Ram Mandir In India: अयोध्या व्यतिरिक्त भारतात ‘या’ ठिकाणी आहेत श्रीरामाचे प्रसिद्ध मंदिरे! आध्यात्मिक दृष्ट्या आहे विशेष महत्त्व

ram mandir

Ram Mandir In India:- बरेच व्यक्ती हे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये देशाच्या विविध भागांमध्ये नैसर्गिक पर्यटनासाठी जातात. यामध्ये विविध हिल स्टेशन तसेच थंड हवेच्या ठिकाणांना भेट देण्याला प्राधान्य दिले जाते. परंतु काहीजण या व्यतिरिक्त अध्यात्मिक पर्यटनाला प्राधान्य देतात व अनेक वेगवेगळ्या ठिकाणची मंदिरे व अध्यात्मिक ठिकाणांना भेटी देतात. आध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून  चारधाम यात्रेपासून तर भारतातील ज्योतिर्लिंग दर्शन … Read more

आता धावणार मुंबई ते नागपूर व्हाया नाशिक बुलेट ट्रेन? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली नवीन काही बुलेट ट्रेन्स मार्गांची घोषणा

bullet train

सबंध भारतामध्ये महत्वाच्या शहरांमधील आणि राज्यांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मोठ मोठ्या रस्ते प्रकल्पांची कामे सध्या प्रगतीपथावर असून दिल्ली- मुंबई सारख्या एक्सप्रेसवेचे काम देखील आता पूर्ण होण्याच्या टप्प्यावर आहे. त्यासोबतच अनेक नवीन रेल्वे मार्गांचे काम देखील हाती घेण्यात आलेले आहे. जलद कनेक्टिव्हिटी आणि वेगवान प्रवासाच्या दृष्टिकोनातून वंदे भारत ट्रेन्स देखील भारताच्या विविध राज्यांतील शहरे जोडण्यासाठी उपयुक्त … Read more

Hill Station: भारतातील ‘हे’ हिल स्टेशन आहे स्वर्गाइतके सुंदर! उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नक्की भेट द्या आणि उन्हाळ्यात हिवाळ्याचा अनुभव घ्या

darjiling hill station

Hill Station:- आता मुलांच्या परीक्षा संपतील व उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील. त्यामुळे या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये व उन्हाळ्याच्या कालावधीत असह्य झालेल्या प्रचंड उकाड्यापासून काही दिवस सुटका मिळावी याकरिता अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी विशेषतः थंड हवेच्या ठिकाणी भेट देण्यासाठी किंवा फिरायला जाण्याकरिता ट्रिप प्लॅन करतात. यामध्ये कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत अशा ट्रिप प्लॅन केल्या जातात. बहुसंख्य व्यक्तींकडून या कालावधीत … Read more

Summer Vacation Trip: उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कमीत कमी खर्चात कुटुंबासमवेत भारतातील ‘या’ ठिकाणांना द्या भेट; उन्हाळ्यात घ्या थंडीचा अनुभव

tourist place

Summer Vacation Trip:- सध्या सगळीकडे प्रचंड प्रमाणात उष्णता असून उकाड्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. तसेच दुसरे म्हणजे या कालावधीत मुलांच्या परीक्षा संपल्या असून आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने अनेकजण आता कुटुंबासोबत कुठेतरी ट्रीप प्लान करतात. ट्रिप प्लॅन करताना जास्त करून उन्हाळ्यामध्ये थंड हवेच्या ठिकाणांना प्राधान्य दिले जाते  व यामध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टीचा विचार केला जातो तो … Read more

भारताची लोकसंख्या १४४ कोटींवर पोहोचली ! दुप्पट होण्याचा अंदाज…

India News

India News : भारताची लोकसंख्या १४४ कोटींवर पोहोचली असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी अर्थात यूएनएफपीएच्या अहवालातून वर्तवण्यात आला आहे. भारतातील १४४ कोटी लोकसंख्येत २४ टक्के संख्या ही शून्य ते १४ वर्षे वयोगटातील असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर भारताची लोकसंख्या पुढील ७७ वर्षांत दुप्पट होण्याचा अंदाजही या अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे.यूएनएफपीएच्या ‘जागतिक … Read more

उन्हाळ्याच्या सुट्टीत खिशाला परवडणाऱ्या दरात विमानाने गोव्याला जा फिरायला! वाचा जळगाव ते गोवा विमानाचे तिकीट दर आणि वेळापत्रक

jalgaon-goa flight

सध्या राज्यातील अनेक शहरांमधून देशातील वेगवेगळ्या राज्यातील महत्त्वाच्या शहरांसाठी विमान सेवा सुरू करण्यात येत असून केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत अनेक विमान कंपन्या वेगवेगळ्या शहरांसाठी विमान सेवा सुरू करत आहेत. जर आपण जळगाव विमानतळाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणची सेवा गेल्या काही वर्षापासून बंद होती. परंतु आता ‘फ्लाय 91’ विमान कंपनीने पुढाकार घेतल्यामुळे आता जळगाव विमानतळावरून … Read more

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये उष्णतेत घ्यायचा असेल गारेगार अनुभव तर ‘या’ ठिकाणांना द्या भेट! उन्हाळ्यात फिरण्याची येईल मजा

palampur in himachal

सध्या उन्हाळा सुरू असून संपूर्ण भारतामध्ये जवळपास कमी अधिक प्रमाणात उष्णतेत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याची स्थिती आहे. बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा हा 40° च्या पुढे आहे. नेमक्या अशा या उष्ण वातावरणामध्येच उन्हाळ्याच्या सुट्ट्या  लागणार असल्यामुळे बरेच जण कुटुंबासमवेत किंवा मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जाता यावे याकरिता ट्रिप प्लॅन करतात. उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये अशा ट्रिप प्लॅन करताना … Read more

मोदी गॅरंटी म्हणजे ४ जूननंतर सर्व विरोधक तुरुंगात – ममता

Politics News

Politics News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी म्हणजे येत्या ४ जूननंतर भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करण्याच्या आड सर्वच विरोधी पक्षनेत्यांना तुरुंगात डांबणे होय, अशी तिखट टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केली. राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) पथक स्थानिक पोलिसांना सूचित न करताच पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्याच्या भूपतीनगरमध्ये आले. त्यामुळेच त्यांच्यावर हल्ला झाल्याचा पलटवार … Read more

काँग्रेसच्या लुटीचा परवाना आम्ही रद्द केलाय – मोदी

Politics News

Politics News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून काँग्रेसवर कडाडून हल्ला चढवला. काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार हीच देशाची ओळख बनली होती; परंतु आपल्या सरकारने काँग्रेसच्या लुटीचा परवाना रद्द करण्याचे काम केल्याचा दावा मोदींनी केला. तसेच स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपर्यंत काँग्रेसने गरिबांच्या गरजांकडे कानाडोळा केला आणि त्यांचे दुःख कधीही जाणून घेतले नाही, असा आरोपही मोदींनी … Read more

Tourist Place: उन्हाळ्याच्या उष्ण वातावरणात रेल्वेने प्रवास करून भारतातील ‘या’ ठिकाणांना भेट द्या! प्रवासाचा मिळेल सुखद आनंद

tourist place

Tourist Place:- सध्या उन्हाळा सुरू झाला असून संपूर्ण भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी पार हा 40° च्या आसपास आहे. त्यामुळे अंगाची लाही लाही करणारा उकाड्यामुळे सर्वजण त्रस्त आहेत. अशा नकोशा असलेल्या या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये सुट्ट्या देखील असतात व अशा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये बरेच जण  कुटुंब व मित्रांसमवेत ट्रीप प्लान करतात. अशा ट्रिपसाठी जाण्याकरिता स्वतःच्या कारचा वापर केला जातो … Read more

Highest Railway Bridge: भारतात आहे जगातील सर्वात उंच रेल्वे पूल! 14 हजार कोटी रुपये खर्चाचा हा पुल आहे आयफेल टॉवरपेक्षा उंच

chinaab railway bridge

Highest Railway Bridge:- भारताची ओळख मुळात जगामध्ये जर पाहिली तर विविधतेत एकता असलेला देश अशी आहे. भारतामध्ये निसर्ग संपदा, भारताची भौगोलिक परिस्थिती, लोक संस्कृती तसेच लोक परंपरा इत्यादी अनेक बाबतीत विविधता दिसून येते. अगदी त्याच पद्धतीने जर आपण रस्ते किंवा रेल्वे प्रकल्पांच्या दृष्टिकोनातून बघितले तर  उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून जगात नव्हे अशा विविध प्रकारचे रस्ते … Read more

New Railway Rule: 1 एप्रिलपासून रेल्वेने नियमांमध्ये केला मोठा बदल! घाईघाईत रेल्वेत चढलात आणि विना तिकीट प्रवास कराल तर…..

railway rule

New Railway Rule:- भारतीय रेल्वे ही  वाहतुकीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे साधन असून दररोज लाखोच्या संख्येने भारतीय रेल्वेने प्रवाशी प्रवास करतात. लांबचा प्रवास वेगात आणि कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वे हे एक फायदेशीर वाहतुकीचे साधन आहे. परंतु जर आपण भारतीय रेल्वे पुढील एक प्रमुख समस्या पाहिली तर दररोज मोठ्या संख्येने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची … Read more

Water Storage : देशभरात पाण्याचं संकट ! प्रमुख जलाशयांमध्ये अवघा ३८ टक्के पाणीसाठा

Water Storage

Water Storage : उन्हाळ्याची अद्याप सुरुवातच असताना देशातील प्रमुख धरणांमध्ये केवळ ३८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. हा पाणीसाठा गेल्या दशकातील या कालावधीमधील सरासरीपेक्षा खूप कमी असल्याची माहिती केंद्रीय जल आयोगाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, त्रिपुरा, राजस्थान, बिहार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यांमधील जलसाठ्यात … Read more

Hill Station In India: उन्हाळ्यामध्ये ‘या’ हिल स्टेशनना भेट म्हणजेच उन्हाळ्यामध्ये गार गार थंडीचा अनुभव! तुमच्या बजेटमध्ये जा फिरायला

tamia hill station

Hill Station In India:- सध्या मार्च महिना सुरू असून उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे व संपूर्ण भारतामध्ये कमी अधिक प्रमाणात आता कमाल तापमानामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात नक्कीच अंगाची लाही लाही करणारा उकाडा सगळीकडे जाणवू लागला आहे. अशा या नकोशा असलेल्या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये बरेच जण कुटुंबासमवेत किंवा मित्रांसोबत  थंडगार अशा हिल स्टेशन्सना भेट … Read more

‘हेड इंज्युरी’मुळे भारतात दर वर्षी दीड लाख मृत्यू ! अपघात टाळले जाऊ शकतात…

Marathi News

Marathi News : भारतात दर वर्षी एकूण होणाऱ्या मृत्युंपैकी ६० टक्के मृत्यू हे रस्ते अपघातात होतात. यापैकी साधारणत: दीड लाख लोक मेंदुला मार लागून मृत्युमुखी पडतात. तर १० लाख लोक गंभीर जखमी होतात. त्यामुळे हेड इंज्युरीविषयी जागृती होणे गरजेचे आहे, अशी माहिती साई संस्थानचे न्युरो सर्जन डॉ. मुकुंद चौधरी यांनी दिली. जागतिक हेड इंज्युरी जागरूकता … Read more

श्वास गुदमरतोय ! दिल्ली सर्वात प्रदूषित राजधानी,भारत तिसऱ्या क्रमांकावर

Air pollution in India

Air pollution : भारतात वायू प्रदूषणाची स्थिती दिवसेंदिवस अत्यंत वाईट होत असल्याचे चिंताजनक चित्र आहे. बिहारमधील बेगुसराय हे जगातील सर्वात प्रदूषित महानगर, तर दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित राजधानी शहर ठरले आहे. १३४ देशांमध्ये सर्वात खराब वायू गुणवत्तेच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. वायू प्रदूषणाच्या बाबतीत बांगलादेश पहिल्या, तर पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्वित्झर्लंडस्थित ‘आयक्यूएअर’च्या … Read more

Tourist Destination: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये दक्षिणेकडील ‘या’ राज्यात फिरायला जा आणि मस्त मजा करा! निसर्ग सौंदर्याची पडेल भुरळ

tourist destination

Tourist Destination:- भारतामध्ये प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या ऋतू नुसार फिरता येतील असे डेस्टिनेशन म्हणजेच पर्यटन स्थळे असून या ठिकाणच्या पर्यटन स्थळांना देशातीलच नव्हे तर विदेशातील पर्यटक देखील दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भेटी देत असतात. भारताला ज्याप्रमाणे उत्तुंग अशा डोंगररांगांची संपदा लाभली आहे त्याचप्रमाणे विस्तीर्ण सागर किनारा देखील लाभला आहे. त्यामुळे भारतातील प्रत्येक राज्यांमध्ये निसर्ग सौंदर्याची उधळण आणि … Read more

Pm Ujjwala Yojana: आता 10 ऐवजी 12 सिलेंडरवर मिळणार 300 रुपये सबसिडी! वाचा उज्वला योजनेसाठी अर्ज कसा करायचा? कोणते लागतात कागदपत्रे?

pm ujjwala yojana

Pm Ujjwala Yojana:- केंद्र सरकारची प्रधानमंत्री उज्वला योजना ही एक खूप महत्वपूर्ण योजना असून या अंतर्गत मिळणाऱ्या गॅस सिलेंडरवर सरकारच्या माध्यमातून 300 रुपये सबसिडी दिली जाते. सात मार्च 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये  प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत जे काही अनुदान दिले जाते त्याची मुदत आता 31 मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली व त्यामुळे देशातील … Read more