मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा! महाराष्ट्रातील ‘या’ लोकांचे कास्ट सर्टिफिकेट कायमचे रद्द केले जाणार

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नुकतेच समाप्त झाले. 30 जून 2025 पासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आणि 18 जुलै 2025 रोजी याची सांगता झाली. पावसाळी अधिवेशनाच्या काळात सत्ता पक्षाकडून आणि विपक्षाकडून विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. विरोधकांच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनात सरकारला विविध मुद्द्यांवरून धारेवर धरण्यात आले. दरम्यान याच पावसाळी अधिवेशनाच्या शेवटी राज्याचे मुख्यमंत्री … Read more

महाराष्ट्रात नवीन तालुक्यांची निर्मिती होणार ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती ; नव्याने किती तालुके बनणार ?

Maharashtra News

Maharashtra News : सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आणि 358 तालुके अस्तित्वात आहेत. मात्र राज्यातील भौगोलिक दृष्ट्या मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्हे तयार केले जावेत अशी आग्रही मागणी सातत्याने केली जात आहे. खरे तर जिल्हा आणि तालुका विभाजनाचा विषय फारच जुना आहे. आपल्यापैकी अनेकांचा जन्मही झालेला नसावा तेव्हापासून हा विषय पटलावर आहे. परंतु याबाबतचा सकारात्मक … Read more

मुख्यमंत्र्यांनी अहिल्यानगरमधून फुंकले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे रणशिंग, आगामी निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवण्याचे आवाहन

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- येत्या चार ते पाच महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत आपण यश मिळवले, आता स्थानिक स्वराज्य संस्थांवरही महायुतीचा झेंडा फडकवू, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अहिल्यानगरातून त्यांनी या निवडणुकांचे रणशिंग फुंकले. मंगळवारी (दि. ६) अहिल्यानगरात भाजपच्या जिल्हा कार्यालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम फडणवीस यांच्या हस्ते झाला. यानिमित्त सहकार सभागृहात … Read more

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापणार ! भाजप निवडणूक स्वबळावर लढणार का ? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितल

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्यास सज्ज झाले आहे. गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता येत्या चार महिन्यांत होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला या निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुका वारंवार स्थगित होत होत्या. मात्र, आता न्यायालयाने निवडणुका घेण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश देत ओबीसी आरक्षणाबाबतची … Read more

राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर बोगस कर्ज प्रकरणी गुन्हा; नीलेश लंके यांची राजीनाम्याची मागणी

राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज उचलल्याच्या आरोपाखाली लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, खासदार नीलेश लंके यांनी विखे पाटील यांच्यावर तीव्र टीका करत त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. प्रकरण काय आहे ? प्रवरानगर येथील पद्मश्री … Read more

देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आ. प्रा. राम शिंदे यांना मोठी जबाबदारी मिळणार ! विधान परिषदेचे सभापती पद किंवा मग…..

Ram Shinde News

Ram Shinde News : काल महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तसेच, काही दिग्गज नेत्यांना डच्चू देखील मिळाला. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील फडणवीस मंत्रिमंडळामध्ये संधी देण्यात आली आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्रिमंडळात गेले असल्याने भाजपा आता नवीन प्रदेशाध्यक्ष नेमणार अशा चर्चा … Read more

विधान परिषद आ. राम शिंदे यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची फिल्डिंग ! विधान परिषद सभापतीपदी वर्णी लागण्याची शक्यता

Ram Shinde News

Ram Shinde News : कर्जत जामखेड मधील भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अन माजी मंत्री राम शिंदे यांना भारतीय जनता पक्षाकडून लवकरच एक मोठी जबाबदारी मिळणार अशी बातमी समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रामाभाऊंचा पराभव झालेला असतानाही भारतीय जनता पक्ष राम शिंदे यांना विधान परिषद सभापतीपदी बसवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. … Read more

अहिल्यानगरच्या राजकारणात भूकंपाची शक्यता ; बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे पुन्हा फडणवीसांच्या भेटीला, दोघांमध्ये नेमकं काय शिजतंय?

Ahilyanagar Politics News

Ahilyanagar Politics News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि यात संगमनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते. मात्र त्यांना अमोल खताळ यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांची रसद घेऊन त्यांच्याच बालेकिल्ल्यात रोखले … Read more

नागपूर आणि गोव्याला जोडणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द केला जाणार का ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टचं सांगितलं

Nagpur Goa Shaktipeeth Expressway

Nagpur Goa Shaktipeeth Expressway : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची आतुरता होती ती आतुरता काल संपली. मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. काल, भारतीय जनता पक्षाचे विधानसभेचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही … Read more

ब्रेकिंग! मध्यरात्री 3 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यात खलबत; जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणाला किती जागा ?

Vidhansabha Nivdanuk

Vidhansabha Nivdanuk : अजून लोकसभा निवडणुकीची झिंगही उतरली नव्हती तेवढ्यात विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू झाली आहे. लोकसभेचा गुलाल खाली पडण्याआधीच विधानसभेचा गुलाल वर उधळण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने आता कंबर कसली आहे. निवडणूक आयोग नोव्हेंबर मध्ये निवडणुका घेणार आहे. 26 नोव्हेंबर 2024 ला महाराष्ट्र विधानसभा विसर्जित होईल आणि त्या आधीच राज्यात विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जाणार … Read more

…….तरच अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण होणार ! सुजय विखेंच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : गेल्या महिन्यात अर्थातच मार्च महिन्यात शिंदे सरकारने एक अतिशय महत्त्वाची बैठक घेतली होती. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी म्हणजेच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी वर्तमान शिंदे सरकारने राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. 13 मार्चला झालेल्या या बैठकीत शिंदे सरकारने अहमदनगरचे नामकरण अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याच नाव राजगड करण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

फडणवीस, अजित पवार अन एकनाथ शिंदे एकत्रित आल्याने सुजय विखे यांच्या विजयाची शक्यता आणखी बळावली !

Sujay Vikhe News

Sujay Vikhe News : सध्या अहमदनगर जिल्ह्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय धामधुम पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून आता राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांनी निवडणूकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. ज्या उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे त्यांनी आता प्रचारालाही सुरुवात केली आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून आणि महायुतीकडून आपले … Read more

Ahmednagar Politics : आ.रोहित पवारांची भगवान गडावर नामदेव शास्त्रींसोबत बंद दाराआड चर्चा ! ‘तो’ विश्वासू सहकारीही सोबत

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : सध्या राजकरणात राजकारणी वेगवेगळे डावपेच टाकत आहेत. निडणुकांच्या अनुशंघाने विविध गणिते आखली जात आहेत. त्याच अनुशंघाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गहिनीनाथ गड दौरा गाजला होता. त्यांनी संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत भेट दिली होती. आता त्या पाठोपाठ लगेचच आमदार रोहित पवार यांनी भगवानगडावर धाव घेतलीये. येथे दर्शन घेत त्यांनी त्यांचे विश्वासू … Read more

धक्कादायक ! महाराष्ट्र पुन्हा हादरला; पाच महिन्यातील शेतकरी आत्महत्येची ‘ही’ आकडेवारी काळीज पिळवटणारी, शासन केव्हा जाग होणार?

Farmer Suicide Maharashtra

Farmer Suicide Maharashtra : भारत हा कृषिप्रधान देश आहे. मात्र आपल्या शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांपुढे वेगवेगळी संकटे उभी राहिली आहेत. सातत्याने शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक संकटांचा फटका बसत आहे. अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, दुष्काळ यामुळे नापीकी वाढली आहे. सातत्याने शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. जर समजा शेतीमधून चांगले उत्पादन मिळाले तर शेतमालाला … Read more

मोठी बातमी ! शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने घेतला ‘हा’ निर्णय, जीआर निघाला, वाचा…

Maharashtra Farmer News

Maharashtra Farmer News : शेतकऱ्यांना गेल्या अनेक दशकांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. नुकतेच मार्च आणि एप्रिल महिन्यात देखील अवेळी कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेतीपिके या पावसाने शेतकऱ्यांकडून हिरावून घेतले यामुळे त्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत नुकसानग्रस्त … Read more

दिल्ली-मुंबई ते मुंबई-पुणे….; महाराष्ट्रात तयार होतायेत तब्बल 14 नवीन महामार्ग, पहा यादी

Maharashtra Expressway List

Maharashtra Expressway List : सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभर रस्ते विकासाची कामे मोठ्या जोमात सुरू आहेत. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात विविध महामार्गांची कामे प्रगतीपथावर असून यामध्ये महाराष्ट्रात देखील जवळपास 15 नवीन महामार्ग तयार करण्याचे प्रस्तावित आहे. यात काही महामार्गाची कामे सुरू झाली आहे तर काही महामार्गांची कामे सुरू होण्यात आहेत. … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! त्रिस्तरीय समितीचा अहवाल सरकारकडे जमा; जुनी पेन्शन योजना लागू होणार की नाही? सरकार केव्हा घेणार निर्णय?

State Employee News

State Employee News : जुनी पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून राज्यातील राज्य शासकीय सेवेतील जवळपास 17 लाख कर्मचाऱ्यांनी मार्च महिन्यात बेमुदत संप पुकारला होता. संपामुळे राज्य शासन बॅकफूटवर आले होते. त्यावेळी मग कर्मचारी संघटनेच्या समन्वय समितीच्या आणि शासनाच्या मध्यात जुनी पेन्शन योजनेच्या मुद्द्यावर चर्चा झाली आणि शासनाने जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास … Read more

Maharashtra Breaking : शेतकऱ्यांना ५,९७५ कोटी देण्याचे खंडपीठाचे आदेश !

Maharashtra Breaking

Maharashtra Breaking : देवेंद्र फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतून वगळलेल्या ६.५६ लाख शेतकऱ्यांना सुमारे ५,९७५ कोटी रुपये द्यावेत, असा आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि अरुण पेडणेकर यांनी दिला आहे. न्यायालयात शेतकऱ्यांची बाजू शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी मांडली, अशी माहिती शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट … Read more