नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना तडाखा, ३,८६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान तर १५ हजार शेतकरी बाधित

Nashik News : नाशिक- जिल्ह्यात ५ ते ११ मे २०२५ या कालावधीत वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतीला मोठा फटका बसला आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, ३,८६७ हेक्टरवरील पिके मातीमोल झाली असून, १५,३३३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या पावसाने जिल्ह्यातील ६५९ गावांमधील कांदा, आंबा, डाळिंब, द्राक्षे, गहू, मका, टोमॅटो आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान केले. … Read more

पाथर्डीत अवकाळी पावसाने घातले थैमान, नदीला पूर तर तीन ठिकाणी वीज पडून गाय-म्हशींचा मृत्यू,

Ahilyanagar News: पाथर्डी- तालुका सध्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने हादरून गेला आहे. सोमवारी (१२ मे २०२५) सायंकाळी कोरडगाव, निपाणी जळगाव, कोळसांगवी, मुखेकरवाडी, भुतेटाकळी आणि करंजी परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटात हा पाऊस इतका जोरदार होता की, आसना नदीला पूर आला आणि निबादैत्य-नांदूर रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. या पावसाने … Read more

विहीरी पडल्या कोरड्या, कुकडीचं पाणी बंद; श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांच्या फळबागा पाण्याअभावी चालल्या जळून

Ahilyanagar News: श्रीगोंदा- तालुक्यातील शेतकरी सध्या गंभीर संकटाचा सामना करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कुकडी प्रकल्पातून मिळणाऱ्या पाण्यावर अवलंबून असलेल्या या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड केली होती. मात्र, यंदा पाण्याच्या कमतरतेमुळे फळबागा जळून खाक होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. कुकडीचे पाणी वेळेवर न मिळाल्याने … Read more

श्रीरामपूरमध्ये साठवण तलाव फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान, कांदाचाळीत घुसले पाणी

Ahilyanagar News: श्रीरामपूर- शहरातील भैरवनाथ नगर परिसरात नगरपालिकेचा दोन नंबर साठवण तलाव फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तलावातील पाणी शेतात आणि कांदा चाळीत शिरल्याने पिकांचे नुकसान झाले, विशेषतः कांदा भिजल्याने तो साठवणुकीसाठी योग्य राहिला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. सरपंच दीपाली फरगडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मुख्याधिकारी … Read more

गारपीट आणि अवकाळी पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान, अद्याप पंचनामे न झाल्यामुळे शेतकरी प्रशासनाविरोधात आक्रमक

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई परिसरात रविवारी (४ मे २०२५) सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा, ऊस यांसारख्या पिकांसह घरांचे आणि विद्युत यंत्रणेचेही नुकसान झाले. पाच दिवस उलटूनही महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे न केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. स्थानिक आमदार विठ्ठलराव लंघे यांनी पंचनाम्याचे आदेश दिल्याचा … Read more

नाशिकरांनो सावधान! हवामान विभागाने आज जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट तर उद्या यलो अलर्ट केला जारी

Nashik News: नाशिक- जिल्ह्यात मंगळवारी (दि. ६) गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर बुधवारी (दि. ७) आणि गुरुवारी (दि. ८) साठी अनुक्रमे ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या इगतपुरी येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राने मेघगर्जना, विजांचा कडकडाट, जोरदार वारा आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. मंगळवारी झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे … Read more

आधीच कोसळलेल्या भावाने पिचलेल्या शेतकऱ्यावर अवकाळीने डोळे वटारले ! शेतकऱ्यांची अवस्था इकडे आड अन तिकडे विहीर

Ahilyanagar News : हवामानात झालेल्या बदलामुळे शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली आहे. जिल्ह्यातील विविध भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने अगोदरच कांद्याचे दर कोसळलेल्या शेतकऱ्यांवर अवकाळीचे संकट उभे ठाकले आहे. गहू, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून शेतकऱ्यांमधील चिंता वाढली आहे. तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंबा फळबागाला मोठा फटका बसला आहे. काल व परवा झालेल्या पावसाने मोठ्या … Read more

अहिल्यानगरमध्ये अवकाळी पावसाने ८९२ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान, डाळिंब, गहू, टोमॅटो, कांदा, आंबा उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड फटका

अहिल्यानगर- जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने ८९२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये टोमॅटो, गहू, कांदा, आंबा, डाळिंब, द्राक्षे, वाटाणा, मका, झेंडू, भाजीपाला आणि बाजरी यासारख्या पिकांचा समावेश आहे. महसूल आणि कृषी विभागाने तत्काळ पंचनामे सुरू केले आहेत. अवकाळी पावसाचा फटका अहिल्यानगर, संगमनेर, अकोले, पारनेर आणि कर्जत तालुक्यांना या अवकाळी पावसाचा … Read more

Crop Insurance: अवकाळी व गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे का? ‘या’ तीन पर्यायांनी द्या नुकसानीची पूर्वसूचना! तरच मिळेल भरपाई

unseasonal rain

Crop Insurance:- गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातलेले असून अनेक शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात द्राक्ष आणि काढणीला आलेला लाल कांद्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले व तसेच काहीशी परिस्थिती महाराष्ट्रातील इतर भागात दिसून येत असून बऱ्याच ठिकाणी कपाशी व तुरीचे पिकाचे … Read more

Unseasonal Rain: अवकाळी आणि गारपटीमुळे पिकांचे नुकसान झाला आहे का? अशा पद्धतीने ऑनलाईन नोंदवा तुमची विमा तक्रार

crop damage in maharashtra

Unseasonal Rain:- यावर्षी कमी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम तर पूर्णपणे वाया गेलाच आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने त्याचा विपरीत परिणाम खरीप हंगामातील प्रमुख पिकांवर झाला व उत्पादनात घट येण्याची दाट शक्यता असताना शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी करून उपलब्ध पाण्यामध्ये पिकांचे नियोजन केलेले होते. त्यातच दुसरे म्हणजे अनेक जिल्ह्यांमध्ये द्राक्ष बागा आणि … Read more

बातमी कामाची ! शेतकऱ्यांसाठी पुण्याच्या ‘या’ संस्थेने विकसित केलं एक खास अँप्लिकेशन ; शेतकऱ्यांना असा होणार फायदा

Agriculture News

Agriculture News : भारतीय शेतीत काळानुरूप बदल पाहायला मिळत आहेत. जिथे गेल्या काही दशकांपूर्वी हवामानाचा अचूक अंदाज बांधण्यासाठी देखील देशातील संशोधकांना तसेच शास्त्रज्ञांना तारेवरची कसरत करावी लागत होती, त्या देशात आता तंत्रज्ञानाने मोठी गरुडझेप घेतली असून आता हवामान अंदाज तंतोतंत असा वर्तवला जात असून आता देशातील संशोधकांनी यापुढे पाऊल टाकल आहे. महाराष्ट्रातील शिक्षणाचे माहेरघर म्हणून … Read more

दिलासादायक ! शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास 26 दिवसातचं मिळणार नुकसान भरपाई ; सरकारने दिली माहिती

Agriculture News

Agriculture News : शेती करताना शेतकऱ्यांना नानाविध अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होते. याशिवाय शेतकऱ्यांना इतरही अन्य काही कारणांमुळे नुकसान सहन करावे लागते. जसे की वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक वन्यप्राणी काही तासातच उध्वस्त करत असतात. यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होते. परिणामी अशा … Read more

मोठी बातमी ! सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार येत्या महिन्याभरात मदत ; 3500 कोटींचे आले प्रस्ताव

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी घातक ठरला आहे. मान्सूनच्या सुरुवातीला पाऊस खूपच उशिरा आला. नंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे बहुतांशी पीक वाया गेले. यातून जे थोडेफार बचावलेले पीक होते ते सततच्या पावसामुळे आणि परतीच्या पावसामुळे खराब झाले. म्हणजेच शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास गेला. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत … Read more

मुहूर्त सापडेना ! अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीचा पैसा प्रशासनाकडे येऊनही हजारो शेतकरी मदतीपासून वंचित

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी शेतकरी बांधवांना निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. खरं पाहता यावर्षी मान्सूनने उशिरा आगमन केले. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने अक्षरशः शेतकऱ्यांची दैना उडवली. या दोन महिन्यात अतिवृष्टीमुळे वावरात उभी असलेली पिके पाण्याखाली आली. परिणामी शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा भ्रूदंड सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर जून ते ऑगस्ट … Read more

अखेर तो सोनियाचा दिन उजाडला ! ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना 375 कोटींची मदत वितरित ; या दिवशी उर्वरित 316 कोटी होणार जमा

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी खरीप हंगामात पावसाचा लहरीपणा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. सुरुवातीला पावसाचं उशिरा आगमन, त्यानंतर अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती मग शेवटी परतीचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. बळीराजा अक्षरशा मेटाकुटीला आला. या पावसाच्या लहरीपणामुळे नांदेड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिकांची नासाडी झाली. मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे सर्वाधिक … Read more

Ahmednagar Breaking : मायबाप शासन, हे वागण बरं नव्ह ! एक वर्ष उलटला तरी अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेना

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : आपल्याकडे एक म्हण विशेष प्रचलित आहे सरकारी काम आणि सहा महिने थांब. मात्र अनेकदा सहा महिने थांबून देखील सरकारी काम पूर्ण होत नाही. यावरून प्रशासनाचा हलगर्जीपणा तसेच शासनाचे उदासीन धोरण स्पष्टपणे पाहायला मिळते. दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यात देखील प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि शासनाच धोरण यांची पोलखोल झाली आहे. नगर तालुक्यातील कामरगाव येथील गेल्यावर्षीच्या … Read more

शेतकऱ्यांवर होणार धनवर्षा ! ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा नुकसान भरपाई जाहीर ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जून जुलै ऑगस्ट या महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. हंगामातील सर्व पीक शेतकऱ्यांच्या हातून वाया गेले. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर देखील सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. … Read more

साहेब, शेतकऱ्यांचा तळतळाट नका घेऊ ! कुणाला पावणेदोन रुपयाची तर, कुणाला 76 रुपयाची नुकसान भरपाई ; हा पीकविमा की भीकविमा, शेतकऱ्यांचा सवाल

pik vima

Pik Vima : गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधव निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच शासनाच्या अनैतिक धोरणामुळे पुरता मेटाकुटीला आला आहे. एकीकडे अस्मानी संकट तर दुसरीकडे सुलतानी दडपशाही यामुळे शेतकरी राजा आर्थिक कोंडीत सापडत आहे. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे देखील खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शेतकरी … Read more