मिशन पंचसुत्री कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयात झाली ‘इतक्या’ विक्रमी वृक्ष लागवड; उद्दिष्ठापेक्षा अधिक केले अधिक वृक्षारोपन …!
Ahmednagar News : मोठया प्रमाणात होत असलेले शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे जागतिक तापमानात वाढ होऊन शेतक-यांना विविध प्रकारच्या नैसर्गिक आपदांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यावंर मात करुन निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपन तसेच वृक्षसंगोपनाच्या मोहिमेला अत्यंत महत्त्व आहे. या गोष्टीचे महत्त्व लक्षात घेऊन अहमदनगर जिल्हा परिषदेमार्फंत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी … Read more