्र त्यांनी हे अनुदान न दिल्यामुळे आज महावितरणची ही दुर्दशा झाली आहे.(Prajakt Tanpure) त्यावेळी थकबाकी जवळपास ३० हजार कोटींच्या घरात होती. भाजप सरकारने वितरण कंपनीला अनुदान दिले … Read more

Radhakrishna Vikhe Patil : भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले आज बाळासाहेब ठाकरे असते तर ….

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :-  भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. केबलचं कनेक्शन देण्याइतकं एसटीचं काम अनिल परब यांना सोप्प वाटतं का?, अशी खोचक टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. (Radhakrishna Vikhe Patil) राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली. अनिल परब याना मुंबईत … Read more

भाजपच्या चार केंद्रीय मंत्र्यांची आजपासून जनआशीर्वाद यात्रा

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- आजपासून राज्यात भाजपच्या नवनिर्वाचित केंद्रीय मंत्रिमंडळातील नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील हे चार मंत्री जनतेशी संवाद साधण्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागात जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत, असे भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले. केंद्रीय सुक्ष्म लघू उद्योग मंत्री नारायण राणे मात्र 19 … Read more

भाजपच्या या माजी केंद्रीय मंत्र्याचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीमध्ये कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. असे असताना भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. शेतकरी आंदोलनावरून वातावरण चांगलेच तापले असताना माजी केंद्रीय मंत्री … Read more