Ration Card News | मोदी सरकारने दिला नागरिकांना धोका ! निवडणुका संपताच रेशनकार्ड …
Ration Card News :- भाजप खासदार वरुण गांधी सातत्याने त्यांच्याच सरकारवर निशाणा साधत आहेत. भाजप सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी निश्चित केलेल्या पात्रतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, ‘निवडणुका’ पाहून सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम करणारे सर्व मापदंड ठरविल्यास सरकार आपली विश्वासार्हता गमावेल. वरुण गांधी यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला. भाजप खासदार म्हणाले, निवडणुकीपूर्वी पात्र आणि निवडणुकीनंतर … Read more