लोकायुक्तसाठी चौथ्या उपोषणाचीही तयारी पण… हजारेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Maharashtra news : यापूर्वी लोकपाल लोकायुक्त कायद्यासाठी तीन वेळा उपोषणे झाली आहेत. जनहितासाठी लोकायुक्त कायद्यासाठी आता चौथे उपोषण करण्याचीही तयारी आहे. मात्र, तशी वेळ येवू नये अशी विनंती आहे. ८५ वर्षांच्या वयात उपोषणाची वेळ येणार नाही हीच इच्छा,’ असे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिले आहे.लोकायुक्त कायद्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा … Read more

देवेंद्र फडणवीस काढणार हंडा मोर्चा

Maharashtra news : धार्मिकेतेच्या मुद्द्यावरून राजकारण पेटले असताना विरोध पक्षाने एका वेगळ्या आणि जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातला आहे. ज्या औरंगाबादमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेऊन भोंग्यांवरून राजकारण पेटविले, त्याच औरंगाबाद शहरात २३ मे रोजी भाजपतर्फे पाणीप्रश्नी हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस स्वत: या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.राज ठाकरे यांनी … Read more

मुख्यमंत्र्यांनी चित्रपट पाहिला, पण शेवट नाही, करण काय?

Maharashtra news : धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे दिवंगत लोकनेते आनंद दिघे यांच्यावर यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी एका चित्रपटगृहात जाऊ हा चित्रपट पाहिला. मात्र, त्याचा शेवट न पाहताच ते बाहेर पडले.यावरून चर्चा सुरू झाली आहे. त्यावर ठाकरे यांनीच उत्तर दिले आहे. … Read more

आघाडी सरकारविरोधात अण्णा पुन्हा मैदानात, मुख्यमंत्र्यावर केला आरोप

Maharashtra Politics : राज्यातील राजकीय वातावरण पेटलेले असताना आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही आघाडी सरकारच्या विरोधात मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. लोकायुक्य कायद्यासाठी राज्यभर आंदोलन पुकारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. “सुरवातीला यासंबंधी लेखी आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कोणी तरी जादू केली असावी, त्यामुळे ते आता यावर बोलतही नाहीत,” असा आरोपही हजारे यांनी … Read more

करोना संसर्ग वाढतोय, पीएम नंतर सीएमही सक्रीय, काय निर्णय होणार?

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 maharashtra news : देशातील करोना संदर्भात परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत दूरस्थ पद्धतीने आज दुपारी १२ वाजता संवाद साधणार आहेत. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी पाच वाजता सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे या बैठकांमधून काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. देशातील इतर … Read more

पंतप्रधान मोदींसाठी म्हणून माघार : राणा दाम्पत्याची घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Maharashtra Politics :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांन अखेर रद्द केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (२४ एप्रिल) मुंबईत येणार आहेत, त्यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये, यासाठी माघार घेत असल्याची घोषणा राणा यांनी केली. कालपासून … Read more

शिवसेना-राष्ट्रवादीचं हे ठरतंय, काँग्रेसचं काय?

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 Maharashtra politics : देशभरात भाजपविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी सज्ज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने महाराष्ट्रातही आघाडी करण्याचे ठरविले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढविण्याचे ठरत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, महाविकास आघाडीचा तिसरा घटकपक्ष असलेल्या काँग्रेसची या संबंधीची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. … Read more

मुख्यमंत्र्यांना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला, तो विसर जागृत करण्यासाठी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचू; रवी राणा

अमरावती : आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना हनुमान चालीसा वाचण्याचा सल्ला देत त्यांच्यावर टीका केली आहे. राणा म्हणाले, हनुमानाच्या मंदिरात भोंगा लावणार आहोत. हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वाचन करत असताना भोंगा नसलेल्या मंदिरांसाठी भोंग्यांचं वाटपसुद्धा करणार आहोत. राममंदिरात सुंदरकांड झालं पाहिजे. यासाठी राम मंदिरातसुद्धा आम्ही … Read more

Maharashtra News : अखेर मुख्यमंत्री पडले ‘मातोश्री’बाहेर, मंत्रालय गाठून केलं हे काम

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2022 Chief Minister Uddhav Thackeray : घरात बसून कारभार पाहणारे मुख्यमंत्री अशी विरोधकांकडून सतत टीका होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घराबाहेर पडून मंत्रालया गाठलं. तिथं विविध विभागांना भेटी देत कामकाजाची पाहणी केली. मंत्रालयात पोहोचल्यावर प्रथम मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केलं. त्यानंतर … Read more

Maharashtra Politics : राज्यातील ठाकरे सरकार पडणार ? महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते ?

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Maharashtra Politics  :- राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यात राजकीय सामना रंगलेला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या कारवायांना वेग आला आहे पाच … Read more

राज्यातील हजारो पोलीस अंमलदारांना मिळणार पदोन्नतीची संधी

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :- राज्यातील हजारो पोलीस शिपायांचे पोलीस उप निरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा शासन निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंतिम मान्यतेनंतर निघाला आहे. राज्यातील सर्वच अंमलदारांना वर्षानुवर्षे सेवेनंतरही पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नव्हते, पण आता पदोन्नतीच्या संधीत वाढ करण्याच्या निर्णयामुळे त्याचा थेट फायदा भविष्यात हजारो पोलीस … Read more

चक्क शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे मागितली गांजाची शेती करण्याची परवानगी

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यातील तरुण शेतकरी नानासाहेब लोखंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे शेतात गांजा लागवडीसाठी परवानगी मागितली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला ईमेल व पोष्टाद्वारे निवेदन पाठवले आहे. या पत्राची राहुरी तालुक्यात जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेसह मुख्य सचिव, महसूल मंत्री, महसूल सचिव, जिल्हाधिकारी अहमदनगर … Read more

राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयाविरोधात अण्णा हजारे करणार उपोषण

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला ठेवण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हंटले आहे, सरकारच्या सुपरमार्केट वाईन विक्रीच्या निर्णयामुळे राज्यातील मुलांच्यावर जी आमची खरी संपत्ती आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वाईन विक्रीतून सरकारला उत्पन्न मिळत असेल तर गांजा लागवडीला परवानगी द्या !

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- हाताला काम नाही, अल्पशा शेतीत बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये जीवन जगणे कठीण झाले आहे. किरणा दुकानातून शेतकरी हित साध्य करण्यासाठी वाईन विकुन अर्थव्यवस्थेला हातभार लागत असेल तर शेतकऱ्याला शेतात गांजा लावण्याची परवानगी देण्याची मागणी तालुक्यातील एका तरुणाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यातील आनंदवाडी येथील सामाजिक … Read more

मोठी बातमी ! पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग ‘या’ दिवशीपासून सुरु होणार

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  राज्यातील करोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या २० दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील कोरोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या 20 दिवसांपासून बंद असलेल्या … Read more

झेडपीचा सर्वाधिक निधी आरोग्य -ज्ञान मंदिरांसाठीच दिला

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  कोरोना काळात सर्वसामन्यांना उपचारासाठी मोठा खर्च तसेच त्रास सहन करावा लागला, कित्येकांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनाची परिस्थिती अतिशय भयानक असताना शासकीय व खासगी डॉक्टरांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून कित्येकांचे प्राण वाचविले,ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचा सर्वाधिक निधी हा भविष्याच्या दृष्टीने आरोग्य मंदिरे व ज्ञान मंदिरांसाठी खर्च … Read more

महाविद्यालयांबाबत मुख्यमंत्रीशी चर्चा करून निर्णय घेणार – उदय सामंत

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  राज्यात कोरोना विषाणू संसर्गात वाढ होत असल्यामुळे मुंबईतील शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतर राज्यातील महाविद्यालयेही बंद ठेवायचे कि नाही याबाबत चर्चासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरु आणि शिक्षण विभागाच्या अधिकारी, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची तातडीची … Read more