आधी शेतकऱ्यांची प्रेत उतरवा, राजू शेट्टी कडाडले

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Maharashtra news : शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट झाले आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतशिवारात झाडांवर शेतकऱ्यांची प्रेतं लटकत आहेत. ती आधी उतरवा आणि मग भोंगे उतरवायचे की नाही याचा निर्णय घ्या,’ अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी कडाडले आहेत. हिंगोली जिल्ह्यात आयोजित मेळाव्यात ते बोलत … Read more

“ठाकरेंनी आता कुठे तरी थांबायला पाहिजे” सुरेखा पुणेकरांची राज ठाकरेंवर टीका

पुणे : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबाद मध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करत सभा झाली. यावेळी त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या शरद पवार यांच्यावरील टीकेनंतर आता राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक सरचिटणीस … Read more

राज ठाकरेंच्या भाषाणानंतर राष्ट्रवादी आक्रमक, अशी केली तुलना

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Maharashtra news :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर त्यांनी थेट आरोप केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. प्रवक्ते महेश तपासे यांनी व्हिडीओ शेअर करत ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. पवारसाहेबांच्या नखाइतकी उंची जर राज … Read more

जयंत पाटील म्हणाले तर कठोर कारवाई करू, पण कशी ते सांगू शकत नाही

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Maharashtra news :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे औरंगाबादमधील भाषण महाविकास आघाडीच्या सरकारने गांभीर्याने घेतले आहे. त्यांच्या भाषाणाचा अभ्यास करून पुढील निर्णय घेण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांचा एक गट काम करीत आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महत्वाचे संकेत दिले आहेत. भाषणानंतर पाटील प्रतिक्रिया … Read more

यूपीत ५३ हजार भोंगे उतरविले, ६० हजार अधिकृत

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Maharashtra news :- महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात भोंग्यांचा विषय उपस्थित केलेल्यानंतर उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सराकारने तेथे कारवाईसाठी मोहीम हाती घेतली आहे. तेथे आतापर्यंत धार्मिक स्थळांवर असलेले ५३,९४२ बेकायदा भोंगे उतरवण्यात आले असून, ६० हजार भोंग्यांचे आवाज हे नियमानुसार असल्याचे आढळून आल्याने ते कायम ठेवण्यात … Read more

लाऊडस्पीकरवर राज ठाकरेंचा इशारा म्हणाले, अजाण वाजली तर…

औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याविषयी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. तसेच औरंगाबाद येथे राज ठाकरे यांनी जोरदार सभा झाली.  यावेळी त्यांनी मशिदीवरील भोंग्याविषयी इशारा देखील दिला आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर देखील टीका केली आहे. लाऊडस्पीकरवरून (Loudspeaker) महाराष्ट्रात (Maharashtra) … Read more

भोंगे उतरवायला ज्यांची हातभर फाटते… फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र

मुंबई : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या राजकारणाने पेट घेतला आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबादमध्ये जोरदार सभा झाली. तसेच मुंबईत भाजपची (BJP) बुस्टर सभा झाली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) … Read more

Supriya Sule : आज महाराष्ट्रात हाय व्होल्टेज ड्रामा होणार, तीन तास जायचं, एन्जॉय करायचा आणि घरी जायचं

मुंबई : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मीडियाशी संवाद साधताना मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची औरंगाबाद तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुंबईतील सभेविषयी खिल्ली उडवली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुम्हीच म्हणता आज महाराष्ट्रात (Maharashatra) हाय व्होल्टेज ड्रामा (High voltage drama) होणार आहे. हाय व्होल्टेज ड्रामा हा माझा शब्द … Read more

राज ठाकरेंच्या सभेला उरले काही तास, सभेला विक्रमी गर्दी होण्याचा अंदाज, भाषणात हे मुद्दे मांडणार?

औरंगाबाद : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांची आज औरंगाबाद (Aurangabad) सभा होणार असून अनेकांना राज यांच्या भाषणाची उत्सुकता लागली आहे. या सभेला विक्रमी गर्दी होण्याचा अनेकांनी अंदाजही व्यक्त केला आहे. या सभेत भोंगे आणि हिंदुत्वावरून राज ठाकरे आपल्या आक्रमक शैलीत भूमिका मांडण्याची शक्यता आहे. औरंगाबादला सभेला जाण्यापुर्वी त्यांनी पुण्यात काही ठिकाणी भेटी … Read more

राज ठाकरेंचा हेतू लोकच उधळून लावतील, या मंत्र्याला विश्वास

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Maharashtra Politics : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगबादमधील सभेनंतर राज्यात काहीच होणार नाही. समाजामध्ये ऐक्य अबाधित राहील. या सभेनिमित्त त्यांना जे साध्य करण्याचे आहे, ते होणार नाही. त्यांचा हेतू लोकच उधळून लावतील,’ असा विश्वास अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र दिनानिमित्त उद्या मुश्रीफ यांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात, पहा कोठे घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 AhmednagarLive24 : महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नगरमध्ये जंगी स्वागत स्वीकारून औरंगाबादकडे रवाना झाले. मात्र, काही अंतर गेल्यानंतर घोडेगाव (ता. नेवासा) जवळ त्यांच्या ताफ्यातील गाड्यांना किरकोळ अपघात झाला. मागील बाजूला असलेल्या तीन गाड्या एकमेकांना धडकल्या. यामध्ये कोणीही जखमी नाही. अभिनेते केदार शिंदे, आणि अंकुश चौधरी या वाहनांतून प्रवास … Read more

राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या भट्टीतून तयार झालेलं रसायन, ज्वाला भडकलेल्या असून अनेकजण भस्म होणार

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असून त्याचे पडसात महाराष्ट्रात (Maharashatra) दिसत आहे, तसेच या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात देखिल वाद पेटत आहे. याबाबत बोलताना माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकार व महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) टार्गेट केले असून राज ठाकरेंचे मात्र … Read more

राज ठाकरेंनी अहमदनगरमधील हॉटेल बदलले, त्याचीही चर्चा

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Ahmednagar Politics : महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नेहमीच चर्चेत असतात. अलीकडे तर त्यांच्या प्रत्येक कृतीची चर्चा होते. पुण्याहून औरंगाबादला जाताना ठाकरे नगरमध्ये थांबले होते. यावेळी त्यांनी नगर बायपास चौकातील एका शाकाहारी हॉटेलमध्ये थांबून जेवण घेतले. त्यावरून आता ठाकरे यांच्यातील बदलाची चर्चा सुरू झाली आहे. पूर्वी एकदा … Read more

Sanjay Raut : “दुसऱ्याच्या खांद्यावरून बंदुक चालवत नाही, आम्हाला हिंदुत्व भाड्याने घ्यावे लागत नाही, ते आमच्या रक्तात”

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मशिदीवरील भोंग्याचे वक्तव्य महाराष्ट्रात (Maharashtra) चांगलेच हिंदुत्वाचे राजकारण तापवत आहे. राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा होणार आहे. त्यापूर्वी शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर राज ठाकरे यांच्या निशाणा साधला आहे. ज्यांनी हिंदुत्वाचे (Hindutwa) कातडे पांघरले आहे, हे कातडेही भाड्याचे आहे … Read more

Sanjay Raut : “फक्त शिवसेनेला हिंदुत्वाचा संबंध, भाजपने हिंदुत्वासाठी रक्ताचा एक थेंबही दिला नाही”

मुंबई : राज्यात हिंदुत्वाचे (Hindutva) राजकारण चांगलेच पेट घेत असल्याचे दिसत आहे. मध्यंतरी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यात त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हिंदुत्वावरून भाजपवर (BJP) कडाडून निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) … Read more

“मी त्यांना ट्विटरवर फॉलो करत नाही” अमृता फडणवीसांच्या ट्विटला सुप्रिया सुळेंकडून उत्तर

मुंबई : भाजपचे (Bjp) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात घेतलेल्या निर्णयावरून योगी आदित्यनाथ सरकारचे (Yogi Adityanath) कौतुक करत राज्य सरकारवर (state government) टीका केली होती. याबाबत माध्यमांसोबत संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना विचारण्यात आले असता त्यांनी स्पष्ट शब्दात ‘मी त्यांना ट्विटरवर (Twitter) … Read more

बंधू मुख्यमंत्री असेपर्यंत राज ठाकरे….जयंत पाटलांचा टोला

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Maharashtra news :- ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता उत्तर प्रदेशचे कौतूक केले आहे. महाराष्ट्र सोडून इतर सर्व राज्यांचे कौतुक करण्यासाठी ते दौरे करतील. जोपर्यंत त्यांचे बंधू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महाराष्ट्राचे कौतुक करायचे नाही, असे बहुतेक त्यांनी ठरवलेले दिसते,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील … Read more

मनसे – भाजप युती होणार? फडणवीस म्हणाले, या विषयावर बोलणे उचित नाही

मुंबई : भाजप (Bjp) व मनसे (Mns) युतीबाबत राजकारण अनेक घडामोडी घडत असून या उटीला अजून तरी पूर्णविराम लागलेला दिसत नाही. मात्र युतीबाबत ग्रीन सिग्नल (Green signal) मात्र दिसत आहेत. कारण भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना यासंबंधी विचारले असता ते म्हणाले की, ‘युतीच्या बातम्या कपोलकल्पित असून काही लोकांनी सोडलेल्या या बातम्या आहेत. आमची … Read more