श्रीक्षेत्र अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिर उद्घाटनासाठी अहमदनगर जिल्ह्यातील फक्त ‘या’ 2 लोकांना मिळाले आमंत्रण, कोणाला मिळाला सन्मान ?
Ram Mandir : गेली अनेक वर्ष न्यायालयात खटला चालल्यानंतर अखेरकार सर्वोच्च न्यायालयाने श्रीक्षेत्र आयोध्या हे प्रभू श्रीरामांचेच जन्मस्थान असल्याचा निकाल दिला आहे. हा निकाल आल्यानंतर सर्व देशात आनंदाचे वातावरण होते. रामभक्त सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे खूपच खुश होते. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अयोध्या येथे भव्य दिव्य राम मंदिराचे निर्माण देखील सुरू आहे. प्रभू श्रीरामांच्या … Read more