नागरिकांनो! उन्हाळ्याच्या कडक उकाड्यात लाईट गेली तर काळजी करू नका, महावितरणने सुरू केलाय २४ तास टोल फ्री नंबर

उन्हाळ्याच्या कडक उकाड्यात नागरिकांना वीजपुरवठा खंडित झाल्यास मोठा त्रास सहन करावा लागतो. अशा वेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधणे कठीण होते, विशेषतः कंत्राटी कर्मचाऱ्यांमुळे संवादात अडचणी येतात. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महावितरणने ग्राहकांसाठी तीन टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत, ज्यावर वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा बिलासंदर्भातील तक्रारी नोंदवता येतात. याशिवाय, ‘ऊर्जा’ नावाचा चॅटबॉट ग्राहकांना तक्रारी … Read more

महावितरणच ठरलं ! वीजबिलात ‘इतक्या’ टक्क्यांनी होणार वाढ; वीज आयोग घेणार ‘हा’ मोठा निर्णय

Mahavitaran Offer For Maharashtra Farmers

Mahavitaran News : महावितरण लवकरच सर्वसामान्यांना एक मोठा झटका देणार आहे. हा हाय वोल्टेज झटका मागायच्या काळात सर्वसामान्यांच आर्थिक बजेट विस्कटणारा राहणार आहे. खरं पाहता वाढती थकबाकी यामुळे महावितरण गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात जात आहे. महावितरणची कोट्यावधी रुपयांची थकबाकी ग्राहकांच्या माध्यमातून अदा होत नसल्याने महावितरण तोट्यात आहे. आता ही तूट भरून काढण्यासाठी महावितरणने वीज दरवाढीचा … Read more

Ahmednagar Breaking : महावितरणने घेतला बळीराजाचा बळी ! अहमदनगर जिल्ह्यात वीज कनेक्शन कापले म्हणून उच्चशिक्षित शेतकऱ्याची आत्महत्या

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजा नैसर्गिक आपत्तीमुळे पुरता मेटाकुटीला आला आहे. यावर्षी देखील खरीप हंगामात निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. मान्सूनच्या सुरुवातीला पाऊस लांबला म्हणून पेरण्या लांबल्या, त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेले पीक खराब झालं. यातून कसेबसे वाचलेले पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस … Read more

साहेब, सांगा आता शेती करायची कशी ! शेतीपंपासाठी आठ तासही वीज मिळेना ; मग पीक कशी वाचवायची, पाण्याविना शेतीचा तरी शोध लावा….

agriculture news

Agriculture News : शेती म्हटलं की वीज, पाणी आणि जमीन या तीन गोष्टी अति महत्त्वाच्या. पिकांच्या योग्य वाढीसाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी पिकाला वेळेवर पाणी मिळणे अतिशय आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पिक वाढीसाठी खतांची पूर्तता देखील वेळेवर झाली पाहिजे. आता पाण्यासाठी तसेच खतांची पूर्तता करण्यासाठी किड नियंत्रण, रोग नियंत्रण करण्यासाठी फवारणी करणे हेतू विजेचे नितांत आवश्यकता असते. … Read more

कशी नशिबाने थट्टा आज मांडली ! शॉर्टसर्किटमुळे 15 एकर ऊस जळून खाक ; शेतकऱ्याचे पन्नास लाखांचे नुकसान ; नुकसानीला जबाबदार कोण?

sugarcane farming

Sugarcane Farming : महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना दरवर्षी मोठे नुकसान सहन करावे लागते. गेल्या वर्षी शॉर्टसर्किटमुळे उसाच्या फडात लागलेल्या आगीत शेतकरी बांधवांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. या वर्षी देखील महावितरण चा गलथानकार कारभार उघडकीस आला आहे. यावर्षीचा गाळपंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू झाला असून गाळप हंगाम सुरू होऊन मात्र एक महिन्याचा … Read more

Agriculture News : अरे वा, शेतकऱ्यांना आता दिवसा 12 तास वीज मिळणार ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

agriculture news

Agriculture News : मित्रांनो शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी वीज, पाणी आणि जमीन या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. मात्र स्वातंत्र्याचा इतक्या वर्षानंतर देखील महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना शेतीसाठी पर्याप्त वीज उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. राज्यातील शेतकरी बांधवांना वीज दिले जाते मात्र बहुदा वीज ही रात्री दिली जाते. रात्री वीज … Read more

साहेब ….आमच्या पोरांनाबी शिकू द्या…. कुठवर त्यांना जनावरे…?

Ahmednagar News:कोणताही अन्याय फक्त शेतकऱ्यांनीच सहन करायचा का? आमच्या पोरांनाबी शिकून एमएससीबी मध्ये जाऊ द्या की कुठपर्यंत त्यांना जनावरे वळायला पाठवता. जरा कंपनीचे लोड शेडिंग करून पहा जर याचा विचार झाला नाही तर आम्ही यापुढे कोणतेही बिल भरणार नाही. जो वसुलीला येईल त्यांना आमच्या शेतकऱ्यांना सामोरे जावे लागेल असा इशारा पारनेर तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांनी … Read more

‘त्या’ ‘एसएमएस’ला प्रतिसाद देऊ नका..? महावितरणचे नागरिकांना आवाहन

Maharashtra news : ‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’, असे बनावट ‘एसएमएस’ वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. अशा प्रकारचे कोणतेही ‘एसएमएस’ व व्हॉट्स अप मेसेज महावितरणकडून पाठविण्यात येत नाही. त्यामुळे या मेसेजला प्रतिसाद वा उत्तर देऊ नये … Read more

MSEDCL : राज्यात विजेची संकट आणखी वाढणार? महावितरणकडून वीजग्राहकांना मोठे आवाहन

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यावर विजेचे संकट (power crisis) उभे राहिले असून महावितरणकडून (MSEDCL) मात्र वीजग्राहकांना (power consumers) सतत विनंती केली जात आहे. महावितरणकडून वीज जपून वापरावी असे सांगण्यात येत असून सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत विजेचा कमीत कमी वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. … Read more

अदानींमुळे वीज टंचाई? ऊर्जा मंत्र्यांना नेमकं म्हणायचंय काय?

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2022 maharashtra news : राज्यात वीज भारनियमनाचे चटके बसत असताना ही वेळ कोणामुळे आली, यावर उलटसुटल चर्चा सुरू आहेत. ‘महावितरण कंपनीला अदानी पॉवरच्या तिरोडा प्रकल्पातून २१०० मेगावॉट वीज मिळणे अपेक्षित असताना १७६५ मेगावॉट वीजच उपलब्ध होत आहे. त्यामुळे टंचाईत भर पडून वाढीव भारनियमाची वेळ आली आहे, अशी माहिती ऊर्जा मंत्री … Read more

Farmer Protest: महावितरण शेतकर्‍यांच्या मुळावर उठले!! वीज तोडणी बंद; आता भारनियमन सुरू; शेतकऱ्यांचे जल आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 Farmer News : गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांमागची संकटाची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाही. निसर्गाच्या लहरीपणाशी (Climate Change) दोन हात करून शेतकरी बांधव कसेबसे आपले पीक जोपासतो मात्र लगेच सुलतानी दडपशाही शेतकऱ्याचा गळाचेप करण्यास तयार होते. काहीसा असाच प्रकार या खरीप व रब्बी हंगामात देखील बघायला मिळत आहे. खरीप हंगामात … Read more

Mahavitaran News : रात्रीच्या भारनियमामुळे विद्यार्थ्यांचे व शेतकऱ्यांचे होतायत हाल; भारनियमाविरूध्द …

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 Krushi news :- सध्या महावितरणा कडून आंबेगाव तालुक्यात रात्रीच्यावेळी ३ ते ४ तास भारनियमन सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होत आहे. तर शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ही गंभीर झाला आहे. त्यामुळे रात्रीच्या भारनियमन विरूध्द शेतकरी व नागरीक चांगलेच आक्रमक झाले आसून त्याविरोधात शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्यासह वीज … Read more

‘महावितरण’मध्ये कोट्यवधींचा कमिशन घोटाळा, सोलापुरात फुटले बिंग

अहमदनगर Live24 टीम, 06 एप्रिल 2022 Maharashtra news :-शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आणि कडवी आंदोलने सुरू असतानाही डीपी बंद ठेवून वसुली सुरूच होती. कंपनीच्या अधिकाऱ्यांची ही धडपड कशासाठी सुरू होती? हे आता सोलापूरमधील एका तक्रारीवरून पुढे आले आहे. वीज बील वसुलीसाठी कंपनीने आणलेल्या कमिशन योजनेचा गैरफायदा उठवत काही अधिकारी आणि त्यांचे नातेवाईक मालामाल झाल्याचे यातून पुढे … Read more

बळीराजा होणार टेन्शन फ्री!! शासनाची एक शेतकरी एक डीपी योजना येणार दारी; वाचा या योजनेविषयी

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Maharashtra news :- गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या बांधा पासून ते मुख्यमंत्र्यांच्या (Maharashtra Government) आलीशान व्हिला पर्यंत सर्व ठिकाणी महावितरणची (MSEDCL) वीजतोडणी मोहीम या विषयी मोठ्या चर्चा रंगत होत्या. ऐन रब्बी हंगामात (Rabbi Season) महावितरणकडून केली जाणारी कारवाई शेतकरी बांधवांसाठी जीवघेणी ठरत होती. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ बघायला मिळाला. … Read more

राज्य अंधारात बुडण्याचा धोका? ऊर्जामंत्री म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Maharashtra news :- राज्यातील वीज निर्मिती कंपन्यांना आधीच कोशळशाचा तुटवडा आहे. त्यातच आजपासून वीज कर्मचारी आणि कोळशासंबंधी कामे करणारे कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे सध्याचा साठा संपल्यास राज्यावर मोठे वीज संकट येण्याचा धोका आहे. याला ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दुजोरा दिला, मात्र सरकार व कामगार यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याने … Read more

खरं काय! महावितरणने दिला शॉक म्हणून शेतकऱ्यांनी तेलंगानात घेतल्या जमिनी

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्याच्या बांधा पासून ते राजकारणाच्या एसी ऑफिस मध्ये एका गोष्टीची विशेष चर्चा रंगली आहे ती म्हणजे शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम. महावितरणने (MSEDCL) रब्बी हंगामातील (Rabbi Season) पिके ऐन बहरात असतांना वीज तोडणीचा कार्यक्रम हाती घेतल्याने शेतकऱ्यांचे (Farmers) पार कंबरडे मोडले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला, तसेच रब्बी हंगामातील … Read more

बागायत पट्टयातील शेतकऱ्यांची वीजबिलाची थकबाकी सर्वाधिक; धक्कादायक आकडेवारी आली समोर

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Krushi News :- सध्या राज्यात वीज बिल प्रश्न आता चांगलाच तापला असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज तोडणी आजून चालूच आहे. त्या विरोधात ठीक ठिकाणी आंदोलनेही होता आहेत. तर राज्यातील कृषी ग्राहक वीजपुरवठादारांची थकबाकी ही सुमारे 42 हजार कोटी रुपयांवर पोहचली आहे.त्यात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आकडा हा सर्वाधिक असल्याचे समोर … Read more

“शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही जनआंदोलन उभे करून सरकारला गुडघे टेकायला लावू”; राजू शेट्टींचा आघाडी सरकारला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Maharashtra News :- महावितरणाच्या विरोधात गेल्या काही दिवसापासून वीज तोडणीच्या विरोधात तर काही ठिकाणी वीज मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. त्यासाठी राजू शेट्टी यांनी कोल्हापूर मध्ये 10 दिवस आंदोलन देखील केले. पण सरकार फक्त आश्वासन देण्याचे काम करत असल्याची टीका शेट्टी यांनी ठाकरे सरकार विरोधात केली. … Read more