मिशन पंचसुत्री कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयात झाली ‘इतक्या’ विक्रमी वृक्ष लागवड; उद्दिष्ठापेक्षा अधिक केले अधिक वृक्षारोपन …!

Ahmednagar News : मोठया प्रमाणात होत असलेले शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे जागतिक तापमानात वाढ होऊन शेतक-यांना विविध प्रकारच्या नैसर्गिक आपदांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यावंर मात करुन निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपन तसेच वृक्षसंगोपनाच्या मोहिमेला अत्यंत महत्त्व आहे. या गोष्टीचे महत्त्व लक्षात घेऊन अहमदनगर जिल्हा परिषदेमार्फंत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी … Read more

चोरीच्या गाड्यांवर खोटी नंबर प्लेट बसून देणे पडले महागात ; चोरीच्या ११ मोटरसायकलसह चौघे जेरबंद

Ahmednagar News : जिल्ह्यातून रोज मोटारसायकल चोरीच्या घटना घडत आहेत. अशा अनेक मोटारसायकल चोरीस गेल्या आहेत मात्र त्यापैकी बोटावर मोजण्याइतक्याच मोटारसायकलचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान राहुरी पोलिसांनी मोटारसायकल चोरटे जेरबंद केले आहेत. त्यांनी मोटारसायकल चोरी करण्याचा अजब फंड पोलिसांसमोर कथन केला. गेल्या काही दिवसापासून राहुरी शहर व इतर ठिकाणाहून मोटरसायकलीचे प्रमाण वाढले … Read more

अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाला भातावरील कीड नियंत्रणाचा ‘हा’ नवा मंत्र

Ahmednagar News : सध्या निसर्गाचा लहरीपणा वाढत आहे. त्यामुळे या बदलत्या हवामानामुळे शेतीवर विपरित परिणाम होत आहेत. विपरित हवामानाचा फटका पिकांना बसत आहे. हवामानातील बदलामुळे पिकांवर रोगराई वाढली आहे. त्यामुळे हि रोगराई आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी करावी लागते. परंतु यात शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ होत असून दुसरीकडे उत्पन्न मात्र त्या तुलनेत कमी निघते. पर्यायाने … Read more

तरुणाचा निर्घृण खून, अनैतिक संबंधाच्या संशयावरून अपहरण करत मारले ! अहमदनगर हादरले

murder

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून 28 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरून आधी अपहरण व नंतर खून असा थरार रंगला असल्याची माहिती समजली आहे. ही घटना कोपरगाव शहरात घडली आहे. सोहेल हारून पटेल असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान यानंतर मयताचे नातेवाईक आक्रमक झाले होते. त्यांनी पोलीस ठाण्यासमोरच … Read more

आधी जीवे मारण्याची धमकी मग अपहरण अन बळजबरीने अत्याचार… : नगर तालुक्यातील घटना

Ahmednagar News : तो कार घेऊन आला अन पती पत्नीला जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने पत्नीला कारमधून पळवून नेले.आणि त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एका जणाविरूध्द अपहरण, अत्याचार आदी कलमानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विकी पोपट भोसले (रा. कासारवाडी, तिसगाव, ता. पाथर्डी) … Read more

पहिली गेली दुसरी केली मात्र तिच्यासोबत केले असे धक्कादायक ; राहुरी तालुक्यातील घटना

Ahmednagar News : पहिले लग्न झालेले असताना परत दुसरे लग्न केले. मात्र या लग्नाबाबत पत्नीला माहिती दिली नाही. मात्र नंतरच्या काळात जेव्हा तिला समजले कि आपल्या पतीचे पहिले लग्न झालेले असून त्याला एक आठ वर्षांचा मुलगा आहे. त्याची पहिली बायको त्याला सोडून गेली आहे. आपली फसवणूक केली असल्याचे लक्षात आल्याने याबाबत जेव्हा तिने विचारणा केली … Read more

न्यायालयाच्या निकालानंतर आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू; मात्र पालकांना आले आहे वेगळेच टेन्शन ..!

Ahmednagar News : गेल्या तीन ते चार महिन्यांपासून रखडलेली आरटीई अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या सोडतीची निवड यादी जाहीर झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया दि.२३ जुलैपासून सुरू होणार असल्याने २५ टक्के मोफत प्रवेशाची वाट पाहणाऱ्या पालक आणि विद्यार्थी आता सुटकेचा निःश्वास टाकणार आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर आता या सोडतीद्वारे निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या … Read more

शिनाई देवस्थान येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

Ahmednagar News : गुरुपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमा हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा असेही म्हणतात, कारण या दिवशी त्यांचा जन्म झाला होता. गुरुपौर्णिमेचे महत्त्व गुरु आणि शिष्य यांच्या पवित्र … Read more

दूध दरप्रश्नी २३ जुलै रोजी कोतूळ ते संगमनेर ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन !

dudh

दुधाला प्रतिलिटर ४० रुपये भाव मिळावा, यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये कोतूळ या ठिकाणी शेतकरी गेले १७ दिवस धरणे आंदोलनास बसले आहेत. दूध हंडी, कोतूळ बंद, शेतकरी मेळावा अशा विविध मार्गांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आता … Read more

स्वतःच्या कामासाठी रस्ता खोदताय? ‘ही’ परवानगी आवश्यक अन्यथा गुन्हा

rasta

Ahmednagar News : अनेकदा आपण पाहतो की, अनेक लोक आपल्या फायद्यासाठी किंवा एखाद्या कामासाठी रस्ता खोदतात. यातील बरेचशे लोक हा रस्ता दुरुस्तही करत नाहीत. त्यामुळे बहुतांशवेळी या रस्ता खोदण्याचे प्रवाशांना खूप त्रासही होतो. तसेच शासनाने या रस्त्यावर जो खर्च केलेला असतो तर तो वाया जातो. परंतु तुम्हाला माहित आहे का, विना परवाना रस्ता खोदला तर … Read more

डेंग्यूमुक्त शहर बनवण्यासाठी लोकचळवळीची खरी गरज : आ. संग्राम जगताप

sangram

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की, साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरण्यास सुरुवात होत असते. वेळेवर उपायोजना केल्यास साथीच्या आजारांना आळा घालता येऊ शकतो. झिका डेंग्यू, हिवताप, चिकनगुनिया, या विषाणूजन्य आजारांना रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने उपयोजना सुरू केल्या आहे. परंतु यासाठी नागरिकांचे सहकार्यदेखील आवश्यक असते. नागरिकांनी सुट्टीच्या दिवशी आपल्या घराबरोबर परिसराची स्वच्छता करावी, या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सदृढ … Read more

महापालिकेचा ठेका घेतला, ठेकेदार करणार होता कॉक्रीटीकर.. पण झाला ‘असा’ झोल की नगरमध्ये खळबळ

fraud

Ahmednagar News : महापालिकेचा ठेका घेतलेल्या कॉक्रीटीकरणाच्या कामासाठी एक हजार १०० सिमेंट गोण्यांचे तीन लाख २० हजार रूपये घेऊन गोण्या न देता ठेकदाराची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सचिन अरूण देशपांडे (वय ४४ रा. विद्याविहार सोसायटी, बालिकाश्रम रस्ता) यांनी शनिवारी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपोवन … Read more

श्रीगोंद्यात भिंगान परिसरात ट्रॅक्टरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू, अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार !

apghat

श्रीगोंदा तालुक्यातील भिंगान परिसरात ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन ३२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. किशोर गायकवाड (वय ३२, रा. भिंगाण), असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सुभाष गुलाब गायकवाड (वय ५५), रा. भिंगाण) यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्रीगोंदा … Read more

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाची धुव्वादार बॅटिंग सुरुच, धरण ५० टक्के भरले !

BHANDARADARA

भंडारदरा अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे समजले जाणारे भंडारदरा धरण ५० टक्के भरले असून धरणाचा पाणीसाठा ५ हजार ५०८ दशलक्ष घनफुट इतका झाला आहे. धरण क्षेत्रामध्ये पावसाची बॅटिंग सुरुच असून भंडारदरा धरणाच्या पाणलोटात सुरू असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरणामध्ये नवीन पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण हे अति महत्त्वाचे धरण समजले जाते. या … Read more

खुशखबर ! मुळा धरण तब्बल ‘इतके’ टक्के भरले, अशीच आवक राहिल्यास लवकरच पूर्ण भरेल

mula dam

Ahmednagar News : पावसाने विविध जिल्ह्यात चांगलीच हजेरी लावली आहे. अहमदनगर जिल्ह्यातही बहुतांश भागात चांगला पाऊस झाला. परंतु सुरवातीच्या टप्प्यात अहमदनगर जिल्ह्यातील पाणलोटात पाऊस नव्हता. त्यामुळे जिल्ह्याची जीवनदायिनी असणाऱ्या भंडारदरा, मुळा आदी धरणात पाणी आवक सुरु नव्हती. आता पाणलोटात पाऊस सुरु असल्याने पाण्याची आवक वाढली आहे. मुळा धरणात कोतूळ येथून ४ हजार २२७ क्युसेकने पाणी … Read more

अहमदनगरमधील ‘या’ गावात सरपंचावर कोयत्याने वर करत मारण्याचा प्रयत्न

sarapanch

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील एका गावात थेट सरपंचावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीये. रस्त्याचे मुरुमीकरण करताना झालेल्या काही किरकोळ कारणातून हा हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न झालाय. ही घटना नगर तालुक्यातील घोसपुरी गावात शनिवारी (दि.२०) दुपारी घडली. अय्याज शौकत शेख असे या हल्लेखोराचे नाव आहे. त्याच्यावर आर्म अॅक्टसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा नगर तालुका पोलिस … Read more

१ ऑगस्टपासून खरीप ई-पीक पाहणीला सुरुवात, राज्यात १२३ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी पूर्ण

moog sheti

राज्यात चालू खरीप हंगामासाठी भ्रमणध्वनीद्वारे ई-पीक पाहणीची सुविधा सर्व शेतकऱ्यांसाठी येत्या १ ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहे. राज्यात सरासरी १४२ लाख हेक्टरवर खरीप हंगाम घेतला जातो. यापैकी यंदा १५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी १२३ लाख हेक्टरच्या (८७ टक्के) पुढे पेरा पूर्ण केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत पेरा ८१ टक्के झाला होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू खरिपात … Read more

मध्य महाराष्ट्र व कोकण विभागात जोरदार पाऊस – हवामान विभाग !

pavus

कोकणातील अनेक भागांना पावसाने झोडपले असून, मध्य महाराष्ट्राच्याही काही भागांत रविवारी जोरदार पाऊस पडला. तसेच उर्वरित भागातही पावसाने हजेरी लावली. पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या अनेक भागांत पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा रविवारी दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत कायम होता. कमी दाबाचे क्षेत्र अंतर्गत ओडिशा … Read more