अहमदनगर :- ज्यांच्या संस्थेला देशद्रोही कारवाया करणाऱ्या व्यक्तीकडून देणगी मिळते, असे लोकप्रतिनिधी तुम्हाला हवा की ज्या पक्षाच्या नावातच राष्ट्रवाद आहे, त्या पक्षाच्या विचारांचा हवा.
याचा विचार सर्वस्वी तुम्हीच करा, असे आवाहन नगर लेाकसभेतील राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केले. नेप्ती उपबाजार समितीच्या आवारात झालेल्या सभेत ते बोलत होते.
जगताप म्हणाले, पंढरपूरचा सत्ताधारी आमदार शहीद जवानांच्या वीरपत्नींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करतो, दुसरा म्हणतो, मुलीने लग्नाला नकार दिल्यास तिला पळवून आणू.
अशा आमदारांवर सरकार काहीच कारवाई करत नाही. पण आमदार राहुल जगताप, वैभव पिचड आणि मी शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, सरसकट कर्जमाफी व्हावी, म्हणून सभागृहाचे कामकाज बंद पाडल्यामुळे वर्षभर निलंबित केले.
या सरकारला घरी पाठवण्याची वेळ आली आहे. साडेचार वर्षांत शेतकरी, उद्योजक, लघुउद्योजक, व्यापारी, शेतकरी, कामगार, शिक्षकांसह सर्वांनी अडचणींचाच सामना केला.
मात्र, सरकारला अजिबात दया आली नाही. आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना संकटात वेळोवेळी अनुदानाच्या रुपाने मदत केली.
व्यापारी, शेतकरी, कामगार, शिक्षकांसह सर्वांनी अडचणींचाच सामना केला. मात्र, सरकारला अजिबात दया आली नाही. आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना संकटात वेळोवेळी अनुदानाच्या रुपाने मदत केली.
अशा आमदारांवर सरकार काहीच कारवाई करत नाही. पण आमदार राहुल जगताप, वैभव पिचड आणि मी शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, सरसकट कर्जमाफी व्हावी, म्हणून सभागृहाचे कामकाज बंद पाडल्यामुळे वर्षभर निलंबित केले.
या सरकारला घरी पाठवण्याची वेळ आली आहे. साडेचार वर्षांत शेतकरी, उद्योजक, लघुउद्योजक, व्यापारी, शेतकरी, कामगार, शिक्षकांसह सर्वांनी अडचणींचाच सामना केला.
- माळशेज रेल्वे कृती समितीचा लंके यांना पाठींबा समितीच्या कार्यकारी मंडळाचे पाठींब्याचे पत्र
- पारनेर मधील जनता निलेश लंकेवर नाराज : राहुल शिंदे
- डॉ सुजय विखेंना मिळाले श्रद्धेय भगवान गडांचे आशीर्वाद ! भगवानगडाच्या परिसराच्या विकासासाठी महायुती…
- Supreme Court Decision: ‘स्त्रीधन’ ही पूर्णतः पत्नीची मालमत्ता, त्यावर पतीचा कुठलाही प्रकारचा नसणारा अधिकार! सुप्रीम कोर्टने दिला महत्वपूर्ण निर्णय
- तुम्हाला माहित आहे का की उत्तीर्ण होण्यासाठी किमान 33% का आवश्यक असतात? वाचा यामागील महत्वाचे कारण