Havaman Andaj: अरबी समुद्रात चक्रीवादळ ? पाऊस पडणार का ? कशा पद्धतीचे राहू शकते सध्याचे हवामान? वाचा सविस्तर माहिती

havaman andaj

Havaman Andaj:- यावर्षी महाराष्ट्र मध्ये हवा तेवढा पाऊस न झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी खरीप पिकांचे खूप मोठे नुकसान झाले व पिके करपून गेली. यावर्षीच्या हंगामामध्ये जुलै आणि सप्टेंबर हे दोन महिने सोडले तर जून आणि ऑगस्ट यामध्ये पावसाने मोठा खंड दिल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले. तसेच आता मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असून जवळजवळ संपूर्ण … Read more

Ahmednagar Crime : शेतकऱ्याचा ऊस पेटवला ! ‘त्या’तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : वांगी बुद्रुक शिवारातील ऊस पेटवून दिल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याप्रकरणी शेतकरी कारभारी ठोंबरे यांनी दिलेल्या फिर्यादी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात तीन जणाविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वांगी शिवारात शेती गट नंबर 35 मध्ये 4 एकर शेती आहे. सदरची शेती ही साठेखात करून … Read more

Ahmednagar News : राष्ट्रद्रोही प्रवृत्तीविरोधात लढा देण्यासाठी बजरंग दलात सामील व्हा – आमदार टी. राजासिंह ठाकूर

Ahmednagar News

Ahmednagar News : छत्रपती शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास समाजापुढे यावा यासाठी शौर्य जागरण यात्रेचे भव्य आयोजन विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने केले आहे. राष्ट्रद्रोही प्रवृत्तीविरोधात लढा देण्यासाठी बजरंग दलात सामील व्हा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशात मोठे योगदान आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यापैकी एका संस्थेशी प्रत्येक हिंदूंनी जोडले गेले पाहिजे. जगावे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विजेच्या धक्क्याने आजोबासह नातवाचा मृत्यू ! परिसरात हळहळ व्यक्त

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : रात्रीच्या वेळी शेतात कांद्याच्या रोपाला पाणी देताना विजेचा जोरदार धक्का बसल्याने नातू व आजोबाचा मृत्यू झाला. ही घटना शेवगाव तालुक्यातील वडुले खुर्द येथे सोमवार, दि. १६ रोजी पहाटेच्या सुमारास घडली. निवृत्ती टोपा आव्हाड (वय ७८) व दीपक सोपान पाखरे (वय-२६), असे या घटनेतील मयत आजोबा व नातवाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर ‘तो’ बिबट्या जेरबंद !पाच तासाच्या रेस्क्यू ऑपरेशनला यश

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : कोपरगाव शहरात गेल्या दोन तीन दिवसापासून दिमाखात दर्शन देणारा बिबट्याला अखेर मंगळवारी (१७) दुपारी पाच तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर वनविभागाने बिबट्या मादीला पिंजऱ्यात जेरबंद केले. बिबट्याच्या वावरात दोनजण किरकोळ जखमी झाले होते. कोपरगावात मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी ठिकठिकाणी जाळ्या व पिंजरा लावण्यात आला होता. परंतु, तो … Read more

Sugarcane Farming : यंदाच्या गळीत हंगामावर दुष्काळ व ऊस टंचाईचे संकट !

Sugarcane Farming

Sugarcane Farming : यंदाच्या ऊस गळीत हंगामावर दुष्काळ, पाणी व ऊस टंचाईचे संकट आहे. अशाही स्थितीत अशोक साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सभासद, शेतकरी, अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्याने हंगाम यशस्वीरित्या पार पडेल, असा विश्वास कारखान्याचे व्हा. चेअरमन पुंजाहरी शिंदे यांनी व्यक्त केला. अशोक कारखान्याचा सन २०२३ – २४ ऊस … Read more

Land Document: जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी आणि टाळा लाखो रुपयांचे नुकसान! वाचा माहिती

land document

Land Document:- जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार हा मुद्दा खूपच संवेदनशील असा असतो. जमिनींचे भाव हे गगनाला पोहोचले असल्यामुळे अशा पद्धतीचे व्यवहार खूप सांभाळून आणि काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. यामध्ये अगदी छोट्या छोट्या चुका देखील खूप मनस्ताप देऊ शकतात व लाखो ते कोटी रुपयांचे नुकसान करू शकतात. यामध्ये खूपच छोट्या छोट्या कायदेशीर बाबी निर्माण होऊ शकतात. … Read more

इंदोरीकर महाराज म्हणाले ३ महिन्यात २२०० मुलींचे धर्मांतर झाले ! शाळेतील मोबाईल वापर बंद करा…

Maharashtra News

Maharashtra News : गावपुढाऱ्यांनी शाळेतील मोबाईल वापर बंद करुन प्रत्येक गावामध्ये कमिटी स्थापन करुन गावाकडे लक्ष द्यावे. गेल्या ३ महिन्यात २२०० मुलींचे धर्मांतर झाले असून धर्माचे वाटोळे झालेले आहे. हा सगळा तमाशा सोशल मीडिया व मोबाईलच्या अति वापरामुळेच होत असल्याचे प्रतिपादन समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी केले. तालुक्यातील भोकर येथे रेणुका माता नवरात्र … Read more

Nilwande Water : निळवंडे कालव्याच्या कामासाठी सुमारे ४५० कोटी !

Nilwande Water

Nilwande Water : निळवंडे कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामासाठी सुमारे ४५० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली असून, महसूल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे या निधीस प्रशासकीय मान्यताही मिळाल्याने धरणाच्या लाभक्षेत्रात शेतकऱ्यांना शाश्वत पाणी पुरवठ्यासाठी मोठी मदत होणार आहे, अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात दिली. निळवंडे प्रकल्पाच्या जल नियोजनानुसार धरणातील ८ टीएमसी … Read more

विजय मल्ल्या-नीरव मोदीपेक्षाही मोठी धोकेबाज निघाली ‘ही’ कंपनी, देशातील 28 बँकांना 22,842 कोटी रुपयांना फसवले

Vijay Mallya

Vijay Mallya : शिपयार्ड या कंपनीने विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांना मागे टाकत भारतातील सर्वात मोठा बँक फ्रॉड केला आहे. या अंतर्गत शिपयार्डने 28 बँकांना 22,842 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. कंपनीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण देशातील सर्वात मोठ्या फसवणुकीपैकी एक आहे. एबीजी शिपयार्डवर 28 बँकांची 22 हजार 842 कोटी रुपयांची … Read more

Business ideas : ‘या’ झाडांची एकदाच करा शेती, ८० वर्षांपर्यंत होईल लाखो रुपयांची कमाई

Business ideas

Business ideas : जर तुम्ही एखादा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला एक भारी आयडिया येणार आहोत. येथे एका अशा खास शेती बद्दल सांगणार आहोत की ज्यातून तुम्ही वर्षानुवर्षे चांगले उत्पन्न मिळवू शकता. हे झाड एकदा लावल्यानंतर ८० वर्षे नफा मिळतो. हे कोणत्या प्रकारचे झाड आहे? ही Business idea काय आहे? जाणून घेऊया … Read more

अवघ्या 5 लाखांत मिळतेय Renault ची ‘ही’ कार, 22 चे शानदार मायलेज, जाणून घ्या फीचर्स

renault kwid car

Renault : भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये छोट्या वाहनांना मोठी मागणी आहे. परवडणाऱ्या किमतीत चांगले मायलेज देणारी कार लोकांना आवडते. रेनो क्विडने एक छोटी कार लाँच केली आहे ज्यात 269 लीटर बूस्ट स्पेस आहे आणि लूक तर एकदम शानदार आहे. renault kwid car ही रेनॉल्ट कार 7 कलर ऑप्शन मध्ये येते. याव्यतिरिक्त, यात 8-इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट … Read more

अहमदनगर : मोटारसायकल चोरणारी टोळी जेरबंद, महिलांच्या मदतीने करत होते मोठमोठ्या चोऱ्या

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत मोटारसायकल चोरणारी टोळी जेरबंद केली आहे. धक्कादायक म्हणजे त्यांच्याकडून थोडा नव्हे तर 22 लाख 82 हजार रुपये किमतीच्या 30 मोटारसायकली असा मुद्देमाल हस्तगत केलाय. महिला साथीदारांच्या मदतीने ही टोळी मोटार सायकल चोरायची. शिर्डीसह जिल्ह्यात विविध ठिकाणी मोटारसायक चोरांनी धुमाकूळ घातला असल्याने पोलिसांनी त्या अनुशंघाने कारवाई … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ व्यावसायिकाची आत्महत्या, शिवसेना शहरप्रमुखावर गुन्हा दाखल

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : अहमदनगर मधील अकोले शहरातून एक मोठी बातमी आली आहे. राजेंद्र रघुनाथ सूर्यवंशी यांनी आपल्या व्यापारी गाळ्यात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी घडली. राजेंद्र सूर्यवंशी हे सुतारकाम व्यावसायिक होते. दरम्यान या प्रकरणी एका प्रतिष्ठित व्यक्तीविरुद्ध अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूर्यवंशी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली … Read more

अहमदनगर : हृदयद्रावक ! गाडीची काच बंद करताना चिमुरड्याची मान अडकली, गळा दबून मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चारचाकी वाहनात खेळत असताना खिडकीची काच बंद करताना गळा दबून एका चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. राघव सागर कुदळे असे या मृत बालकाचे नाव आहे. तो अवघ्या साडेतीन वर्षांचा होता. राघव च्या मृत्यूने कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे. ही घटना कोपरगाव शहरानजीक असलेल्या जेऊर पाटोदा … Read more

अहमदनगर, नाशिक जिल्ह्यावर पाणीटंचाईचे गडद संकट !

Maharashtra News

Maharashtra News : यंदा पावसाने सर्वत्रच ओढ दिली. महाराष्ट्रासह अहमदनगर जिल्ह्यातही पाऊस कमीच पडला. त्यामुळे मुळा धरण देखील पुरेसे भरलेले नाही. यातच आता जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची मागणी होऊ लागली आहे. मागील वर्षी जायकवाडी धरण संपूर्ण भरले होते. परंतु यातील पाण्याचा बेसुमार वापर झाला. जायकवाडीतून गेल्या वर्षभरात रब्बी व उन्हाळी हंगामात सात आवर्तने घेण्यात आली. … Read more

अहमदनगर मध्ये धावणार इलेक्ट्रिक बस ! मोदी सरकारची मोठी योजना, वाचा सविस्तर माहिती

Ahmednagar News : अहमदनगर शहरावासीयांसाठी एक खुशखबर आली आहे. आता अहमदनगर शहरात इलेक्ट्रॉनिक बस धावणार आहेत. केंद्र शासनाने मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स या मंत्रालयांतर्गत सुरू केलेल्या पी.एम. ई-बस सेवा योजनेत अहमदनगर शहराचा समावेश झाला आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांत शहरातील रस्त्यांवर इलेक्ट्रॉनिक बस धावताना दिसतील. ग्रीन मोबिलिटी आणि हवामान बदल लक्षात घेऊन … Read more

MRVC Bharti 2023 : मुंबई रेल्वेत “या” पदांकरिता नवीन भरती सुरु; ई-मेल द्वारे करा अर्ज !

MRVC Bharti 2023

MRVC Bharti 2023 : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., … Read more