Love Jihad : राज्यात व नगर जिल्ह्यात लव्ह जिहाद ही कीड नष्ट करायची असेल तर…

Love Jihad

Love Jihad : राज्यात व नगर जिल्ह्यात लव्ह जिहाद ही कीड नष्ट करायची असेल तर उंबरे गावातील घटनेच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. यासाठी पैसा कोण पुरवतो, व्यक्ती कोण, त्याचा शोध घेण्याची गरज आहे. यासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले. सोमवारी सायंकाळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व आमदार प्रसाद … Read more

Ahmednagar News : गावातल्याच तरुणाने गावातच घातला दरोडा ! सीसीटीव्हीने फोडले बिंग

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील कानडगावातील दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींचा सीसीटीव्ही फुटेजमुळे अडीच महिन्यांनंतर शोध लागला. गावातीलच एकाला संशयित म्हणून ताब्यात घेतल्यानंतर त्याने साथीदारांच्या मदतीने हा दरोडा टाकल्याची कबुली दिली. गुन्हे शाखेने तपास करत इतर पाच दरोडेखोरांना अटक करत कानडगावातील दरोड्याचा गुन्हा उघड केला. कानडगाव (ता. राहुरी) येथे सहा ते सात दरोडेखोरांनी घरात घुसून चाकूचा धाक … Read more

अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांना नवीन फॉर्च्यूनर !

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोघांसाठी दोन नवीन फॉर्च्यूनर वाहने खरेदी करण्याचा निर्णय नुकताच संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे. या दोन्ही वाहनांसाठी सुमारे एक कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च केली जाणार आहे. बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांना सध्या इनोव्हा हे वाहन आहे. ही वाहने दोन तीन वर्षांपूर्वीच घेण्यात आलेली आहेत. … Read more

Useful Home Hacks : तुमच्या घरात पाली आणि झुरळ वाढले असतील तर ‘हा’ उपाय कराच…

Useful Home Hacks: घरामध्ये प्रामुख्याने आढळून येणाऱ्या कीटकांचा विचार केला तर यामध्ये आपल्याला मुंग्या तसेच पाली व झुरळ यांचा वावर प्रामुख्याने दिसून येतो. बऱ्याचदा घर कितीही टापटीप किंवा स्वच्छ राहिले तरी देखील पाल आणि झुरळ बऱ्याचदा आपल्याला आढळून येतात. यामध्ये जर स्वयंपाक घरामध्ये अन्नाचे कण जरी दिसून आले तरी देखील या ठिकाणी झुरळ तुम्हाला बघायला … Read more

Ahmednagar Politics : जे विखेंचे होऊ शकले नाही, ‘ते’ तनपुरेंचे होतील का ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : गेल्या २५ ते ३० वर्षांत विखे पाटील परिवार व विकास मंडळ यांनी सर्व काही भरभरून देऊनही जे विखे कुटुंबियांचे होऊ शकले नाही, ते पक्ष बदलून आता तरी तनपुरेंचे होतील का? असा सवाल करत कृषी उत्पन्न बाजार समिती व पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेशराव बानकर यांनी माजी संचालक भारत तारडे यांच्या टीकेला प्रत्युत्तर … Read more

Share Market Update: अदानी समूहाचे शेअर्स खरेदी करावी की नाही? काय राहील स्थिती? वाचा तज्ञांचे मत….

  Share Market Update: भारतातील प्रसिद्ध असलेला उद्योग समूह म्हणजे अदानी उद्योग समूह होय. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी अदानी समूहा पुढे फार मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या होत्या व या अडचणी निर्माण करण्याला प्रमुख जबाबदार होती अमेरिकेची शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग ही होय.या कंपनीच्या एका अहवालाने अदानी समूहाचे पाळेमुळे हालवून दिले होती. या कंपनीने अदानी … Read more

Ahmednagar Accident : संगमनेर स्त्यावरील गणपती मंदिरासमोर दुचाकीवरून पडल्याने युवतीचा मृत्यू !

Ahmednagar News

Ahmednagar Accident : भरधाव वेगाने जाणारी दुचाकी रस्त्यावर आदळल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर बसलेली युवती ठार झाल्याची घटना संगमनेर – नगर रस्त्यावरील गणपती मंदिरासमोर नुकतीच घडली. याप्रकरणी पोलिसांनी गौरव मच्छिद्र लेबे याच्याविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील देवाचा मळा येथे राहणारा गौरव मच्छिद्र लेबे हा आपल्या स्कुटी वरून बुधवारी (दि. … Read more

Bhandardara Dam : भंडारदरा धरण किती भरले ? जाणून घ्या ऑगस्ट महिन्यातील पाणीपातळी

Bhandardara Dam

Bhandardara Dam : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणामध्ये ९ हजार ८०८ दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले आहे. आतापर्यंत भंडारदरा धरण ९० % भरले आहे. धरणाच्या पाणलोटात मंगळवारी पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसुन आले. धरणाच्या पाणीपातळीवर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी धरण ८३% झाले असताना पाणी प्रवरा नदीमध्ये विसर्जित करण्यात आले होते; मात्र काही दिवसांपासून पाणलोटासह परीसरामध्ये पावसाचा … Read more

खंडोबारायांची सासुरवाडी नेवाश्यात जावईबापूंचा गौरव

Maharashtra News

Maharashtra News : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान खंडोबारायांची सासुरवाडी नेवासा बुद्रुक येथील पुरातन म्हाळसा – खंडोबा बाणाई मंदिर प्रांगणात जावई व लेकींसाठी धोंडा कार्यक्रमाला रविवारी (दि. (३०) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सन्मान चिन्ह व गौरव पत्र देऊन लेकी व जावईबापूंचा गौरव करण्यात आला. लेकी जावईसाठी आयोजित धोंडा कार्यक्रमाच्या निमित्ताने रविवारी सकाळी ७ ते ८ यावेळेत मंदिरातील … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्याला हादरवणारी घटना ! जादुटोणा करत महिलेवर…

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत|पहिल्यांदाच जादुटोणा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याच घटनेतील आरोपींविरुद्ध अत्याचाराचा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तर पोलिसांनी सापळा लावून अवघ्या काही तासांतच मध्यरात्री या आरोपीच्या मुसक्या आवळल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील एका गावच्या शिवारात उदरनिर्वाह … Read more

PM Mudra Yojana : प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत किती कर्जे मंजूर झाली ? हे आहे उत्तर

PM Mudra Yojana

PM Mudra Yojana : नवीन किंवा सध्या सुरू असलेल्या सूक्ष्म उद्योग / व्यवसायाला दहा लाख रुपयांपर्यंतचे संस्थात्मक कर्ज उपलब्ध करून देणे, हे प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे (पीएमएमवाय) उद्दिष्ट आहे. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. शेड्युल्ड कमर्शियल बँका (एससीबी), बँकेतर वित्तीय कंपन्या (एनबीएपसी) आणि लघु वित्तीय संस्था (एमएफआय) या … Read more

दोन हजारांच्या किती नोटा परत आल्या ? वाचून बसेल धक्का

Maharashtra News

Maharashtra News : दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्यासाठी रिझर्व्ह बँक गेल्या काही महिन्यांपासून मोहीम राबवत आहे. बँक ग्राहक बँकांच्या शाखेत जाऊन आपल्याकडील नोटा बदलून घेत आहेत. देशभरातून आतापर्यंत दोन हजार रुपये मूल्याच्या ८८ टक्के नोटा बँक प्रणालीमध्ये परत आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेला दिली आहे. ३१ जुलैपर्यंत २ हजार रुपये मूल्याच्या ३. १४ लाख … Read more

भाजपा सरकारने सर्वसामान्यांसाठी योजना सुरु करुन जनतेला दिलासा दिला – ना. राधाकृष्ण विखे पाटील

Maharashtra News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वखालील केंद्रातील भाजपा सरकारने सर्वसामान्यांसाठी विविध योजना सुरु करुन जनतेला दिलासा देण्याचे काम केले आहे. तसेच राज्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवान निर्णय घेत योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासन आपल्या दारी उपक्रमातून नागरिकांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागत आहेत. या … Read more

मनोहर नाव असतानाही ‘संभाजी’ नाव वापरून छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाची बदनामी !

Ahmednagar News

Ahmednagar News : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख मनोहर भिडे यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान केल्याने जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याने त्याचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. श्रीगोंदा येथे महामानव विचार संवर्धन समितीच्या वतीने मनोहर भिडे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करत त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार श्रीगोंदा यांच्याकडे केली. तहसीलदार यांना महामानव विचार संवर्धन समितीच्या वतीने दिलेल्या … Read more

Solar energy : अहमदनगर जिल्ह्यातील हा साखर कारखाना करणार वीजनिर्मिती ! रूफ टॉप सोलर पॅनल बसवून स्वतःची वीजनिर्मिती सुरू

Solar energy

Solar energy : सौर ऊर्जा हा ऊर्जेचा अपारंपरिक स्रोत असून, येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने रूफ टॉप सोलर पॅनल बसवून स्वतःची वीजनिर्मिती सुरू केली आहे. कारखान्याने ७५० किलोवॅट वीजनिर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. त्यातून दररोज साधारण ९ हजार युनिट वीजनिर्मिती होणार आहे. उसाचे गाळप बंद असताना निर्माण झालेली वीज ऊर्जा महामंडळाला विकली जाणार … Read more

Ahmednagar Crime : कोणाचा वाढदिवस आहे का ? अशी विचारणा करणाऱ्या तरूणाला लाथा बुक्क्यांनी मारहाण

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : जमा झालेली गर्दी पाहून कोणाचा वाढदिवस आहे का ? अशी विचारणा करणाऱ्या तरूणाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे दिनांक २९ जुलै २०२३ रोजी घडलीय. या बाबत राहुरी पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा करण्यात आलाय. याबाबत पोलिसांनी सांगितले, की प्रसाद शिवाजी जाधव (वय २९ वर्षे, रा. टाकळीमियाँ, ता. … Read more

Ahmednagar News : मारहाण आणि मस्जिदवर दगडफेक प्रकरणातील 93 आरोपींना जामीन मंजूर

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील उंबरे येथे २६ जुलै २०२३ रोजी घडलेल्या दंगलप्रकरणी उंबरे येथून अटक करण्यात आलेल्या १३ आरोपींची काल मंगळवारी पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना राहुरी येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीचे आदेश सुनावले. त्यानंतर लगेच जामीन मंजूर करण्याचे आदेश पारित केले. राहुरी तालुक्यातील उंबरे येथे दिनांक २६ जुलै … Read more

श्री शंकराची गिरिस्थाने जोडणारा शंभर कोटींचा ड्रीम प्रोजेक्ट साकारणार !

Maharashtra News

Maharashtra News : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातून मुंबईला जोडणाऱ्या शिवडी- कर्जत वांद्रा मार्गे वाडा – राजगुरूनगर ते शिरूर या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. कुंडेश्वर, चक्रेश्वर, भामेश्वर, शिंगेश्वर, शंभो महादेव व भीमाशंकर ही श्री शंकराची गिरिस्थाने जोडणारा शंभर कोटींचा ड्रीम प्रोजेक्ट होणार आहे. भीमाशंकरला खेड तालुक्यातून जाता आले पाहिजे, यासाठी अभयारण्यातून एलिव्हेटेड रस्त्याची मागणी … Read more