Ration Card News | मोदी सरकारने दिला नागरिकांना धोका ! निवडणुका संपताच रेशनकार्ड …

Ration Card News :- भाजप खासदार वरुण गांधी सातत्याने त्यांच्याच सरकारवर निशाणा साधत आहेत. भाजप सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी निश्चित केलेल्या पात्रतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, ‘निवडणुका’ पाहून सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम करणारे सर्व मापदंड ठरविल्यास सरकार आपली विश्वासार्हता गमावेल. वरुण गांधी यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला. भाजप खासदार म्हणाले, निवडणुकीपूर्वी पात्र आणि निवडणुकीनंतर … Read more

मदरशांत राष्ट्रगीत तर मग संघाच्या शाखेतही…. काँग्रेसची मागणी

Maharashtra Politics :- उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने तेथील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत सक्तीचे केले आहे. या निर्णयाचे देशभर पडसाद उमटत आहे. ठिकठिकाणी या निर्णयाचे स्वागतही होत आहे. मात्र महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी यावरून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. योगी सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सावंत यांनी म्हटले आहे, ‘तर मग … Read more

Yogi government : राष्ट्रगीताबाबत योगी आदित्यनाथ सरकारचा मोठा निर्णय !

लखनऊ : उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या सरकारने मदरशांमध्ये राष्ट्रगीत (National anthem) अनिवार्य करण्याबाबत निर्णय घेतला असून सर्व जिल्हा कल्याण अधिकाऱ्यांना (District Welfare Officer) सूचना देण्यात आल्या आहेत. योगी सरकारचा हा निर्णय योगी आदित्यनाथ सरकारचा रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मदरशांना ३० मार्च २०२२ ते ११ मे २०२२ या कालावधीत सुट्टी असते. … Read more

मानलं भावा….! सिव्हिल इंजिनीरिंग केली पण नोकरीं नाही मिळाली; म्हणुन पट्ट्याने सुरु केले पशुपालन आज वर्षाकाठी कमवतोय 15 लाख

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Formal success story :- भारतात नवयुवक तरुण उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरीचे स्वप्न बघत असतात. उत्तर प्रदेश मधील एका नव्या युवकाने देखील असे स्वप्न बघितले होते. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) इटावा जिल्ह्यातील रगडी असई गावात राहणारे आशुतोष दीक्षित यांनी 2017 मध्ये कानपूर येथील प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक सिव्हिल इंजिनिअरिंग पदवीपर्यंतचे … Read more

राज्यात समान नागरी संहिता लागू होणार? मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

हिमाचल प्रदेशचे (Himachal Pradesh) मुख्यमंत्री जयराम ठाकूर (Jayaram Thakur) यांनीही देशात कायदा लागू करण्यास पाठिंबा दिला आहे. त्यांनी समान नागरी संहितेचे कौतुक केले आहे. इतकेच नाही तर हिमाचल प्रदेशात याची अंमलबजावणी करण्याचा विचार करणार असल्याचे सीएम जयराम ठाकूर यांनी म्हटले आहे. मात्र यामध्ये कोणतीही घाई होणार नाही. हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांपूर्वी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि उत्तराखंडमध्ये … Read more

Cucumber Farming: जॉब सोडला अन या पद्धतीने काकडीची शेती केली; आज लाखों रुपयांची उलाढाल

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2022 Cucumber Farming:- पारंपारिक पद्धतीने शेती करण्याऐवजी जर शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली तर त्यांचे उत्पन्न वाढू शकते. याबाबत कृषी क्षेत्रातील जाणकार लोक वारंवार शेतकऱ्यांना प्रोत्साहित देखील करत असतात. कृषी तज्ञांच्या (Agricultural Experts) मते, पारंपरिक पीक पद्धतीला (Traditional cropping methods) फाटा देत नगदी पिकांची लागवड केली तर निश्चितच शेतकऱ्यांना (Farmers) याचा … Read more

‘या’ 10 जातीच्या गाईचे पालन करा; दूध उत्पन्नात वाढ होईल हमखास

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Krushi news :- भारतात दूध उत्पादनासाठी गाई पालन हजारो वर्षांपासून केले जाते.पण आली कडे दूधाच्या मागणीत वाढ होत आसल्या मुळे चांगल्या दूध देणाऱ्या गाईच्या जातीची निवड करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. कारण चांगल्या जातीच्या गाईची निवड केल्यास उत्पन्नात वाढ होणार आहे.भारतात गायींच्या 50 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. व्यावसायिक नफा मिळवण्यासाठी … Read more

कमी जागेत मशरूम शेती करून मिळवा लाखो चे उत्पादन; येथे जाणून घ्या मशरूम शेती विषयी उन्नत माहिती

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Krushi news :-  ज्या शेतकऱ्यांकडे जमीन कमी आहे, तेही शेतकरी मशरूम शेती करून लाखो रुपये कमवू शकतात. मशरूम मध्ये प्रथिने व्यतिरिक्त, भरपूर जीवनसत्त्वे, लोह आणि कॅल्शियम असतात. मशरूममध्ये प्रोटीनचे प्रमाण मांसापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. यामुळेच शाकाहारी लोकांना मशरूम खूप आवडतात. मशरूमची लागवड योग्य वातावरणात वर्षभर कोणत्या हंगामात तुम्ही करू … Read more

तोच.. मुख्यमंत्री योगींनीच थांबला गाड्यांचा ताफा, आता होतेय सर्वत्र कौतुक

लखनौ: पाच राज्यातील निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपला (Bjp) भरगोस यश मिळाले आहे. विजयानंतर योगी यांचा बलाढ्य असा शपत विधी सोहळा पार पडला आहे. सध्या योगी राज्यातील ठिकठिकाणी दौरे करत आहेत. एका दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सामान्य वाहतुकीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला (ambulance) रस्ता दिला, जी लखनौमध्ये (Lucknow) … Read more

farming business ideas : उन्हाळी भेंडी लागवड करा; मिळवा भरघोस नफा

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2022 Vegetable Farming:- शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नुसते भाजीपाला शेती करणे देखील फायदेशीर असते. कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना भाजीपाला शेती करून अधिकचा नफा मिळवता येऊ शकतो. शेतकरी भेंडी शेतीतून कमीत कमी खर्चात अधिकचा नफा कसा मिळू शकतो. व त्याची लागवड नियोजन कशा पद्धतीने केली जाते.या बद्दल आपण आज जाणून घेवू भेंडी … Read more

योगींच्या मंत्रिमंडळातुन पहिल्या कार्यकाळातील अनेक मंत्री वगळले; तर, कोणकोणते मंत्री घेणार नव्याने शपथविधी

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभेची निवडणूक (UP Assembly Election result 2022)जिंकत योगींनी पुन्हा सत्ता काबीज केली आहे. ५ राज्यातील विधानसभा निवडणूकामध्ये भाजपने (BJP) मोठी आघाडी घेत चार राज्यात सत्ता राखली आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांनी रणशिंग फुंकले असून आज ४ वाजता योगींचा शपथविधी आहे. या शपथविधीला देशातल्या बड्या नेत्यांसह … Read more

योगी आदित्यनाथ यांचा आज शपथविधी; अखिलेश यादव यांना निमंत्रण, उपस्थित राहणार?

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभेची निवडणूक (UP Assembly Election result 2022)जिंकत योगींनी पुन्हा सत्ता काबीज केली आहे. ५ राज्यातील विधानसभा निवडणूकामध्ये भाजपने (BJP) मोठी आघाडी घेत चार राज्यात सत्ता राखली आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांनी रणशिंग फुंकले असून आज २५ मार्चला (25 March) योगींचा शपथविधी आहे. या शपथविधीला देशातल्या … Read more

कोणत्या मातीत कोणते गुणधर्म; कसे ओळखून घ्यावे पिक ? वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Krushi news :- भारतात वेगवेगळ्या प्रदेशानुसार वेगवेगळी माती आढळते तर त्या मातीची वेगवेगळे गुणधर्म देखील आहे. त्यानुसार त्यात पीक कोणते चांगले घेता येईल ते देखील निश्चित असते. भारत हा मृदा संपन्न देश आहे.त्यात प्रामुख्याने महाराष्ट्रात काळी माती तर उत्तर प्रदेशमध्ये गाळाची माती आढळते. तेथील माती माहितीनुसार पीक पद्धतीतही बदल … Read more

योगी आदित्यनाथ पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता; तर, शपथविधी सोहळा होळीनंतर होणार

नवी दिल्ली : नुकतेच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये भाजपला पंजाब वगळता बाकी चार राज्यांमध्ये मोठे यश मिळाल्यामुळे देशभरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) भाजपला (Bjp) मोठे यश मिळाले आहे. ज्यामध्ये भाजपने त्याच्या मित्रपक्षांसह २७३ जागा जिंकल्या आणि … Read more

“२०२४ मध्ये देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने लढाई होणार”; प्रशांत किशोर यांचे मोठे वक्तव्य

कोलकाता : ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल (Election Result) जाहीर झाला आहे. पंजाब वगळता भाजपने (BJP) ४ राज्यात आपले कमळ फुलवले आहे. तर पंजाब (Punjab) मध्ये आप (AAP) ने झाडू फिरवला आहे. या राज्यांच्या निवडणूक निकालावर प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी परीतिक्रिया दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीवर (Lok Sabha elections) कोणताही परिणाम होणार नाही. २०२४ … Read more

“दोष EVMचा नसून लोकांच्या डोक्यात बसवण्यात आलेल्या चिपचा”; असदद्दुीन ओवेसींची निवडणूक निकालावर प्रतिक्रिया

हैदराबाद : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. यामध्ये ५ पैकी ४ विधानसभेवर भाजपने (BJP) कब्जा केला आहे. तर एक ठिकाणी आप (AAP) ने विधानसभा काबीज केली आहे. या निवडणूक निकालावरूनच (Election Result) असदद्दुीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एमआयएम पक्षाला उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) एकही जागा मिळाली नाही. यावेळी ओवेसी यांनी … Read more

भाजपला तीन राज्यात भोपळाही फोडता आला नाही, पक्षासाठी ही कोणतीही मोठी लाट किंवा वादळ नाही -अमोल मिटकरी

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections) निकालानंतर पाच राज्यात मोदी लाट कायम असल्याचे समजत आहे. परंतु राष्ट्रवादी (Ncp) विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी हा दावा फेटाळून लावत पाच राज्यांव्यतिरिक्त इतर विधानसभांमध्ये भाजपची (Bjp) परिस्थिती खुपच वाईट असल्याचे सांगितले आहे. यावेळी मिटकरी म्हणाले की, २९ राज्यांपैकी केवळ १० राज्य विधानसभामध्येच भाजपला स्पष्ट बहुमत आहे, त्यापैकी … Read more

“मी बोललो होतो, पण ते झाले नाही…शिवसेनेची अवस्था काँग्रेससारखी दयनीय होणार”; रामदास आठवलेंची शिवसेनेवर टीका

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच भाजप (BJP) कडून जोरदार जल्लोष करण्यात येत आहे. आता रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनीही शिवसेनेची भविष्यवाणी वाचली आहे. शिवसेनेची (Shiv Sena) अवस्था काँग्रेससारखी (Congress) दयनीय होणार आहे. लोकसभा निवडणुकीत तीन-चार जागा निवडणूक येतील की नाही, अशी भविष्यवाणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले … Read more