पारा वाढला… दुपारी प्रचार थंडावला !

Maharashtra News

Maharashtra News : कोल्हापूर कधी नव्हे इतके तापले आहे. कोल्हापूरने एप्रिलच्या सुरुवातीलाच ४० अंश सेल्सिअस तापमानाला स्पर्श केला आहे. याचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावर दिसू लागला आहे. उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी दुपारी बारापूर्वी आणि सायंकाळी चारनंतर असे प्रचाराचे नियोजन केल्याचे दिसते. दुपारचे चार तास प्रचाराला सुट्टी दिल्यासारखी स्थिती दिसून येत आहे. इतके कडक ऊन आम्ही … Read more

रील पेक्षा रियल मध्ये विकास करणारा खासदार आपल्याला दिल्लीत पाठवायचा आहे : आमदार संग्राम जगताप

Ahmednagar News

Ahmednagar News : रील पेक्षा रियल मध्ये विकास करणाऱ्या खासदाराला आपल्याला संसदेत पाठवायचे आहे.अशा शब्दांत आमदार संग्राम जगताप यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचे कौतुक केले. डॉ.सुजय विखे पाटील यांना समर्थन दाखवण्यासाठी राष्ट्रवादीच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सुजय विखे पाटील आणि त्यांनी केलेल्या विकासकामांची चित्रफीत दाखवत जनतेला केवळ … Read more

प्रचारसभेत आ. संग्राम जगताप यांनी खासदार सुजय विखे यांची भाषणे दाखवली, मग विखे बोललेत की…..

Sujay Vikhe News

Sujay Vikhe News : सध्या लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण राज्यभर धामधूम सुरू आहे. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय पक्ष आणि राजकीय नेते आता निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. राजकीय पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार आता जाहीर केले आहेत. नगर दक्षिणमध्ये महायुतीकडून भाजपाने पुन्हा एकदा विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच महाविकास आघाडी … Read more

Ahmednagar News : शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा गाळात रुतून मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी (पुनर्वसन) येथे रेल्वे लाईनच्या शेजारी खोदलेल्या अनधिकृत शेततळ्यात पोहोण्यासाठी गेलेला विद्यार्थी समीर अंकुश बरकडे (वय १३) राहणार निमगाव खलु ता.श्रीगोंदा याचा शेततळ्यातील चिखलात रुतुन मृत्यू झाला आहे. सदर प्रकरणी परवानगी नसताना बेकायदेशीरपणे खोदलेल्या अनधिकृत शेततळे मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी बरकडे कुटुंबाने केली आहे. सविस्तर माहिती अशी कि सोमवार … Read more

Ahilyanagar News : मृत्यूनंतरही भोग संपेनात ! नगरमधील अमरधाममध्ये मृतदेहांसोबत होतेय ‘असे’ काही..

antyavidhi

मृत्यू झाला म्हणजे सगळे संपले असे म्हणतात. परंतु नगरच्या अमरधाम मध्ये मात्र वेगळेच चित्र आहे. येथे मृत्यूनंतर देखील ससेहोलपट होत आहे. मृतदेहांची मन ओशाळून टाकणारी विटंबना होत आहे. स्टेशन रोड परिसरामध्ये अमरधाममध्ये एक काळीज पिळवटून टाकणारी घटना पहावयास मिळाली. काही दिवसांपूर्वी मृतावर विधीपुर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले. मृताचे नातेवाईक विधी झाल्यानंतर निघून गेले. त्यानंतर श्वानांनी मृताचे … Read more

बँक ऑफ महाराष्ट्र शेतकऱ्यांना टू व्हीलर/थ्री व्हीलर खरेदी करण्यासाठी देणार ‘इतक्या’ लाखांचे कर्ज ! वाचा सविस्तर

Bank Of Maharashtra Farmer Loan

Bank Of Maharashtra Farmer Loan : शेतकऱ्यांसाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या शेतीच्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे. दरम्यान बँक ऑफ महाराष्ट्रकडूनही शेतकऱ्यांसाठी विविध कर्जाच्या योजना राबवल्या जात आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र शेतकऱ्यांना टू व्हीलर तथा थ्री व्हीलर खरेदी करण्यासाठी देखील कर्ज उपलब्ध करून … Read more

Ahmedanagar News : उष्णतेच्या लाटेचा इशारा ! अहमदनगरचा पारा ३८ अंशावर, सर्वाधीक तापमान असणाऱ्या शहरांत तिसऱ्या स्थानावर

Weather News

Weather News : सध्या वातावरण चांगलेच उष्ण व्हायला लागले आहे. उन्हाचा चटका जसजसा वाढत आहे तसतशी उष्णतेची काहिली वाढत चालली आहे. अहमदनगर जिल्ह्यातही तापमान चांगलेच वाढले आहे. अहमदनगरचा पारा ३८ अंशावर गेला आहे. सध्या मार्च महिना संपून एप्रिल सुरु झाला आहे. अजून मे महिना तोंडावर आहे. त्यामुळे उष्णतेची काहिली आणखी वाढू शकते असा अंदाज व्यक्त … Read more

Ahilyanagar Breaking : अहमदनगरमध्ये चक्क हेरॉईनची विक्री ! पोलिसांची मोठी कारवाई, लाखोंचा मुद्देमाल ताब्यात

ganja

Ahilyanagar Breaking : संगमनेर शहरातील शिवाजीनगर येथून अवैध गांजा, व हेराॅइनची विक्री करणारा एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केला आहे. त्याच्याकडून ५ लाख १७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबादास शांताराम शिंदे (वय ४३, रा. जैन सर्कल, शिवाजीनगर, ता. संगमनेर) असे … Read more

Ahilyanagar Politics Breaking : खा. सुजय विखे-आ. राम शिंदेंची साडेतीन तास मॅरेथॉन बैठक ! बैठकीत सर्वात मोठा निर्णय, राजकीय समीकरणे पुन्हा बदलली

Ahilyanagar Politics : अहमदनगर लोकसभेला काही दिवस बाकी असल्यापासूनच भाजप अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत होता. यात सर्वात महत्वपूर्ण मानले जात होते ते म्हणजे आ. राम शिंदे यांची असणारी नाराजी. खा. सुजय विखे यांना सरळसरळ विरोध ते करत होते. विखे यांचे तिकीट फायनल झाल्यानंतर मात्र राम शिंदे यांनी चुप्पी साधली. पण त्यानंतर स्वतः पालकमंत्री राधाकृष्ण विखे … Read more

MAURB Pune Vacancy 2024 : पुण्यातील महाराष्ट्र कृषी विद्यापीठात निघाली भरती; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज!

MAURB Pune Vacancy 2024

MAURB Pune Vacancy 2024 : पुण्यातील प्रसिद्ध महाराष्ट्र कृषी विद्यापीठात विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात असून, उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “डीन/संचालक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता…..

Mumbai Goa Vande Bharat Express

Mumbai Goa Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची देशातील पहिली हायस्पीड ट्रेन आहे. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. ही गाडी पहिल्यांदा नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर धावली. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील अन्य महत्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. सध्या स्थितीला देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी … Read more

VJTI Mumbai Bharti 2024 : वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेत काम करण्याची सुर्वण संधी, फक्त मुलाखतीद्वारे होणार निवड…

VJTI Mumbai Bharti 2024

VJTI Mumbai Bharti 2024 : वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती साठी उमेदवारांकरिता मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. वरील भरती अंतर्गत “सिस्टम प्रशासक, सिस्टम अभियंता, पूर्ण-स्टॅक विकसक/वेब विकसक/ सामग्री व्यवस्थापक, व्हिडिओ पाळत ठेवणे अधिकारी” पदांच्या एकूण 06 … Read more

आमदार राम शिंदे यांनी कार्यकर्त्यांत भरली नवी ऊर्जा, प्रचार नियोजन सभेत सुजय विखे पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार

Sujay Vikhe Patil News

जामखेड,२ एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचार नियोजना संदर्भात आमदार राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जामखेड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरविण्यात आली. यावेळी राम शिंदे यांनी कार्यकर्यांत नवी ऊर्जा दिली आणि सुजय विखे पाटील यांना मोठया मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला. … Read more

FD Rates : BOB आणि SBI मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी वाचा ही महत्वाची बातमी…

FD Rates

FD Rates : देशातील दोन मोठ्या सरकारी बँका सध्या आपल्या एफडीवर सर्वोत्तम परतावा देत आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) आणि SBI बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची FD ऑफर करत आहेत. BOB त्याच्या 90 दिवसांच्या FD वर 5.50 टक्के व्याज देत आहे. तर SBI देखील याबतीत मागे नाही. आज आपण या दोन्ही बँकाच्या व्याजदरांबद्दल जाणून … Read more

Mahindra EV : मार्केट तापणार…! यावर्षी नवीन इलेक्ट्रिक कार सोबत महिंद्रा करणार दमदार एंट्री…

Mahindra EV

Mahindra EV : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहन कंपन्यांनी आता आपली भूमिका बदलली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या असून ग्राहक आता इलेकट्रीक वाहनांकडे वळत आहेत, अशातच वाहन कंपन्या देखील इलेक्ट्रिक वाहनांची मागणी पाहता त्या क्षेत्रातकडे वळताना दिसत आहेत. सध्या मार्केटमध्ये एका पेक्षा एक वाहने आहेत. अशातच भारतातील बड्या ऑटो … Read more

अहमदनगरचे विभाजन दोन नव्हे तर चार भागांत होणार? चार जिल्ह्यांची निर्मिती होणार ! पहा काय सुरु आहे प्लॅनिंग

अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होणे हा मुद्दा अनेक दिवसांपासून भिजत घोंगडे आहे. अनेक निवडणूक झाल्या पण हा विभाजनाचा मुद्दा मात्र काही सुटला नाही. जिल्हा मोठा असल्याने प्रशासकीय दृष्ट्या अनेक गोष्टी अडचणीच्या ठरत आहेत. त्यामुळे हे विभाजन व्हावे व दोन जिल्ह्याची निर्मिती व्हावी अशी एक मागणी आहे. त्यामुळे नगर व श्रीरामपूर किंवा शिर्डी असे दोन जिल्हे होतील … Read more

प्रचंड उष्णतेमुळे उन्हाळी लागली तर करा ‘हा’ घरगुती उपाय! काही वेळातच जळजळ होईल कमी

heat wave

प्रचंड उष्णता असल्याने घामाने माखलेले शरीर आणि अंगाची लाही लाही करणारा उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून वाढत्या उन्हामुळे अनेक प्रकारचे त्रास नागरिकांना होत असतात. त्यातील उष्माघात हा सर्वात गंभीर प्रकार असून त्यामुळे व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो. अशाप्रसंगी या उष्णतेच्या कालावधीमध्ये  शक्यतो बारा ते तीन या कालावधीमध्ये बाहेर न पडलेले योग्य राहते. परंतु तरीदेखील काही … Read more

Ahmednagar Politics : खा. सुजय विखेंसाठी वातावरण कसे ? नगर शहर व पारनेर कसा ठरेल टर्निंग पॉईंट? पाहुयात महत्वपूर्ण माहिती…

sujay vikhe

Ahmednagar Politics : लोकसभेसाठी आता खऱ्या अर्थाने रणधुमाळी सुरु झाली आहे. अहमदनगर लोकसभेच्या रिंगणात आता विद्यमान भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) व शरद पवार गटाकडून निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यात सामना रंगला आहे. दरम्यान आता अहमदनगर लोकसभेचा आढावा घेतला तर ही लढत तशी खूपच कांटे की टक्कर होणार असे जाणकार सांगतात. विखे पाटील असो … Read more