Ahmednagar News : निळवंडे धरणातील दोन टीएमसी पाणी आरक्षित करण्याची मागणी
Ahmednagar News : आमदार असताना मी निळवंडे धरण बिनकालव्याचे व्हावे, अशी मागणी केली होती. ती मान्य झाली असती, तर आज पाटपाण्याला मुकावे लागले नसते. निळवंडेच्या पाणीसाठ्यावर श्रीरामपूर, राहुरी व नेवासे तालुक्यांचाही हक्क असल्याने पाणी उपलब्धतेचे दाखले घेऊन शासकीय खर्चाने बांधलेले प्रवरा नदीवरील बंधारे, टाकळीभान, मुठेवाडगाव टेलटॅकसह ओढ्यावरील बंधारे, पाझर तलाव आदीसाठी शासनाच्या पाणी वाटप निर्णयातील … Read more