विरोधकांनी साडेचार वर्ष काय केले याचं आत्मपरीक्षण करावं
अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- साडेचार वर्ष गप्प बसलेल्या विरोधकांनी राहुरीच्या जनतेसाठी काय केले, याचे प्रथम आत्म परिक्षण करावे. नंतर सत्ताधारी गटावर आरोप करावे. असे प्रतिपादन नगराध्यक्ष अनिल कासार यांनी नगरपरिषद कार्यालयातील सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. दोन दिवसांपूर्वी विरोधकांनी सत्ताधारी गटावर घणाघाती आरोप केले होते. त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी सत्ताधारी गटाकडून … Read more