श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी यंदाच्या निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे. मागील २०१४च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना असे चारही पक्ष स्वतंत्र लढले असताना केवळ श्रीगोंद्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची पडद्याआड आघाडी होती.
काँग्रेसच्या राहुल जगतापांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर शरद पवार, शिवाजीराव नागवडे व कुंडलिकराव जगतापांनी एकत्र येऊन उभे केले होते. पण या वेळी राहुल जगतापांनी ऐनवेळी माघार घेतली. पण, पक्षाने त्यांना माघार घ्यायला लावली की त्यांनी स्वतःहून घेतली, याच्या उलटसुलट चर्चा आता जिल्ह्यात आहे.
- Maharashtra News : राज्यात उष्माघाताचे प्रमाण वाढले !
- Ahmednagar News : नगरच्या शेतकऱ्याची कमाल ! मिरचीचे नव्वद दिवसांत २ टन उत्पादन, थेट युरोपात मागणी
- सांदन दरी पहाण्यासाठी पर्यटकांची गर्दी
- Tata Safari EV : पुन्हा एकदा Electric Car मार्केटमध्ये टाटा करणार धमाका! लवकरच येत आहेत ‘या’ कार्स…
- परीक्षेत ‘जय श्रीराम’ लिहिणारे ४ विद्यार्थी उत्तीर्ण ! प्रकार समोर आल्यानंतर दोन शिक्षकांचे निलंबन