संस्था टिकण्यासाठी विविध उत्पन्नाचे पूरक उद्योग, व्यवसाय निर्माण केले पाहिजे !
Ahmednagar News : सहकारी संस्थेत निवडणुकीपुरते राजकारण ठिक आहे; पण सतत व टोकाचे राजकारण संस्थांच्या हिताचे ठरत नाही. त्यामुळे आर्थिक पाया ठिसूळ होतो. तेव्हा सहकारी संस्थाचालकांनी सभासदाचे निर्णय घेऊन संस्था टिकण्यासाठी विविध उत्पन्नाचे पूरक उद्योग, व्यवसाय निर्माण केले पाहिजे, असे आवाहन राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अरुण तनपुरे यांनी … Read more