राहुरी : पिण्यास पाणी दिले नाही या कारणावरून अल्पवयीन मुलीला मारहाण करत विनयभंग करणाऱ्या ७ तरुणांविरुद्ध राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.
राहुरी फॅक्टरी येथे २७ एप्रिलला ही घटना घडली. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, घरात असताना परिसरातील तरुणांनी पिण्यासाठी पाणी मागितले होते.
यावेळी पाणी नसल्याचे सांगितल्याने संबंधित तरुणांनी घरात घुसून लाथाबुक्क्याने मारहाण केली होती.
- आता ओटीपीमुळे नाही होणार पैशांची फसवणूक! ताबडतोब मिळणार धोक्याची सूचना, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन?
- मध्य रेल्वेने कोकणवासीयांना दिला दिलासा! उन्हाळ्याच्या सुट्टीत गर्दीमुळे सुरू केल्या 38 अतिरिक्त गाड्या,वाचा या गाड्यांचे वेळापत्रक आणि थांबे
- तुम्हाला माहिती आहे का लोकसभेत फक्त 1 दिवसाचे खासदार कोण ठरले होते? शिवसेनेआधी धनुष्यबाण चिन्हावर लढवली होती निवडणूक
- अहमदनगर ब्रेकिंग : लोकसभा निवडणुकीत ह्या 6 उमेदवारांचे अर्ज ठरले अवैध ! पहा 36 उमेदवारांची नावे…
- पुणेकरांच्या सेवेत आणखी एक एक्सप्रेस ट्रेन ! कसा राहणार रूट, वेळापत्रक अन थांबे ?