नवीन अवतारात येणार महिंद्राची “ही” कार, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये !

Mahindra XUV 300 Facelift : महिंद्रा लवकरच भारतीय बाजारपेठेत आपली नवीन कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. खरंतर कंपनीची Mahindra XUV 300 ही खूप लोकप्रिय कार मानली जाते. आता कंपनी ही कार नव्या अवतारात बाजारात लॉन्च करू शकते. त्याचबरोबर या कारमध्ये अनेक बदलही केले जाऊ शकतात. असा अंदाज वर्तवला जात आहे की कंपनी 2024 च्या सुरूवातीस … Read more

2 लाखांपेक्षा कमी किमतीत घरी आणा मारुतीची “ही” जबरदस्त कार, जाणून घ्या सविस्तर माहिती…

Maruti Suzuki Alto : जुलै महिन्यात प्रत्येक गाडीवर ऑफर पाहायला मिळत आहे. अशातच आज आम्ही तुम्हाला अशा एका कारबद्दल सांगणार जी तुम्ही अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता. मारुती सुझुकी अल्टो हे कंपनीचे सर्वोत्तम वाहन मानले जाते. या कारमध्ये तुम्हाला उत्तम मायलेज आणि जबरदस्त फीचर्स देखील पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशाच एका … Read more

लवकरच नवीन अवतारात येणार Hyundai Creta; जाणून घ्या काय असेल खास?

Hyundai Creta facelift : भारतात सर्वाधिक विकली जाणारी मध्यम आकाराची SUV, Hyundai Creta लवकरच नवीन अवतारात मार्केटमध्ये येणार आहे. कंपनी याला नवीन फीचर्समध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्टची लोक खूप दिवसांपासून वाट पाहत होते. अलीकडच्या काळात Kia ने देखील आपली नवीन Seltos लॉन्च केली आहे. अशा परिस्थितीत लवकरच क्रेटा फेसलिफ्ट लॉन्च करणार असल्याची … Read more

मॉर्निंग वॉकला जाण्यापूर्वी लक्षात ठेवा “या” गोष्टी ! अन्यथा आरोग्याला पोहोचू शकते हानी !

Morning Walk Mistakes : तंदुरुस्त राहण्यासाठी मॉर्निंग वॉक फायदेशीर मानला जातो. मॉर्निंग वॉकमुळे शरीराचा स्टॅमिना वाढतो. सकाळी चालणे देखील मानसिक आरोग्यासाठी चांगले असते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी मॉर्निंग वॉक खूप प्रभावी मानले जाते. जर तुम्ही व्यवस्थित चाललात तर तुम्ही स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवू शकता. पण चुकीच्या चालण्यामुळे शरीराला अनेक प्रकारचे नुकसानही सहन … Read more

पावसाळ्याच्या दिवसांत रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अशा प्रकारे करा हळदीचे सेवन !

Turmeric Drink For Monsoon : देशभरात मुसळधार पावसासह मान्सूनचे आगमन झाले आहे. पण हा ऋतू आपल्यासोबत अनेक आजारही घेऊन येतो. म्हणून या दिवसांमध्ये आरोग्याची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. या ऋतूमध्ये आर्द्रता अधिक वाढते, त्यामुळे बॅक्टेरियाची वाढ झपाट्याने होते. हे जंतू तुमच्या शरीरात प्रवेश करून तुम्हाला आजारी बनवू शकतात. पावसाळ्यात सर्दी, ताप आणि पोटाच्या समस्या … Read more

जायफळ तेलाचे जबरदस्त फायदे जाणून घ्या..

Health benefits of Jaifal : जायफळ हा प्रत्येक स्वयंपाकघरात आढळणारा मसाला आहे. त्याचा सुगंध जेवणाची चव आणखीनच वाढवतो, डाळ, पुलाव, हलवा, बर्फी, लाडू, बिर्याणी आणि सूप बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. जायफळ हे खूप आरोग्यदायी मानले जाते, जायफळचे तेल देखील शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आजच्या या लेखात आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत. जायफळ तेलात फायबर, … Read more

Ahmednagar News : राहुरी – राहुरी स्टेशन रस्त्यावरील खड्ड्याने घेतला युवकाचा बळी

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी ते राहुरी स्टेशन हा साधारण ४ किमी अंतराचा रस्ता अत्यंत खराब व खड्डेमय बनला असून तांदुळवाडी येथील रामभैय्या ज्ञानदेव धसाळ (वय २२) या युवकाचे नुकतेच नवीन गावठाणजवळ अपघाती निधन झाले आहे. याबाबत स्थानिक सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की तांदुळवाडी येथील रामभैय्या धसाळ हा युवक दोन दिवसांपूर्वी राहुरी स्टेशनवरून राहुरीकडे या रस्त्याने … Read more

Ahmednagar News : काँग्रेसचे किरण काळेंवर गुन्हा दाखल करा

Ahmednagar News

Ahmednagar News : राष्ट्रवादीचे अंकुश चत्तर यांच्या खुन प्रकरणाबाबत काँग्रसचे किरण काळे यांनी बेताल ‘व चिथावणीखोर वक्‍तव्य केले असून यामुळे कै. चत्तर यांचे कुटुंबिय नातेवाईक आक्रमक झाले आहेत. काळे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आले. यावेळी मयत अंकुश चत्तर यांचे मेव्हुणे बाळासाहेब सोमवंशी, नातेवाईक व मित्र परिवार उपस्थित होते. अहमदनगर शहरात … Read more

Tourist Place: ‘या’ पावसाळ्यात करू नगर जिल्ह्याची सैर, ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या गडकिल्ल्यांना देऊ भेट! वाचा माहिती

tourist place

Tourist Place:- पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लान करतात. कारण पावसाळ्यामध्ये निसर्गाने एक वेगळेच रूप धारण केलेले असते जे माणसाच्या मनाला मोहक आणि आनंदित करते. दैनंदिन मनातले ताण तणाव आणि दैनंदिन कामे यापासून जरासा मोकळा वेळ मिळून स्वतःला ऊर्जा देण्याकरिता पर्यटन स्थळांना भेट देणे खूप महत्त्वाचे असते. महाराष्ट्राचा विचार केला तर नागरिकांना महाराष्ट्राच्या बाहेर कुठे … Read more

Maharashtra News : पुणे मनपा हद्दीत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करा

Maharashtra News

Maharashtra News : पुणे शहराच्या हद्दीतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून केली. मुंबई आणि नवी मुंबई महापालिका हद्दीमध्ये ५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी मिळकतींना मालमत्ता करातून पूर्ण सूट देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर पुणे महानगरपालिका हद्दीतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सवलत … Read more

Maharashtra News : कोस्टल रोड ते पूर्वमुक्त मार्गाचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार

Maharashtra News

Maharashtra News : पूर्वमुक्त मार्ग आणि कोस्टल रोड यांना जोडणाऱ्या मुंबईतील सर्वात लांब जुळ्या बोगदे प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी खासगी पायाभूत सुविधा कंपनी निवडण्याची प्रक्रिया मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने राबवली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निविदा प्रक्रियेला दोन कंपन्यांनी उत्सुकता दर्शवली आहे. लार्सन अॅण्ड टुर्बो अर्थात एल अॅण्ड टीने आणि जे. कुमार … Read more

Maharashtra News : धारावीत उभे राहणार भीम थीम पार्क…

Maharashtra News

Maharashtra News : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने धारावी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ भीम थीम पार्क बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यासाठी सल्लागारासाठी एमएमआरडीएने निविदा मागवल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून दक्षिण मुंबईतील इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्यात येत आहे. जागतिक दर्जाच्या या स्मारकाबरोबरच … Read more

Maharashtra News : राजकारणासाठी विकास कामांना स्थगिती

Maharashtra News

Maharashtra News : फक्त राजकारणासाठी मंजूर झालेल्या विकास कामांना विद्यमान सरकारने स्थगिती दिली होती. राजकारणासाठी अशी स्थगिती देणे दुर्देवी आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. याबाबत विधानसभेत आवाज उठवल्याने पुन्हा विकास कामे सुरू झाले असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील रणखांबवाडी येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार … Read more

Maharashtra News : शेतकऱ्यांचे कपात केलेले पैसे ‘ज्ञानेश्वर’ कडून परत

Maharashtra News

Maharashtra News : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना यांनी शेतकऱ्यांचे सन २०२१-२२ चे उसाचे पेमेंटमधून कपात केलेली प्रतिटन १०९ रुपये ही रक्कम जनशक्ती विकास आघाडीने दिलेल्या लढ्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती अॅड. शिवाजीराव काकडे यांनी दिली. अॅड. काकडे म्हणाले की, ज्ञानेश्वर कारखान्याने सन २०२२-२३ मध्ये शेतकऱ्यांकडून प्रतिटन १०९ रुपये अनधिकृतपणे पेमेंटमधून … Read more

Maharashtra News : ‘राज्यात लवकरच जनतेच्या मनातील सरकार’

Maharashtra News

Maharashtra News : मागील अडीच वर्षांपूर्वी राज्यात सत्तेत राहिलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकरीहिताचे निर्णय घेतल्यामुळे साठ वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी निधी देता आला, त्या उलट आताचे त्रिकूट सरकार मात्र फोडाफोडीचे राजकारण करण्यातच व्यस्त असून, या सरकारला शेतकऱ्यांचे काहीही देणे घेणे नाही, या घोषणाबाज सरकारमुळे सर्वसामान्य जनता निराश असून, लवकरच पुन्हा एकदा तुमच्या मनातील सरकार … Read more

Fence plan : कुंपण योजना ठरेल शेतकरीहिताची..!

Fence plan

Fence plan : राज्य सरकारच्या माध्यमातून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी लवकरच कुंपण योजना सुरू करण्याचे संकेत विधानभवनात दिल्यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होऊन ही योजना शेतकऱ्यांच्या पिकासाठी मोठी संरक्षण देणारी ठरेल, अशी भावना मिरीचे माजी सरपंच संतोष शिंदे, मार्केट कमिटीचे संचालक वैभव खलाटे यांनी व्यक्त केली आहे. राज्यात इतर ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, … Read more

Ahmednagar News : खारेकर्जुने येथे एका घरात आढळला सैन्य दलाचा दारूगोळा

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील खारेकर्जुने शिवारात एका व्यक्तीच्या घरासमोरील पत्र्याच्या पडवीमध्ये भारतीय सैन्य दलात वापरल्या जाणाऱ्या दारूगोळ्यांच्या साहित्याचा मोठा साठा सापडला आहे. यामध्ये सुमारे ५० जिवंत आणि मृत बॉम्ब, तोफ गोळ्यासाठी वापरली जाणारी २५ किलो टीएनटी पावडर मिळून आली आहे. शुक्रवारी (दि. २१) सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), एमआयडीसी पोलीस, दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) … Read more

Lavasa Hill Station : लवासा हिल स्टेशनची १८१४ कोटींना विक्री

Lavasa Hill Station

Lavasa Hill Station : राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (एनसीएलटी) लवासा या देशातील पहिल्या खाजगी हिल स्टेशनची डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चरला विक्री करण्यासाठी मान्यता दिली आहे. एनसीएलटीने दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सुमारे ५ वर्षांनी लवासा या खासगी हिल स्टेशनसाठी १८१४ कोटी रुपयांच्या रिझोल्युशन योजनेला मंजुरी दिली आहे. एनसीएलटीच्या आदेशामध्ये सादर करण्यात आलेल्या निराकारण योजनेला डार्विनच्या कर्जदारांनी … Read more