‘बॅनरबाजी’मुळे शहराचे विद्रुपीकरण… नागरिकांनी केली ही मागणी
अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar News :- कुठल्याही शहराची निर्मिती करताना नगररचना विभाग महत्वाची भूमिका बजावतो. रस्ते कुठून असावे, पार्किंगची व्यवस्था कशी असावी यासह अनेक बाबी असतात. मात्र, या नियमांना डावलले जात असल्याचे दिसून येत आहे. सध्या राहुरी शहरात खासगी जाहिरातदारांच्या फलकबाजीमुळे शहराच्या सौंदर्याचे विद्रुपीकरण झाले आहे. शहरात सर्वत्र भाऊंचा वाढदिवस अन खाजगी … Read more