मोठी बातमी ! ‘त्या’ शेतकऱ्यांच्या खात्यावर 40 कोटी रुपयांचा निधी वर्ग; तुम्हाला मिळालेत का?

50 Hajar Protsahan Anudan

Agriculture News : राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कायमच वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. गेल्या महाविकास आघाडी सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण अशा योजना सुरू केल्या होत्या. सत्तेत आल्यानंतर गेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रणित महाविकास आघाडी सरकारने सर्वप्रथम कर्जमाफीची घोषणा केली. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत त्यावेळी दोन लाखांपर्यंतची शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ 10 लाख कुटुंबांला ‘लेक लाडकी योजने’चा लाभ; शासन मुलीच्या शिक्षणासाठी तब्बल 98 हजार देणार, पहा योजनेचे स्वरूप

ahmednagar news

Ahmednagar News : नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने आपला पहिला वहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात महिला विद्यार्थी शेतकरी कर्मचारी यांसारख्या विविध घटकातील नागरिकांसाठी नाविन्यपूर्ण योजनेची घोषणा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामध्ये लेक लाडकी योजनेची घोषणा देखील करण्यात आली आहे. ही योजना जरी पूर्वीपासूनच लागू असली तरी देखील या योजनेत या नवीन … Read more

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना : आता 5 लाखांपर्यंत मिळणार मोफत उपचार; अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ 45 रुग्णालयात आहे सुविधा

Maharashtra Farmer Scheme

Mahatma Jyotirao Phule Jan arogya Yojana : शिंदे फडणवीस सरकारने नुकताच आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन निर्णयानुसार आता या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार नागरिकांना मिळणार आहेत. खरं पाहता आत्तापर्यंत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे … Read more

मोठी बातमी ! गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत बदल; नवीन योजनेत आता अपघातग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ‘इतक्या’ लाखांचा लाभ

farmer scheme

Farmer Scheme : यंदाच्या राज्य अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा गेल्या काही दिवसांपासून शासनाविरोधात रोष वाढत होता. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी बजेटमध्ये मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्माननिधी योजना राबवण्याचा निर्णय झाला आहे. या दोन्ही योजनेअंतर्गत आता राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक 12000 मिळणार … Read more

काय सांगता ! ‘या’ योजनेसाठी शासन आता शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करणार; एकरी देणार ‘इतके’ लाख, वाचा सविस्तर

farmer scheme

Farmer Scheme : शेतकऱ्यांचे, कष्टकरी शेतमजुरांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासनाकडून नानाविध अशा योजना सुरू केल्या जातात. कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना ही देखील अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही स्कीम राज्यातील अनुसूचित जाती आणि नव बौद्ध प्रवर्गातील शेतमजुरांसाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची राज्य शासनाची योजना आहे. या योजनेअंतर्गत एस सी कॅटेगिरी मधील दारिद्र्यरेषेखालील शेतमजुरांना … Read more

50 हजार प्रोत्साहन अनुदान : ‘हे’ काम झाल्याशिवाय तिसरी यादी जाहीर होणार नाही; वाचा सविस्तर

maharashtra news

Maharashtra News : केंद्र शासन तसेच राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या अशा कल्याणकारी योजना राबवत असते. गेल्या महाविकास आघाडी सरकारने देखील राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत दोन लाखाची कर्जमाफी केली. तसेच तत्कालीन सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजारापर्यंतचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मात्र मध्यंतरी … Read more

सरकारी काम अन आठ वर्षे थांब! ‘या’ शेतकऱ्यांना तब्बल 8 वर्षानंतर मिळणार अनुदान; राज्य शासनाने निधी केला वितरित

agriculture news

Agriculture News : आपल्याकडे एक मन विशेष प्रचलित आहे ती म्हणजे सरकारी काम आणि सहा महिने थांब. मात्र अनेकदा सरकारी काम सहा महिने थांबून देखील होत नाही. कित्येकदा वर्षानुवर्ष शेतकऱ्यांना सरकारी कामासाठी थांबावे लागते. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांबाबत देखील असंच काहीच झाला आहे. तांत्रिक चुकीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल आठ वर्षांपासून सूक्ष्म सिंचन योजनेतील अनुदान उपलब्ध होत … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता ‘या’ एटीएम सारख्या दिसणाऱ्या किऑस्क मशीनमुळे सात-बारा, आठ-अ, जुने फेरफार इत्यादी सुविधा मिळणार एका क्लिकवर

agriculture news

Agriculture News : सामान्य नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाच्या माध्यमातून कायमच वेगवेगळ्या योजना आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. अशातच आता सातबारा उतारे तसेच इतर तत्सम सुविधेसाठी शासकीय कार्यालयात फेरफटका मारावा लागू नये, यामुळे शेतकऱ्यांसहित सामान्य नागरिकांचा वेळ खर्च होऊ नये यासाठी अमरावती जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून एक नवीन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. आता जिल्ह्यातील … Read more

शेतकऱ्यांनो, कर्जाच टेन्शनच मिटलं ! ‘या’ योजनेतून कमी व्याज दरात मिळतय कर्ज; योजनेचा फायदा घेण्यासाठी काय करावे लागेल? अर्ज अन कागदपत्राची माहिती वाचा

agriculture loan

Agriculture Loan : देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. याशिवाय राज्य सरकार देखील आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण शेतकरी हिताच्या योजना राबवत असते. शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी किसान क्रेडिट कार्ड ही देखील एक शेतकरी हिताची योजना आहे. वास्तविक शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. अनेकदा शेतीमधून अपेक्षित असे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळवता … Read more

भले शाब्बास सरकार ! आता शेतकऱ्यांना ‘या’ कामासाठी सुद्धा मिळणार हेक्टरी 27 हजाराच अनुदान, वाचा शासनाचा फ्युचर प्लॅन

organic farming

Organic Farming : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशाची निम्मे होऊन अधिकच जनसंख्या आहे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती व शेतीशी निगडित उद्योगधंद्यांवर आधारित आहे. साहजिकच, देशाची अर्थव्यवस्था हे देखील शेती व शेतीशी आधारित उद्योगधंद्यांवर अवलंबून आहे. परिणामी शासनाकडून कायमच शेती व शेतकऱ्यांना उद्देशून वेगवेगळ्या शासकीय योजना सुरू केल्या जातात. केंद्र शासन व राज्य शासन … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ जिल्ह्यातील पाणंद रस्त्यासाठी 20 कोटीचा निधी मंजूर; ‘त्या’ 29 गावात तयार होणार पाणंद रस्ते

agriculture news

Agriculture News : राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते ही देखील अशीच एक कल्याणकारी योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना शेतात जाण्यासाठी पानंदरस्ते तयार करून दिले जातात. खरं पाहता शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी चांगले शेतरस्ते असणे आवश्यक असते. मात्र अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी … Read more

मोठी बातमी ! ‘या’ पशुपालक शेतकऱ्यांना एक कोटी 22 लाखाचे अनुदान वाटप; आणखी 32 लाख होणार ‘या’ दिवशी वितरित

agriculture news

Agriculture News : पशुपालक शेतकऱ्यांसाठी एक थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता, लंपी स्किन या आजारामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील पशुपालक शेतकरी संकटात सापडले होते. या आजारामुळे देशभरात लाखो पशुधन दगावले. महाराष्ट्रात देखील या आजारामुळे हजारो पशुधन मृत्यूच्या विळख्यात गेले आणि पशुपालक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आणि मानसिक धक्का बसला. पोटच्या पोराप्रमाणे जोपासलेले पशुधन या … Read more

Agriculture News : मोठी बातमी ! ‘या’ शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने केली 1325 कोटी रुपयांची तरतूद; फळपीक लागवडीला मिळणार चालना, वाचा सविस्तर

agriculture news

Agriculture News : महाराष्ट्र राज्य शासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी 1325 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी करण्यात आली आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू फळ पीक विकास योजना राबवण्यास शासनाने मान्यता दिली असून यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. … Read more

MHADA News : मोठी बातमी ! म्हाडाकडून कोकण मंडळात 4752 घरासाठी सोडत; ‘या’ दिवशी सुरू होणार अर्ज, पहा ‘या’ सोडतीसंदर्भातील महत्त्वाच्या तारखा

mhada news

MHADA News : म्हाडा कडून कोकण मंडळात 4752 घरासाठी सोडत जारी करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या सोडतीकडे नागरिकांचे लक्ष लागून होते. अखेरकार या सोडतीला मुहूर्त लाभला असून आता या घर सोडती प्रक्रियेचा शुभारंभ झाला आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार असून इच्छुक व्यक्तींना म्हाडाच्या नव्या नोंदणी प्रक्रियेच्या अंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन केले … Read more

दिलासादायक ! ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार प्रोत्साहन अनुदानाचीं रक्कम जमा; अजून ‘इतके’ शेतकरी प्रतीक्षेत, उर्वरित लाभार्थ्यांना ‘या’ दिवशी मिळणार पैसे

maharashtra news

50 Hajar Protsahan Anudan : गेल्या महाविकास आघाडी सरकारने राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली होती. तत्कालीन सरकारने या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत केवळ कर्जमाफीच केली नाही तर नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचा देखील ठरवलं. या पार्श्वभूमीवर तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रणित महाविकास … Read more

मोठी बातमी ! महाराष्ट्रात आता ‘एक कुटुंब एक ओळखपत्र’ योजना लागू होणार; शिंदे-फडणवीस सरकार दाखवणार हिरवा कंदील

maharashtra news

Maharashtra News : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर सत्तेत विराजमान झालेल्या शिंदे फडणवीस सरकारने अनेक धडाडीचे निर्णय घेतले आहेत. वेगवेगळ्या योजना या नवोदित सरकारने सुरू केल्या आहेत. अशातच आता शिंदे फडणवीस सरकार महाराष्ट्रात अजून एक नाविन्यपूर्ण योजना सुरू करण्याची तयारी करत आहे. आता राज्यात एक कुटुंब एक ओळखपत्र योजना सुरू होणार आहे. वास्तविक पाहता ही योजना हरियाणा … Read more

बळीराजाची क्रूर चेष्टा ! शेतकऱ्याचे 38 हजाराचे नुकसान झालं अन पिक विमा कंपन्यांनी 68 रुपयाची नुकसान भरपाई दिली, पीकविमा की भीकविमा शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

agriculture news

Agriculture News : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळेल या हेतूने राज्यातील शेतकरी बांधव पिक विमा काढतात. मात्र पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना वाजवी नुकसान भरपाई दिली जात नसल्याचे विदारक दृश्य कायमच समोर आले आहे. या हंगामातही पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करण्यात आली असल्याचा आरोप केला जात आहे. जळगाव जिल्ह्यातही खरीप हंगामात … Read more

ब्रेकिंग ! आता मोबाईलवरच काढता येणार विवाह नोंदणी, जन्म-मृत्यूसारखे सर्वचं महत्त्वाचे दाखले; महाराष्ट्र राज्य शासनाने विकसित केलं ‘हे’ खास ॲप्लिकेशन, वाचा सविस्तर

maharashtra news

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या सेवेसाठी एक भन्नाट एप्लीकेशन विकसित करण्यात आले आहे. वास्तविक, सामान्य जनतेला वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी, कागदपत्रांसाठी, शासकीय कामकाजांसाठी, काही दाखले लागत असतात. यासाठी सामान्य जनतेला आत्तापर्यंत तलाठ्यावर अवलंबून राहावे लागत होते. मात्र आता शासनाने महा ई ग्राम सिटीजन कनेक्ट नामक एक ॲप्लिकेशन विकसित केल आहे ज्याच्या … Read more