PAN Card : सावधान ! तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर तर होत नाही ना?, अशा प्रकारे ऑनलाइन तपासा…

PAN Card New Update

PAN Card New Update : सध्याच्या काळात पॅन कार्ड हा महत्वाचा दस्तऐवज आहे. आपले बँक खाते, मालमत्ता व्यवहार, इत्यादींसाठी पॅनकार्ड जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये अनिवार्य आहे. हा एक महत्त्वाचा दस्तऐवज असल्याने त्याची गोपनीयता राखणे महत्त्वाचे आहे. आयकर विभाग आपल्या सर्व पॅनकार्ड धारकांना कार्डचा इतिहास तपासण्याचा सल्ला देतात. त्यामुळे त्यांचे पॅन कार्ड कोणत्या ठिकाणी वापरले गेले आहे … Read more

Government Schemes : फक्त 55 रुपये गुंतवून मिळवा 36000 रुपये, बघा सरकारची ‘ही’ खास योजना !

PM Kisan Maandhan Yojana

PM Kisan Maandhan Yojana : एका विशिष्ट वयानंतर म्हणजेच वृद्धापकाळात उत्पन्नाचे स्रोत थांबतात. अशास्थितीत अनेक समस्यांना समोरे जावे लागते. सर्वात जास्त शेतकर्‍यांसाठी कठीण असते. कारण वृद्धापकाळात त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसते. त्यामुळेच मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी एक विशेष योजना सुरु केली, ज्या अंतर्गत त्यांना पेन्शनचा लाभ मिळेल. सरकारची ही योजना कोणती आहे? आणि ती कशी काम … Read more

Ahmednagar Politics : मी मागच्या दाराने आमदार झालो, पण मी सरकार घेऊन आलो – आ. राम शिंदे

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मतदारसंघात अहंकारी राजकारण्यांकडुन सुरू झालेल्या हुकुमशाही, दडपशाही पध्दतीच्या राजकारणाचा शेवट व्हायला जास्त काळ लागला नाही. कारण विचारात आणि स्वभावात राम असलेला नेता पराभवानंतरही कर्जत जामखेडकरांसोबत होता. मतदारसंघातील निष्ठावंत मतदारांना आलेलं अपयश पक्षनिष्ठेने भरून निघालं आणि अडीच वर्षाच्या संघर्षानंतर पुन्हा कर्जत-जामखेडमध्ये रामराज्य स्थापन झालं. आयुष्यात दुःख आल्याशिवाय सुःखाची किंमत … Read more

Name Astrology : खूप मनोरंजक असते ‘या’ लोकांची लव्ह लाईफ, तुमच्या नावाची सुरुवात V अक्षराने होते का?

Name Astrology

Name Astrology : हिंदू धर्मात व्यक्तीचा नावाला विशेष महत्व आहे. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या नावाचे स्वतःचे वेगळे महत्त्व असते. नाव केवळ व्यक्तीची ओळख सांगत नाही तर नावाचे पहिले अक्षर त्याच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगतात. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या जीवनाची माहिती राशी आणि जन्मतारीख यावरून सांगतिली जाते. त्याचप्रमाणे नावाच्या पहिल्या अक्षरावरून देखील व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगून ५ कोटींची फसवणूक, एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास महिन्याला १० ते १५ लाख रूपये नफा मिळेल, असे आमिष दाखवत ५ कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुश्ताक बनेमियाँ शेख (रा. डावखर रोड, श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून शहरातील वॉर्ड नंबर २ मधील राहिवासी आदिल बहोद्दिन जहागिरदार, … Read more

शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने तो काँग्रेसच्या वाट्याला यावा

Ahmednagar News

Ahmednagar News : शिर्डी लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील विकास कामाचे श्रेय हे काँग्रेस पक्षाचे आहे. राज्यात सध्या कार्यरत असलेले खोके सरकार सर्वसामान्य जनतेला मान्य नाही. राज्यातील ४८ पैकी ४२ जागावर इंडिया आघाडी ला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने तो काँग्रेसच्या वाट्याला यावा, यासाठी कार्यकर्ता म्हणून आपण प्रयत्न करणार असल्याचे … Read more

Ahmednagar Politics : यंदाचे वर्ष गद्दारांना निवडणूकीत संपविण्याचे ! शिवसेना नेत्यानं स्पष्टच सांगितलं

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : शिवसेनेने सर्व काही दिले होते. त्यांनी पक्षासोबत गद्दारी केली. अशा गद्दारी करणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत संपविण्याचे हे वर्ष असल्याचे आवाहन शिवसेनेचे निगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी केले. कोपरगाव येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र झावरे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी खेवरे पुढे म्हणाले, जिल्ह्यात सगळ्यात पावरफुल कोपरगावची … Read more

Mangal Uday 2024 : धनु राशीत मंगळाचा उदय, ‘या’ 5 राशींना होणार मोठा फायदा !

Shash Rajyog

Mangal Uday 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचाली सर्व राशीच्या लोकांवर परिणाम करतात. प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळेनंतर आपली राशी बदलतो, तेव्हा त्याचा परिणाम राशींसह पृथ्वीवरही होतो. अशातच ग्रहांचा राजा मंगळ या महिन्यात आपली चाल बदलणार आहे, ज्याचा फायदा पाच राशीच्या लोकांना होणार आहे. 16 जानेवारी रोजी ग्रहांचा सेनापती मंगळाचा धनु राशीत उदय होईल. मंगळ … Read more

बिबट्यांच्या शोधासाठी ड्रोन टिम कार्यरत करणार ! लहामगे परिवाराला २५ लाखांची मदत

Ahmednagar News

Ahmednagar News : बिबट्याच्या हल्ल्यात अथर्व लहामगे याच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी असून, बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. परंतू परीसरातील बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन वन विभागाची ड्रोन टिम पुढील काही दिवस बिबट्यांचा शोध घेण्यासाठी कार्यरत राहाणार असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तालुक्यातील लोणी येथील अथर्व लहामगे या ९ … Read more

Akole News : डिजेच्या अपघातात जखमी युवकाचा मृत्यू ! गावावर शोककळा

Akole News

Akole News : मिरवणुकीत डिजे वाहनाने चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या युवकाचा काल सोमवारी (दि. १५) पहाटे मुंबई येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. युवकाचा मृत्यू झाल्याची खबर गावामध्ये येताच धांदफळ खुर्द येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहे. या अपघातामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या ३ झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील … Read more

Ahmednagar Crime : शिंगणापूरच्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला ! लोखंडी गजाने डोक्यात…

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे रविवारी सायंकाळी भाविकांना अडथळा होईल, अशी लावलेली गाडी काढण्यास सांगितल्याचा राग आल्याने एका व्यक्तीने देवस्थानचा सुरक्षारक्षक संदीप आप्पासाहेब दरंदले यास लोखंडी गजाने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. जखमी दरंदले यांना नगर येथील रुग्णालयात नेले असल्याची माहिती समजली. याबाबत स्थानिक सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, शनि दर्शनासाठी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात ! एकाचा मृत्यू

Ahmednagar Braking

Ahmednagar Braking : श्रीरामपूर येथील नेवासा रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रीज परिसरामध्ये काल सोमवारी (दि. १५) सकाळी ८ वाजेच्या सुमारास चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की काल सोमवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान श्रीरामपूरकडून नेवासा रोडच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगात काळ्या रंगाच्या चारचाकी गाडीने (क्रमांक … Read more

Shash Rajyog : ‘या’ 3 राशींवर असेल शनीची विशेष कृपा, आर्थिक स्थिती होईल मजबूत !

Shash Rajyog

Shash Rajyog : ज्योतिषशास्त्रात ग्रह, राशी, जन्मकुंडली आणि नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे. ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्याचा परिणाम पृथ्वीसह 12 राशींवर देखील होतो. अशातच 2023 मध्ये शनीने 30 वर्षांनंतर कुंभ राशीत मूळ त्रिकोणी राशीत प्रवेश केला आहे आणि तो 2025 पर्यंत तेथेच राहील. या काळात काही राशींच्या लोकांना खूप फायदा … Read more

राजधानी मुंबईकडे मराठ्यांची आगेकूच, मनोज जरांगेनी सांगितलं मराठा आंदोलनाच संपूर्ण टाईम टेबल, कोणत्या तारखेला काय ? पहा डिटेल्स

Maratha Aandolan

Maratha Aandolan : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठा चर्चेत आला आहे. याआधी देखील राज्यातील मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे ही मागणी केली जात होती. यासाठी शेकडो संघटनांनी आणि कार्यकर्त्यांनी तसेच काही मराठा राजकर्त्यांनी शासनाकडे मोठा पाठपुरावा केला. कोल्हापूर गादीचे छत्रपती आणि सातारा गादीचे छत्रपती देखील मराठा आरक्षणासाठी सातत्याने शासनावर दबाव बनवत आहेत. वेळप्रसंगी … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू; लोणी परिसरावर शोककळा

Maharashtra News

Maharashtra News : येथील प्रवरा परिसरावर बिबट्याने संक्रांत आणली असून लोणी येथे बिबट्याच्या हल्ल्यात ९ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मकरसंक्रांतीच्या एक दिवस आधी रविवारी (दि. १४) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या मुलाचे अथवं प्रवीण लहामागे (वय ९, रा. लोणी), असे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व लहामागे प्रवरा … Read more

….तर ‘त्यांनी’आमची साखर घेऊ नये : खा.सुजय विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : देशातील पहिला सहकारी साखर कारखाना विखे पाटील कुटुंबियांनी सुरू केला आहे. त्या माध्यमातून सहकार चळवळ उभी राहिली. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना घेऊन जाण्याचे काम झाले आहे. ‘आमची साखर सर्वांना गोड लागते असे नाही ज्यांना कडू लागत असेल त्यांनी साखर घेऊ नये’, अशी खोचक टीका खा. सुजय विखे यांनी केली. नगरमध्ये विविध … Read more

पारनेरच्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार १७ कोटींचे अनुदान ४९ गावांतील शेतकऱ्यांना फायदा

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिला आहे. या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना१६ कोटी ७६ लाख ८५ हजार ३६८ रूपयांचे अनुदान मंजुर केले आहे. मागील वर्षी नोहेंबर २६ व २७ रोजी पारनेर तालुक्याच्या विविध भागामध्ये झालेल्या गारपीटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. लहान मुलांप्रमाणे काळजी घेतलेली पिकं … Read more