कुकडीच्या आवर्तनातून सीना धरणात पाणी सोडण्याची मागणी

Maharashtra News

Maharashtra News : कुकडीच्या सुरू असलेल्या आवर्तनातून भोसा खिंडीद्वारे निमगाव गांगर्डा येथील सीना धरणात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी सीना धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून होत आहे. नुकतेच कर्जत तालुक्यात कुकडी ओव्हरफ्लोचे आवर्तन सुरू झाल्याने या आवर्तनामधून सीना धरणात पाणी आल्यास येथील शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून सीना धरणात पाणी सोडण्याची मागणी … Read more

E-Panchnama App: आता शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होतील या अँपच्या मदतीने, नुकसान भरपाई मिळेल जलद

e-panchnama app

  E-Panchnama App:  गेल्या काही वर्षांचा विचार केला तर अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट आणि चक्रीवादळासारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान होते व त्याचा मोठा प्रमाणावर फटका हा शेतकऱ्यांना बसतो. नुकसान झाल्यानंतर शासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येतो व या पंचनामांचा अहवाल प्रशासनाच्या माध्यमातून सरकारला पाठवला जातो. ही जी काही अगोदरची प्रक्रिया होती ही … Read more

Pikvima News : एक रूपयात पीक विम्यासाठी होतोय शंभर रूपये खर्च

Pikvima News

Pikvima News : मागील वर्षीचा पीक विमा मंजुरी बाबत शासनाने केवायसी अपडेट करण्याचे आदेश दिल्यानंतर हे केवायसी मोफत अपडेट करण्याच्या सूचना नगर तालुका तहसीलदार यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. या प्रकरणात गाव गावांमध्ये सेतु चालकांकडून व दुसऱ्या सेतू कार्यालयाचा आईडी वापरून हजारो रुपये उकळत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमधून होत आहे. ज्या गावांमध्ये सेतू कार्यालय नाही अशा ठिकाणी … Read more

Bhandardara Dam : मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरण लवकरच भरणार ! आता आहे ‘इतका’ पाणीसाठा

Bhandardara Dam

Bhandardara Dam : भंडारदरा आशिया खंडातील सर्वात उंचावर व दगडी बांधकाम असणाऱ्या भंडारदरा धरणाचा जलसाठा १० टी.एम.सी. झाला असून धरणाला भरण्याचे वेध लागले आहेत. सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरणाचा पाणीसाठा १० टी.एम.सी. च्या पुढे सरकला आहे. भंडारदरा धरणाची पाणी साठवण क्षमता ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट असून धरणामध्ये गुरुवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत १० … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खाण्यासाठी बंदी घातलेला तब्बल ३ टन मासा पकडला !

Ahmednagar News

Maharashtra News : केंद्र व राज्य सरकारने खाण्यासाठी बंदी घातलेला मांगूर मासा घेऊन जाणाऱ्या ट्रकला पकडून या ट्रक मधील तब्बल तीन टन मांगूर मासा ग्रामस्थांनी पकडल्याची घटना बोटा येथे बुधवारी सायंकाळी घडली. मांगूर मासा खाण्यासाठी व विकण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे. असे असतानाही काहीजण या माशाची विक्री करतात. बुधवारी सायंकाळी मध्यप्रदेश मधील एका ट्रक मध्ये … Read more

Mumbai News : बेस्ट सेवा कोलमडली ! बेमुदत कामबंद आंदोलनामुळे एक हजाराहून अधिक बसेस आगारातच

Mumbai News

Mumbai News :  अत्यंत कमी वेतन त्यात वाढत्या महागाईची भर पडल्याने कुटुंबाची दैनंदिनी चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे वेतनात वाढ व इतर प्रमुख मागण्यांसाठी बेस्टमधील कंत्राटी चालकांनी गेल्या सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. लेखी आश्वासन मिळेपर्यंत मागे हटायचेच नाही, असा निर्धार कंत्राटी चालकांनी केला आहे. बेमुदत कामबंद आंदोलनामुळे एक हजाराहून अधिक बसेस आगारातून बाहेर … Read more

मुंबई – गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे विघ्न दूर होणार, कोकण प्रवास खड्डेमुक्त होणार !

Maharashtra News

Maharashtra News : गणेशोत्सवानिमित्त विशेष गाड्या करून मुंबई-गोवा महामार्गाचा रस्ते प्रवास करून गाव गाठण्याच्या मनःस्थितीत असलेल्या कोकणातील चाकरमान्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई – गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे विघ्न दूर होणार असून मुंबईकरांचा कोकण प्रवास खड्डेमुक्त अर्थातच निर्विघ्न पार पडणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दंड थोपटले आहेत. इंदापूर ते झारापदरम्यान सुमारे ३५० किमीपैकी केवळ … Read more

Ahmednagar News : नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको ! अनधिकृत गौण खाण, स्टोन क्रेशरचा परवाना रद्द करण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : भोरवाडी (ता. नगर) येथील गौण खाणकाम व स्टोन क्रशरचा परवाना रद्द करावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी नगर-पुणे महामार्गावर कामरगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनानंतर मंडलाधिकारी रूपाली टेमक यांना निवेदन देऊन तातडीने याबाबत कार्यवाही करावी, अन्यथा स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना मुलाबाळांसह येऊन काळे झेंडे दाखविण्याचा इशारा भोरवाडी … Read more

मोबाईल वेड सोडवण्यासाठी सरकारचा प्रस्ताव ! बालकांच्या मोबाईल वापरावर इतक्या तासांची मर्यादा !

Maharashtra News

जगभरात बालकांमध्ये स्मार्टफोनचा वापर दिवसेंदिवस वाढत चालल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. चीनने ही गोष्ट लक्षात घेत चिमुकल्यांमधील स्मार्टफोनचे व्यसन कमी करण्यासाठी आता नवीन मसुदा तयार केला आहे. त्यानुसार बालकांना दिवसातून जास्तीत जास्त दोन तास मोबाईल वापरण्याची मुभा दिली जाणार आहे. हे नियम कधीपासून लागू होतील, हे निश्चित नाही. पण यामुळे सोशल मीडिया व … Read more

Ahmednagar News : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामाबाबत विधीमंडळात लक्षवेधी

Ahmednagar News

Ahmednagar News : माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामाबाबत विधीमंडळात लक्षवेधी उपस्थित करताच मुळा पाटबंधारे विभागाने निविदा प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे नगर-मनमाड राज्यमार्ग ते मुळानगर रस्ता तसेच मुळा धरण घाटमाथा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे आमदार तनपुरे … Read more

Ahmednagar News : शेतकऱ्याच्या डाळिंबाच्या बागेतून ४ लाख रूपये किंमतीचे डाळिंब चोरी

Ahmednagar News

Ahmednagar News : शेतकऱ्याच्या डाळिंबाच्या बागेतून ४ लाख रूपये किंमतीचे डाळिंब अज्ञात भामट्यांनी चोरून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील केसापूर येथे दिनांक ३० जुलै २०२३ रोजी उघडकीस आली. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत पोलिसांनी सांगितले, की बाबासाहेब तुकाराम पवार (वय ५३ वर्षे, रा. केसापुर, ता. राहुरी) यांची राहुरी … Read more

Parner News : आमदार निलेश लंके यांच्या मतदारसंघाच्या १७ गावांतील ५ हजार ९७ शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले !

Parner News

Parner News : सन २०२२ व सन २०२३ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी तहसिल कार्यालयाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्याच पाठविण्यात आल्या नसल्याचे निदर्शनास आणून देत आ. नीलेश लंके यांनी सभागृहात महसूल विभागाचे चांगलेच वाभाडे काढले. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्याबरोबच सर्व वंचित शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी आ. लंके यांनी … Read more

Share Market Scam : श्रीगोंदेकरांना झटपट श्रीमंत होण्याचा हव्यास नडला ! कोट्यवधी रुपयांची फसवणूक

Share Market Scam : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली शहरी भागातील नागरिकांना शेकडो कोटींचा गंडा घातल्याचे अनेक प्रकरणे गाजत असतानाच या फसवणुकीचे लोन आता ग्रामीण भागात देखील पोहोचले आहे. शेअर बाजारातील नफ्याचे आमिष दाखवत श्रीगोंदा तालुक्यातील एकाने अनेक जणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. शेअरमार्केटमधून झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली असल्याची चर्चा … Read more

Ahmednagar News : पोलीस निरीक्षक पोलीसांचा वचक व धाक निर्माण करण्यास असमर्थ ! अधिकाऱ्याचे निलंबन करा

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गेल्या तीन महिन्यापासून दोन खुनासारखे गंभीर गुन्हे व ३०७ सारखे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. सदर घटनेमध्ये टोळी करून युवकांना टारगेट करुन मारण्यात आले आहे. तसेच काही युवकांवर चाकू, तलवार, सत्तुर, कोयता, गावठी कट्टा अशा हत्यारांनी मारहाण करुन व भिती दाखवून शहराचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न … Read more

विरोधकांना लोकशाही व जनतेची नव्हे तर केवळ आपल्या ‘इंडिया’ आघाडीची चिंता

Maharashtra News

Maharashtra News : राजधानी दिल्लीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संबंधित राष्ट्रीय राजधानी दिल्ली परिसर सरकार दुरुस्ती विधेयक- २०२३’ गुरुवारी लोकसभेत जवळपास चार तासांच्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. आप व काँग्रेससह विविध पक्षांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला. पण विरोधकांना लोकशाही व जनतेची नव्हे तर केवळ आपल्या ‘इंडिया’ आघाडीची चिंता आहे. पण किती आघाडी केल्या तरीही २०२४ मध्ये … Read more

Ahmednagar Crime News : आज तुम्हाला एक एकाला जिवेच मारतो, असे म्हणत एका आरोपीने कुऱ्हाडीने…

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : आज तुम्हाला एक एकाला जिवेच मारतो, असे म्हणत एका आरोपीने कुऱ्हाडीने घराची व मोटरसायकलची तोडफोड करून जनावरांना क्रूरपणे मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे दिनांक ३१ जुलै रोजी घडली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की नाना रभाजी औटी (वय ७५ वर्षे) हे राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे राहतात. त्यांच्या शेताशेजारी आरोपी ज्ञानेश्वर … Read more

Vande Bharat Express : मुंबई सोलापूर आणि शिर्डीसाठी धावणाऱ्या ‘वंदे भारत’ आता ह्या ठिकाणी थांबणार !

Vande Bharat Express

Vande Bharat Express : वंदे भारत ही संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणून १५ फेब्रुवारी २०१९ मध्ये पहिली वंदे भारत ट्रेन रुळावर आली. अलीकडेच वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला ४ वर्षे पूर्ण झाली. आलिशान आणि उच्च दर्जाच्या सोयीसुविधांसह देशभरात आतापर्यंत २४ वंदे भारत ट्रेन रुळांवर धावत असून या ट्रेन्सची निर्मितीदेखील जलदगतीने सुरू आहे. या ट्रेनमुळे देशाच्या दळणवळण क्षेत्रात … Read more

Ahmednagar Breaking : हरिश्चंद्र गडावर आला, दाट धुके व मुसळधार पावसामुळे रस्ता चुकला ! अखेर ‘त्या’ पर्यटकाचा मृत्यू

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अकोले तालुक्यातील हरिश्चंद्र गडावर रविवारी जालना जिल्ह्यातील सहा पर्यटक गेले असता त्यातील दोघे जण दाट धुके व मुसळधार पावसामुळे रस्ता भरकटले. त्यातील बाळु गिते या पर्यटकाचा थंडीने गारठून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मृतदेह गडावरून खाली आणण्याचे काम सुरू असून मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा यामुळे अडथळा निर्माण होत आहे. … Read more